रोहे ः प्रतिनिधी शहरात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रोहा अष्टमी शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे अष्टमी येथील महिलेचे कौलारू घर शनिवारी (दि. 27) रात्री कोसळले. अष्टमी येथे शनिवारी रात्री जोरदार पाऊस पडत होता. कुंडलिका नदीला पूर आला होता. यादरम्यान रात्री अष्टमी येथील मराठा आळीमधील …
Read More »राज्यातील कृत्रिम पावसाचा प्रयोग पुन्हा लांबणीवर
सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील कृत्रिम पावसाचा प्रयोग पुन्हा लांबणीवर गेला आहे. आता 30 जुलैचा मुहूर्त 8 ते 9 ऑगस्टवर जाणार आहे. कर्नाटकचे कृत्रिम पावसाचे प्रयोग तीन आठवड्यांपूर्वीच सुरू झाले आहेत, मात्र महाराष्ट्रातील मुहूर्त चुकणार आहे. कर्नाटकचे विमान आले असून महाराष्ट्रातील विमान 2 किंवा 3 तारखेला पोहोचणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक …
Read More »माथेरान घाट, कर्जत-कल्याण रस्त्यावर झाडे कोसळली
कर्जत : बातमीदार संततधार पावसाने गेले दोन दिवस कर्जत तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. रविवारी (दि. 28) सलग तिसर्या दिवशीही नेरळ-माथेरान घाटात झाडे आणि दरडी कोसळल्या आहेत. त्याचप्रमाणे रविवारी सकाळी कर्जत-कल्याण रस्त्यावर दरड आणि झाड कोसळल्यामुळे या राज्य मार्गावरील एक मार्गिका बंद होती. कर्जत तालुक्यात 24 तासांत सुमारे 400 मिली …
Read More »पाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा
यंदा जून महिना संपत आला तरी पाऊस न आल्याने (विश्वकप स्पर्धेसाठी साहेबाच्या देशात गेला होता, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.) पाणीटंचाई आणि उन्हाळ्यामुळे हवालदिल झाल्यावर सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, असे म्हणण्याची वेळ आपल्यावर आली होती. पावसाला बोलावण्यासाठी या वेळी अनेकांनी आपल्या लहानपणीचे येरे येरे पावसा तुला देतो पैसा, …
Read More »महाराष्ट्र लुटणार्यांची चौकशी करणार
चंद्रकांत पाटील यांचा घणाघात; घराणेशाही नव्या पिढीला अमान्य कोल्हापूर : प्रतिनिधी गेल्या 25 वर्षांत 200-250 घराण्यांनी महाराष्ट्र लुटला आहे. साखर कारखाने मोडून खाल्ले आहेत. त्यांची चौकशी करणार असल्याचा घणाघात महसूलमंत्री आणि भाजप प्रदेध्याध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि. 28) येथे केला. माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांच्या भाजप प्रवेश कार्यक्रमात ते …
Read More »नागोठण्यातील पूर ओसरला
28 तासांनंतर विद्युत पुरवठा सुरळीत नागोठणे : प्रतिनिधी शहराच्या विविध भागात शनिवारी मध्यरात्रीनंतर भरलेले पुराचे पाणी तब्बल 30 तासाने म्हणजेच रविवारी सकाळी 9 वाजता पूर्णपणे ओसरून जनजीवन सुरळीत झाले आहे, मात्र शनिवारी सकाळच्या दरम्यान पुराचे पाणी वाढत आहे, हे निदर्शनास आल्यानंतर सकाळी 8 वाजता येथील विद्युत वितरण कंपनीकडून शहराचा विद्युत …
Read More »कुडपणचे राजेंद्र शेलार यांचा ओढ्यात बुडून मृत्यू
पोलादपूर : प्रतिनिधी मुंबईतील मित्रांसोबत वर्षासहलीची मजा लुटण्यासाठी पोलादपूर तालुक्यातील कुडपण बुद्रुक येथे आलेल्या राजेंद्र विश्राम शेलार याचा शनिवारी ओढासदृश नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. रात्री उशिरा ओढ्यातील दगडांमध्ये अडकलेला त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात महाड येथील गिर्यारोहक आणि धाडसी तरुणांना यश आले. मूळचा कुडपण येथील राजेंद्र शेलार हा मुंबईतील सांताक्रूझ येथे …
Read More »झुगरेवाडीमध्ये आदिवासीचे घर कोसळले
कर्जत : बातमीदार तालुक्यातील झुगरेवाडीमधील शंकर गोमा झुगरे यांचे राहते घर शनिवारी वादळी वार्यात कोसळले. त्या वेळी शंकर झुगरे घरात झोपले होते, मात्र किमान तासभर गावातील लोकांना त्याबाबत काहीही माहिती नव्हती. शेवटी घराची कोसळलेली कौले उचलत असताना स्थानिकांना त्याबाबत माहिती झाली आणि झोपलेल्या झुगरे यांना बाहेर काढण्यात आले. त्यांच्या घराच्या …
Read More »महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना कर्जत रेल्वे पॅसेंजर असो. सदस्यांची मदत
कर्जत : बातमीदार वांगणी-बदलापूर दरम्यान अडकून पडलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शनिवारी अनेकांचे हात पुढे आले होते. त्यात कर्जत पॅसेंजर असोसिएशनचे अनेक सदस्य या मोहिमेत सहभागी झाले होते. राजाभाऊ कोठारी यांनी आपल्या सहकार्यांसह मोहीम राबवून अनेकांना सुखरूप बाहेर काढले. वांगणी ते बदलापूर दरम्यान चोहोबाजूंनी पाण्याने वेढलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील …
Read More »दहिवली पुलावरून सलग 33 तास पाणी
45 वर्षांत प्रथमच इतके पाणी कर्जत : बातमीदार नेरळ-कळंब रस्त्यावर उल्हास नदीवर असलेल्या दहिवली-मालेगाव या पुलाची शनिवार (दि. 27)च्या पावसाने बिकट स्थिती केली आहे. या पुलावरून सलग 33 तास पाणी गेले आहे. मागील 45 वर्षात प्रथमच एवढे तास पुलावरून पाणी गेले आहे, त्यामुळे पुलावरील डांबर वाहून गेले असून, नव्याने अधिक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper