नवी मुंबई : प्रतिनिधी आयुर्वेदातील वनस्पती व प्राणीज घटकांबरोबरच सुवर्ण, रौप्य आदी विविध धातू व पारदसारख्या अन्य खनिज घटकांचा रोगनिवारणासाठी औषध म्हणून कशा पद्धतीने वापर करावा याचे मार्गदर्शन करणारे औषधी निर्माणाचे शास्त्र म्हणजे रसशास्त्र. रसशास्त्रातील औषधांची निर्मिती हे श्रीधूतपापेश्वर लिमिटेडचे खास वैशिष्ट्य. 145 वर्षांहून अधिक काळ श्री धूतपापेश्वर लिमिटेडद्वारा विविध …
Read More »एसबीआय डेबिट कार्ड होणार हद्दपार
मुंबई : प्रतिनिधी भारतातील मोठी आणि सर्वाधिक शाखा असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआय डिजिटल पेमेंटला अधिक प्रोत्साहन देण्साठी नवं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. एसबीआय बँकिग प्रणालीतून डेबिट कार्ड हद्दपार करण्याचा विचार करत आहे. देशातील बहुतांश एसबीआय ग्राहक डेबिट कार्डवर अवलंबून आहेत, मात्र तरीही बँकेने या निर्णयाची तयारी केली …
Read More »कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांसाठी मजगाव ग्रामपंचायतीतर्फे मदतफेरी
मुरुड : प्रतिनिधी महापुरामुळे कोल्हापूर -सांगली भागात खूप मोठी हानी झाली. त्या पूरग्रस्तांना मदत मिळावी, या हेतूने मजगाव (ता. मुरुड) ग्रामपंचायतीने मदत फेरीचे आयोजन केले होते. ग्रामपंचायत हद्दीतील 14 विविध समाज संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी या मदत फेरीत सहभागी झाले होते. ते मदत फेरीतील दानपेटीत शक्ती पैसे टाकण्याचे आवाहन करीत …
Read More »धुळीत हरवला मुंबई-गोवा महामार्ग
नागोठणे : प्रतिनिधी पावसाचा जोर काही अंशी कमी होऊन ऊन पडावयास सुरुवात झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर टाकलेल्या दगडसदृश मातीने आपला रंग दाखवण्यास प्रारंभ केला असून, महामार्ग सध्या धुरळ्यात हरवला असल्याचे दिसून येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी ठेकेदाराने पावडरमिश्रित दगडे टाकून मलमपट्टी केली होती. आता ऊन पडावयास प्रारंभ झाल्याने अवजड …
Read More »अतिवृष्टीमुळे राजिपच्या 1748 रस्त्यांची धूळधाण
अलिबाग : प्रतिनिधी जुलै, ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्हा परिषदेच्या (राजिप) कार्यक्षेत्रातील अनेक रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 1748 रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी अंदाजित 107 कोटींची गरज आहे. रायगड जिल्ह्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्हा परिषदेच्या …
Read More »कर्जत तालुक्यातील पाच सरपंचपदासाठी 35 अर्ज वैध; 13 अर्ज ठरले अवैध
सदस्य पदाच्या 53 जागांसाठी 215 अर्ज वैध कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील नेरळ, उमरोली, वाकस, जामरुंग आणि रजपे या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका 31 ऑगस्ट रोजी होणार आहेत. त्यासाठी 16 ऑगस्ट हा नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. सोमवारी (दि. 19) दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली, त्यामध्ये 13 नामनिर्देशन पत्रे …
Read More »पुरात वाहून गेलेल्या तरुणाच्या स्मरणार्थ शैक्षणिक साहित्याचे वाटप
कर्जत : बातमीदार तालुक्यातील वरई ग्रामपंचायत हद्दीमधील दहिगाव येथील तरुण विवेक बबन भालेराव हा 27 जुलै रोजी गावाजवळ नाला ओलांडत असताना वाहून गेला होता. त्याच्या स्मरणार्थ शंकर भुसारी मित्र मंडळातर्फे दहिगाव शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी माजी सरपंच शंकर रामा भुसारी, तसेच दीपक भुसारी, जितेंद्र …
Read More »शेडाशी येथील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश
पेण : प्रतिनिधी माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व युवा नेते वैकुंठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच भाजप युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजी पाटील, सीताराम पाटील यांच्या प्रयत्नाने पेण पूर्व विभागातील शेडाशी ग्रामपंचायत हद्दीतील मायनी, मालदेव, तलदेव, खडकीवाडी येथील शेकडो शेकाप कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. रविशेठ पाटील …
Read More »नगरसेविका अनिता पाटील यांचा वाढदिवस
खारघर : नगरसेविका अनिता पाटील यांचा वाढदिवस शनिवारी साजरा झाला. या वेळी खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यु पाटील, नरेश ठाकूर, नगरसेविका आरती नवघरे, नेत्रा पाटील, हर्षदा उपाध्याय, रूपम पाटील, वासुदेव पाटील, किरण पाटील आदी उपस्थित होते. नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या हस्ते 25 हजार रुपयांची मदत पनवेल : श्री. …
Read More »ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळाला शासनाचा तिसरा पुरस्कार
पनवेल :बातमीदार शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्याबरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील आदर्श शैक्षणिक समूहाने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. पेड धरती की शान है, जीवन की मुस्कान है हे ब्रीद ध्यानात घेऊन आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते व संचालिका संगीता विसपुते हे नेहमीच निसर्ग संवर्धनाकरिता कटिबद्ध असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper