रायगड जिल्हा परिषदेतर्फे नुकतेच रायगडभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. वितरण म्हणण्यापेक्षा त्याला खिरापत वाटप असेच म्हटले पाहिजे. तब्बल 187 जणांना हा पुरस्कार देण्यात आला. यापैकी श्रीवर्धन, पेण आणि अलिबाग मतदारसंघांतील 120 जणांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. याचा अर्थच असा होतो की विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन राजकीय हेतूनेच हे पुरस्कार …
Read More »तरुणाईला सावरणारे पाऊल
केंद्र सरकारच्या संबंधित निर्णयानुसार आता देशात ई-सिगारेटचे उत्पादन करण्यावर तसेच विक्री, साठवणूक, जाहिरात आणि आयात-निर्यातीवर देखील बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात पहिल्यांदा नियमभंग केल्यास एक लाख रुपये दंड व एक वर्षाचा तुरुंगवास अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्याउप्परही पुन्हा हा नियमभंग केल्यास पाच लाख रुपये दंड व तीन वर्षांचा …
Read More »पळस येथे साखरचौथ गणेशोत्सव
Exif_JPEG_420 नागोठणे : प्रतिनिधी विभागातील पळस येथील शिवरामभाऊ शिंदे मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात आलेला 20 वा साखरचौथ गणेशोत्सव धार्मिक वातावरणात साजरा झाला. मंगळवारी सकाळी पोलीस पाटील बबन शिंदे दाम्पत्याच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंगळवारी दुपारी धनिष्ठा ठमके (पोफळघर) यांचे जय बजरंग महिला नाच मंडळ आणि अस्मिता धाडवे (वणी) यांचे मरीआई …
Read More »वडिलांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी
कोशिंबळे येथील कानाडे कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांकडे धाव माणगाव : प्रतिनिधी शेतावर खत टाकण्यासाठी गेलेले आपले वडील तुकाराम लहु कानाडे यांचा मृतदेह दोन दिवसांनी गवतात आढळला. याप्रकरणी माणगाव पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे, मात्र माझ्या वडिलांचा मृत्यू संशयास्पद असून, या प्रकरणाची चौकशी गुप्तचर खात्यामार्फत करण्यात यावी, अशी मागणी कोशिंबळे तर्फे निजामपूर …
Read More »‘राहुल गांधी देश कुठे घेऊन जाताहेत?’
झारखंड ः वृत्तसंस्था एअर स्ट्राइकचे पुरावे मागणारे राहुल गांधी देश कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत? आम्ही जेव्हा बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला तेव्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्याचे पुरावे मागितले. आम्ही जेव्हा सर्जिकल स्ट्राइक केला तेव्हा राहुल गांधींनी त्याचा निषेध केला. राहुल गांधी यांनी आता किमान आपल्या देशातील जनतेला …
Read More »खालापुरात राष्ट्रीय लोक अदालत
14 प्रलंबित व 19 वादपूर्व प्रकरणे निकाली; 69 लाख 68 हजार 25 रुपयांची वसुली खालापूर : प्रतिनिधी येथील दिवाणी न्यायालय आणि तालुका विधिसेवा समिती यांच्या वतीने खालापूर येथे शनिवारी (दि. 14) घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 14 प्रलंबित व 19 वादपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात एकूण 69 लाख 68 …
Read More »खालापुरात आरोग्य तपासणी शिबिर
खोपोली : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवारी भाजपच्या खालापूर तालुका मंडळतर्फे गोहे गाव येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 155 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष बापू घारे यांनी सांगितले. खालापूर तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विकास कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मनोज …
Read More »शिर्की गावात जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ
पेण : प्रतिनिधी जेएसडब्ल्यू कंपनी आणि शिर्की ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्की गावांतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ मंगळवारी (दि. 17) माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषदेचे सदस्य प्रभाकर म्हात्रे, माजी सदस्य वैकुंठ पाटील, जेएसडब्ल्यूचे विनायक दळवी, बळवंत जोग, वडखळ सरपंच राजेश मोकल, मसद सरपंच बळीराम भोईर, …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
म्हसळ्यात फळे व बिस्कीटवाटप म्हसळा : प्रातिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त म्हसळा भाजपतर्फे मंगळवारी (दि. 17) तालुक्यातील चिखलप आदिवासीवाडी व म्हसळा आदिवासीवाडी येथील अंगणवाडीमधील मुलांना तसेच म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे व बिस्किटे वाटप करण्यात आली. जिल्हा नियोजन योजनेंतर्गत 12 लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या घणेरीकोंड रस्त्याचे …
Read More »नेरळ वाल्मिकीनगर शाळेच्या वर्गखोलीचे काम ठप्प
जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे दुर्लक्ष, पालक संतप्त कर्जत : बातमीदार नेरळ वाल्मिकीनगर येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्गखोल्या कमी पडत असल्याने तेथे नवीन वर्गखोली मंजूर करण्यात आली आहे, मात्र रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून बांधण्यात येत असलेल्या या वर्गखोलीचे काम मागील दोन महिन्यांपासून ठप्प झाले आहे. कर्जत तालुक्यातील नेरळमधील वाल्मिकीनगर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper