नवी मुंबई : प्रतिनिधी झुक झुक आगीन गाडी, पळती गाडी पाहू या, मामाच्या गावाला जाऊ या! या बालगीताचा विसर आता पडला आहे. काळाच्या ओघात आणि इंटरनेटच्या जमान्यात मामाचे गाव हरवले आहे. शाळेला उन्हाळ्याची सुटी लागताच बच्चे कंपनी मनात बेत रचायची, ते मामाच्या गावाला जाऊन धम्माल करण्याची, मौज, मजा, मस्ती, खेळ …
Read More »दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त कोकण भवनात शपथ
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्ताने उप आयुक्त(सामान्य प्रशासन) मनोज रानडे यांनी शुक्रवारी (दि. 21) कोकण भवनातील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचार्यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली. कोकण भवनातील पहिल्या मजल्यावरील समिती सभागृहामध्ये कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम झाला. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी …
Read More »‘म्युकरमायकोसिस’साठी तुटपूंजी मदत
राज्य शासनाकडून केवळ दीड लाखांची योजना खारघर : प्रतिनिधी म्युकरमायकोसिस या कोरोनानंतर उद्भवणार्या बुरशीजन्य आजाराच्या उपचाराचा सर्व खर्च महात्मा फुले जन आरोग्य योजनेतुन केला जाईल, असे राज्य शासनाने जाहीर केले आहे. मात्र या योजनेची मर्यादा दीड लाख असुन या आजारावरील खर्च किमान आठ लाखांपर्यंत असल्याने त्यामुळे या आजाराने बाधीत झालेल्या …
Read More »सलून सुरू करण्यास परवानगी द्यावी
नाभिक समाजाचे देवेंद्र फडणवीस यांना निवेदन खोपोली : प्रतिनिधी करोनाची दुसरी लाट सुरू आहे. सर्व व्यापार ठप्प आहेत. त्यात सलून व ब्युटीपार्लर व्यवसाय बंद असल्याने नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने सलून उघडण्याचे आदेश द्यावेत, या मागणीचे निवेदन रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले. …
Read More »खोपोली भाजी मंडई रात्री आठपर्यंत राहणार खुली
खोपोली : प्रतिनिधी खोपोलीतील महात्मा फुले मंडई रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने नागरिक व व्यापार्यांनी जिल्हाधिकार्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. लॉकडाऊनमध्ये फळे, भाजीपाला दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेत उघडी ठेवण्याचे निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे या वेळेत मंडई परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे व त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव …
Read More »नेरळमध्ये तीन विकासकामांचे भूमिपूजन
भाजपच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद कर्जत : बातमीदार भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्य व भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजनमधून नेरळ गावातील तीन विकासकामांना मंजुरी मिळाली असून, त्यांचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 21) करण्यात आले. नेरळ ही लोकसंख्या …
Read More »सुधागड पेडली येथे फसला ट्रेलर
पाली-खोपोली राज्यमहामार्गावर वाहतुकीचा खोळंबा पाली : प्रतिनिधी पाली-खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. या राज्य महामार्गावरील पेडली (ता. सुधागड) गावाजवळ गुरुवारी (दि. 20) सायंकाळी मोठा ट्रेलर मोरीमध्ये फसला होता. त्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली होती. हा ट्रेलर रात्री उशिरा बाहेर काढण्यात आला. त्यानंतर येथील वाहतूक सुरळीत …
Read More »बोरगाव बंधार्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे
शेतकर्याने मागितली जलसंधारण विभागाकडे दाद कर्जत : बातमीदार तालुक्यातील बोरगाव येथील पोश्री नदी पात्रात सिमेंट बंधारा बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप येथील शेतकर्यांनी केला आहे. बंधारा बांधतांना शेताचे बांध उखडून टाकण्यात आल्याचा आरोपदेखील शेतकर्यांनी केला असून त्याबाबत राज्य शासनाच्या जलसंधारण विभागाकडे …
Read More »ऐन हंगामातच आंबा बागायतींना फटका
चक्रीवादळामुळे फळगळतीबरोबरच झाडांचेही नुकसान अलिबाग : प्रतिनिधी अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्यातील आंबा बागायतींना मोठा फटका बसला आहे. ऐन काढणीच्या हंगामातच वादळाने आंबा गळून पडल्याने बागायतदारांना मोठ्या नुकसनीला समारे जावे लागले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बागायतदार कपाळाला हात लावून बसले आहेत. कोकणात मार्चपासूनच आंब्याचा हंगाम …
Read More »विद्यार्थी वर्ग वार्यावर
सीबीएसई, आयसीएसई या केंद्रीय मंडळांनी दहावीची परीक्षा रद्द करून वेगळ्या मार्गाने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय घेतला, त्यांच्या पाठोपाठ मायबाप महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण खात्याने एसएससी बोर्डाच्या परीक्षा रद्द करून टाकल्या. पण त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे काय, दहावीपश्चात पुढील शिक्षणाचे काय याची फिकीर सुद्धा केली नाही. माननीय उच्च न्यायालयाने याच बाबीवर बोट …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper