उरण ः काव्य दरबार या उरणमधील नावाजलेल्या साहित्यिक संस्थेने चिरले येथे वर्षा सहलीचा व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास जिल्ह्यातील कवी उपस्थित होते. आगरी कवितांचे बादशहा पुंडलिक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या वेळी प्रकाश ठाकूर, हरिभाऊ घरत, ए. डी. पाटील, राजेंद्र नाईक, काशिनाथ मढवी, हरिश्चंद्र माळी, …
Read More »हर्षिता भोईरच्या विक्रमाची इंडिया रेकॉर्ड बुकमध्ये नोंद
उरण ः रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील भेंडखळ गावची हर्षिता कविराज भोईर या पाच वर्षांच्या चिमुरडीने राज्यातील सर्वात उंच असलेले कळसुबाई शिखर सर केले होते. याची दखल इंडिया रेकॉर्ड बुकने घेऊन तिला सन्मानित केले आहे. हर्षिता भोईर या पाच वर्षीय चिमुरडीने 7 जून 2019 रोजी राज्यातील सर्वात उंच असलेले कळसुबाई शिखर …
Read More »जसखारची प्रणाली मढवी जपानमध्ये शास्त्रज्ञ
उरण ः प्रतिनिधी उरणमधील अनेक व्यक्ती विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. अनेकांनी उंच गरुडभरारी घेतली आहे. त्यापैकीच एक असलेल्या जसखार गावातील प्रणाली अशोक मढवी हिने आपल्या मेहनतीच्या व अभ्यासाच्या जोरावर संशोधनात चांगले कार्य केल्याने तिची निवड जपान या देशातील 5-जी कंपनीमध्ये शास्त्रज्ञ म्हणून झाली आहे. प्रणाली मढवीचे शालेय शिक्षण …
Read More »‘नाते तुमचे आमचे’चे अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त सकाळ वृत्तपत्र समूह आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून ‘सकाळ प्रीमियर नाते तुमचे आमचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांसाठी खेळ पैठणीचा, दिलखुलास गप्पागोष्टी आणि अनेक कलाकारांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (दि. 29) करण्यात आले होते. याचे उद्घाटन सुप्रसिद्ध कलाकार …
Read More »कळंबोलीकरांचे भवितव्य एक फेजवर
विजेच्या कमी-जास्त दाबाने विद्युत उपकरणे जळाली; नागरिकांचे नुकसान कळंबोली ः रामप्रहर वृत्त महावितरणच्या कळंबोली विभागाला विजेचे साहित्य पुरविण्यात येत नसल्याने कळंबोलीच्या काही भागात एक फेजवरच विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. तीन फेजचे काम एकच फेज करत असल्याने सतत विजेचा लपंडाव आणि विजेच्या कमी-जास्त दाबाने विजेची उपकरणे जळाली आहेत. त्यामुळे नागरिकांचे …
Read More »दहशतवादाविरोधात सरकारची मोठी कारवाई?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्याचे समजते. त्यामुळे केंद्र सरकारने काश्मीर खोर्यात लष्करी जवानांच्या 100 तुकड्या तैनात केल्या आहेत. दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत असले तरी सरकारकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. दरम्यान, …
Read More »भुशी डॅमवर पर्यटकांना नो एण्ट्री
लोणावळा : प्रतिनिधी सलग दोन दिवस मुसळधार कोसळल्यानंतर पावसाचा जोर सकाळी काहिसा कमी झाल्याने शनिवारी खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेले भुशी धरण रविवारी सकाळपासून पर्यटकांकरिता खुले करण्यात आले होते, मात्र दुपारी पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने सुरक्षेच्या कारणास्तव धरणावर पर्यटकांचे जाणे बंद करण्यात आले, तसेच धरणावर लोणावळा शहर पोलिसांनी मोठा …
Read More »अतिवृष्टीमुळे अष्टमीत घर कोसळले
रोहे ः प्रतिनिधी शहरात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रोहा अष्टमी शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे अष्टमी येथील महिलेचे कौलारू घर शनिवारी (दि. 27) रात्री कोसळले. अष्टमी येथे शनिवारी रात्री जोरदार पाऊस पडत होता. कुंडलिका नदीला पूर आला होता. यादरम्यान रात्री अष्टमी येथील मराठा आळीमधील …
Read More »राज्यातील कृत्रिम पावसाचा प्रयोग पुन्हा लांबणीवर
सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील कृत्रिम पावसाचा प्रयोग पुन्हा लांबणीवर गेला आहे. आता 30 जुलैचा मुहूर्त 8 ते 9 ऑगस्टवर जाणार आहे. कर्नाटकचे कृत्रिम पावसाचे प्रयोग तीन आठवड्यांपूर्वीच सुरू झाले आहेत, मात्र महाराष्ट्रातील मुहूर्त चुकणार आहे. कर्नाटकचे विमान आले असून महाराष्ट्रातील विमान 2 किंवा 3 तारखेला पोहोचणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक …
Read More »माथेरान घाट, कर्जत-कल्याण रस्त्यावर झाडे कोसळली
कर्जत : बातमीदार संततधार पावसाने गेले दोन दिवस कर्जत तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. रविवारी (दि. 28) सलग तिसर्या दिवशीही नेरळ-माथेरान घाटात झाडे आणि दरडी कोसळल्या आहेत. त्याचप्रमाणे रविवारी सकाळी कर्जत-कल्याण रस्त्यावर दरड आणि झाड कोसळल्यामुळे या राज्य मार्गावरील एक मार्गिका बंद होती. कर्जत तालुक्यात 24 तासांत सुमारे 400 मिली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper