प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत जे काही घडले ते कदापि समर्थनीय ठरू शकत नाही. शेतकरी आंदोलकांची ही उत्स्फूर्त कृती असल्याचे मानले जात होते, मात्र हा हिंसाचार पूर्वनियोजित होता, अशी धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांकडून नियुक्त विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासातून उघड झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या …
Read More »माणगावातील बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त
महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई माणगाव : प्रतिनिधी येथील मुंबई – गोवा महामार्गालगत मच्छी विक्रेत्यांनी बेकायेशीर बांधकामे केली होती. महामार्ग प्राधिकरण अधिकार्यांनी ही बांधकामे शनिवारी (दि. 6) जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली. माणगाव शहरातून मुंबई-गोवा महामार्ग जातो. या महामार्गालगत मच्छी विक्रेत्यांनी केलेल्या बेकायेशीर बांधकामाबाबत येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहीत …
Read More »काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा चक्काजाम झालाय का?
भाजप नेते आशिष शेलारांचा सवालवजा टोला मुंबई : प्रतिनिधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा सन्मान केला त्या व्यक्तींवर शिवसेना शिंतोडे उडवून महाराष्ट्रद्रोह का करतेय, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा चक्काजाम झालाय का? असा टोलाही त्यांनी लगावला. शेलार यांनी ट्विटद्वारे आपली भूमिका मांडली. …
Read More »पक्षासाठी जोमाने कामाला लागावे
आमदार महेश बालदी यांचे आवाहन उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीमध्ये आलेले यश पाहून आपल्या कार्यकर्त्यांनी व बूथ अध्यक्षांनी कामाला जोमाने लागावे उरण तालुक्यात सर्वच ग्रामपंचायतीवर आपल्यांना यश येईलच.झालेल्या निवडणुकीत आपण काय केले व आपल्यांना पुढील काळात काय करायला पाहिजे त्याबद्दल माहिती घ्यावी. माझी मत कशी वाढतील याकडे प्रत्येक …
Read More »देशाच्या प्रतीकांचा अपमान करणे ही काँग्रेसची परंपरा -चंद्रकांत पाटील
मुंबई : प्रतिनिधी राहुल गांधी केरळमधील वायनाडचे खासदार आहेत, हे सर्व जर राहुल गांधींच्या समंतीने घडले असेल तर यापेक्षा लज्जास्पद देशासाठी अधिक काही असू शकत नाही. देश आणि देशाच्या प्रतीकांचा अपमान करणे ही काँग्रेसची परंपरा झाली आहे. असा घणाघात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधींसह काँग्रेसवर केला आहे. शेतकरी …
Read More »मुंबई-पुणे महामार्गावर ट्रक अपघातात एक ठार
खोपोली : प्रतिनिधी चालकाचे नियंत्रण सुटल्याने शनिवारी (दि. 6) सकाळी मुंबईकडे चाललेला ट्रक बोरघाटातील सीआरआयएल कंपनीजवळ नाल्यात कोसळला. या अपघातात वाहनचालक ट्रकखाली चिरडून ठार झाला, तर ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात सीआरआयएल कंपनीजवळ शनिवारी सकाळी 8.45वाजण्याच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुंबईकडे चाललेला ट्रक महामार्गाजवळच्या नाल्यात कोसळला. …
Read More »शेतांमध्ये कडधान्य पीक तयार
नागोठणे : प्रतिनिधी नागोठणे-निडीचा प्रसिद्ध म्हणून ओळख असलेल्या वाल, पावटा या कडधान्यांची पिके काहीअंशी उशिरानेच तयार झाली असल्याने शहरातील खवय्यांमध्ये पोपटीच्या सिझनला सुरुवात झाली आहे. डिसेंबरदरम्यान अचानक पाऊस पडल्याने या भागात लावलेल्या वाल, पावटा या कडधान्यांच्या पिकाला धोका पोहोचला होता. लावलेली पिके काही ठिकाणी नष्ट झाल्याने काही शेतकर्यांना या पिकांची …
Read More »कोरोनाचे नियम पाळून बल्लाळेश्वराचा माघी जन्मोत्सव
पाली तहसील कार्यालयात नियोजन बैठक पाली : प्रतिनिधी कोरोनाचे नियम पाळून येत्या 15 फेब्रुवारीला पालीतील बल्लाळेश्वराचा माघी जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मात्र या वेळी यात्रा आणि काही उपक्रम होणार नाहीत. माघी गणेशोत्सवासंदर्भात पाली (सुधागड) तहसील कार्यालयात नुकतीच प्रशासन, पोलीस व बल्लाळेश्वर देवस्थान विश्वस्त आणि पदाधिकार्यांची नियोजन बैठक झाली. या …
Read More »पाली बसस्थानक परिसरात असह्य दुर्गंधी
उघड्या नाल्यांमुळे अपघाताच्या भीतीसह नागरिकांचे आरोग्यही धोक्यात पाली : प्रतिनिधी पाली बसस्थानकासमोरील दोन भल्या मोठ्या व उघड्या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत आहे. येथील अस्वछता व असह्य दुर्गंधी यामुळे बसस्थानक व परिसरातील बाजारपेठेत येणार्या जाणार्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सुधागड पाली बसस्थानकाचे प्रवेशद्वार असलेल्या मार्गावर दोन मोठे नाले आहेत. …
Read More »म्हसळा महावितरणला भाजपचा झटका; भविष्यात जनआंदोलन करणार -प्रकाश रायकर
म्हसळा : प्रतिनिधी आव्वाच्यासव्वा वीज बिले आणि बिले न भरल्यास वीज जोडण्या तोडण्याच्या नोटीसा दिल्याने महावितरण विरोधात शुक्रवारी (दि. 5) म्हसळा तालुका भाजप अध्यक्ष प्रकाश रायकर यांच्या नेतृत्वाखाली टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने या बाबत आपल्या धोरणात योग्यत्या सुधारणा न केल्यास भविष्यात जन आंदोलन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper