पेण : प्रतिनिधी आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेणमध्ये भाजपच्या जनसंपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे. या अभियानांतर्गत वढाव पंचायत समिती गणाची बैठक नुकतीच वढाव येथे झाली. भाजपची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी बूथ प्रमुखाची फार महत्त्वाची भूमिका असते, असे मत भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी या वेळी व्यक्त केले. …
Read More »पेणमध्ये तलाठ्यांचे धरणे आंदोलन
पेण : प्रतिनिधी ई-महाभूमी प्रकल्प राज्य समन्वय अधिकारी रामदास जगताप यांनी तलाठी संवर्गासंदर्भात असंवैधानिक शब्द वापरल्यामुळे तलाठी वर्गात संताप उसळला आहे. पेणमधील तलाठी संघटनेने सोमवारी (दि. 11) तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जगताप यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. तलाठी संघटनेचे पेण तालुका अध्यक्ष आर. जे. सूर्यवंशी, उपाध्यक्ष एस. एल. विधाते, …
Read More »रायगडात मिशन कवच कुंडल
अलिबाग : प्रतिनिधी कोरोना विषाणू प्रादूर्भाव व त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात नवरात्रोत्सवादरम्यान ‘मिशन कवच कुंडल’ नावाने लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत 8 ते 10 ऑक्टोबर या तीन दिवसात 75 हजार 627 जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस देण्यात असल्याची माहिती …
Read More »‘मिशन कवच कुंडल अभियान यशस्वी करू या’
कर्जत : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण शिबिरे आयोजित करून मिशन कवच कुंडल अभियान यशस्वी करू या, असे आवाहन प्रांताधिकारी अजित नैराळे यांनी सोमवारी (दि. 11) येथे केले. मिशन कवच कुंडल अभियानांतर्गत येथील रॉयल गार्डन सभागृहात सोमवारी इनरव्हील क्लब आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष …
Read More »राजकीय सुंदोपसुंदीमुळे रोजगाराची संधी जाणार
कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प अन्य राज्यात जाऊ नये, यासाठी फडणवीस सरकारने तो प्रकल्प रायगड जिल्ह्यात रोहे परिसरात आणण्याचा प्रयत्न केला, त्याला शह देण्यासाठी शिवसेनेने त्या ठिकाणी ‘बल्क ड्रग्ज पार्क’ उभारण्याचे जाहीर केले. मात्र त्याला दोन वर्षे झाली तरी महाराष्ट्र शासन जागा उपलब्ध करून देऊ शकले नाही आणि रिफायनरी प्रकल्पाबाबतही काही …
Read More »वीजटंचाईचे सावट
गेल्या काही दिवसांपासून देशभरातच वीजनिर्मिती घटल्यामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली दिसते. तथापि हे संकट टाळण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून लवकरात लवकर वीजसंकट दूर करण्यात येईल अशी अपेक्षा आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मात्र नेहमीप्रमाणे याहीबाबत कांगावा करण्याची संधी सोडलेली नाही. प्रत्येक समस्येत ज्यांना राजकारण दिसते, त्यांच्याकडून कसलीच …
Read More »सरकारपुरस्कृत दहशतवाद
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील दुर्दैवी घटनेचा गैरफायदा घेत देश पातळीवरील विरोधी पक्षांनी लोकतंत्रालाच दावणीला बांधले आहे. राज्यातील कारभार चालवताना निःपक्षपातीपणाने काम करण्याची आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची शपथ सरकारने घेतलेली असते. त्या शपथेला हरताळ फासून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने सरकारपुरस्कृत राज्यव्यापी बंद करून दाखवला. अर्थात हा बंद किती यशस्वी …
Read More »वडवळमध्ये महात्मा ़फुले जन आरोग्य योजनेचे कार्डवाटप
खालापूर : प्रतिनिधी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारकडून गोरगरिबांसह ज्येष्ठ मंडळींना विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून मदतीचा हात देत असताना या योजनांचा लाभ सर्वांना मिळावा म्हणून राजकीय मंडळी व सामाजिक मंडळी पुढाकार घेऊन विविध योजनांची माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहचवत आहेत. त्यामुळेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची सर्व माहिती व लाभ खालापूर तालुक्यातील …
Read More »सुप्रिया कंपनीने बंद केली गारमाळची वाट
खालापूर : प्रतिनिधी बोरघाटालगत थंड हवेचे ठिकाण असणार्या गारमाळ वाघरणवाडी येथे सुप्रिया फार्मस कंपनीने आपल्या व्यवसायला अडचण ठरणारा शासनमान्य जिल्हा परिषदेचा रस्ताच बंद केला. रस्त्यावरच मातीचा ढिगारा टाकून अतिक्रमण केल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत आहे, मात्र या प्रकल्पाची विक्री झाल्यावर प्रत्येक वेळेस रस्त्यासाठी दिशाभूल होऊ शकते. त्यामुळे प्रकल्प …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते बिस्मी ग्रुप फूड मॉलचे उदघाटन
पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील मुबई-गोवा हायवेजवळील वाशी नाका येथे बिस्मी ग्रुप फूड मॉल या नवीन हॉटेलचे उद्घाटन पेण मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या वेळी जि. प सदस्य प्रभाकर म्हात्रे, प्रदीप म्हात्रे, महेश पाटील, राजेश मोकल, धनश्री पाटील, बिस्मी ग्रुपचे उमेश म्हात्रे, सलीम खान, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper