Breaking News

Ramprahar Team

डेक्कन क्वीन कर्जतला थांबविण्याची मागणी

कर्जत : प्रतिनिधी खंडाळा घाटातील मंकी हिल ते कर्जतदरम्यान मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या विविध तांत्रिक कामांमुळे नोव्हेंबर अखेरपर्यंत मुंबईकडे जाणार्‍या काही एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चाकरमानी व व्यावसायिकांची गैरसोय होत आहे. या मार्गावरील प्रगती एक्स्प्रेस रद्द असेपर्यंत पुण्याहून मुंबईकडे जाणारी डेक्कन क्वीन कर्जतला थांबवावी, अशी मागणी मनसेने …

Read More »

सुधागडातील भातशेतीचे नुकसान

तहसीलदारांनी केली पाहणी; पंचनामे करण्यासाठी यंत्रणा सरसावली पाली : प्रतिनिधी ऐन कापणीच्या तोंडावर कोसळलेल्या परतीच्या पावसाने  सुधागड तालुक्यात सुमारे 3300 हेक्टर क्षेत्रावरील भातपिकाचे नुकसान झाले आहे. बाधित शेतकर्‍यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली असल्याचे सुधागडचे तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी सांगितले. तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी शनिवारी …

Read More »

तातडीने पंचनामे करावेत

भाताबरोबर नाचणी, वरी, भाजीपाला शेतीचे नुकसान कर्जत : बातमीदार तालुक्यातील आदिवासी शेतकर्‍यांची सर्व प्रकारची शेती सरत्या पावसाने नुकसानीच्या खाईत गेली आहे. भात, नाचणी आणि वरी पिकांचे तसेच भाजीपाल्याचे या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मिळावी यासाठी आदिवासी संघटना आक्रमक झाली आहे. आदिवासी भागातील शेतकरी प्रामुख्याने भाताबरोबर मोकळ्या …

Read More »

नवीन पनवेल येथे राजे शिवराय प्रतिष्ठानने दिवाळीनिमित्त किल्ले श्री राजगडची प्रतिकृती व दीपोत्सव

नवीन पनवेल : येथील राजे शिवराय प्रतिष्ठानने दिवाळीनिमित्त किल्ले श्री राजगडची प्रतिकृती साकारली आहे. या ठिकाणी शनिवारी दीपोत्सव साजरा केला. दीपोत्सवाने परिसर उजळून निघाला आहे.

Read More »

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना शुभेच्छा

पनवेल : दिवाळीनिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना नगरसेविका सीताताई पाटील, मोनिका महानवर यांनी पुष्पगुच्छ देत शनिवारी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप नेते सदानंद पाटील, रामदास महानवर, राजू निंबाळकर, प्रताप लवळे, बाळू वाघोले, हर्षद काबुगडे, गोरख मुळीक आदी उपस्थित होते. सरपंच चंद्रकांत भोेईर आणि जैन भोईर यांनी घेतली माजी …

Read More »

कृषी आयुक्तांकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

मोहोपाडा : प्रतिनिधी ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाने झालेल्या शेतीचे नुकसान बघण्यासाठी राज्य कृषी आयुक्त पुणे यांनी नुकताच खालापूर तालुक्याचा दौरा केला. संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक प्रसंगांना तोंड देत बळीराजाने आपली शेती उभी केली होती, पण ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आणि बळीराजाचे होत्याचे नव्हते …

Read More »

तीन दिवसांपासून मोहो गाव अंधारात

पनवेल : बातमीदार गेल्या तीन दिवसांपासून वीज वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर जळाल्याने पनवेल तालुक्यातील मोहो गाव अंधारात आहे. दरम्यान, विजेअभावी अंधारातच राहण्याची वेळ नागरिकांवर आली असून मच्छरांचाही उपद्रव वाढला आहे. पनवेल तालुक्यातील मोहो गावाची लोकसंख्या पंधराशेहून अधिक आहे. या गावातला वीजपुरवठा करण्यासाठी बसविलेला वीज वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर गेल्या तीन दिवसांपूर्वी जळाला …

Read More »

पालेभाज्यांचे भाव कडाडले

मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत आवक घटली नवी मुंबई : रामप्रहर वृत्त अकाली पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत एकीकडे कांद्याचे भाव कडाडले असतानाच आता पालेभाज्यांचे भावही चांगलेच वधारल्याने गृहिणींचे बजेट मात्र कोसळले आहे. त्यामुळे पालेभाजी खरेदी करावी की नाही या स्थितीत महिलावर्ग आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने शेतकर्‍यांबरोबरच ग्राहकांची आर्थिक कोंडी केली …

Read More »

मच्छीमार पुन्हा संकटात

उरण : रामप्रहर वृत्त राज्याच्या किनारपट्टीवर सध्या आर्थिक संकटाचे ढग दाटून आले आहेत. अरबी समुद्रात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मासेमारीतील नैसर्गिक अडथळे ऑक्टोबपर्यंत कायम राहिल्याने मच्छीमारांच्या हातातोंडचा घास हिरावला गेला आहे. ‘क्यार’ वादळ सरून गेल्यानंतर आता पुन्हा चक्रीवादळाचा इशारा देण्यात आल्याने मच्छीमारांची अर्थनौका वादळात सापडली आहे. 15 दिवसांपासून समुद्रातील मासेमारी बंद राहिल्याने …

Read More »

पनवेलमध्ये गांजा ओढणार्या तिघांना पकडले

पनवेल : वार्ताहर अमली पदार्थांची विक्री करण्याबरोबर सेवन करणार्‍यांवरही पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पनवेलमध्ये गांजा ओढणार्‍या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबई अमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अमली पदार्थांची विक्री करणारे सर्व अड्डे तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले …

Read More »