Breaking News

Ramprahar Team

यंत्रणेत सुधाराची गरज

एकीकडे रेल्वे, बस आदी सार्वजनिक सेवा कोलमडलेल्या असतानाच रिक्षा, टॅक्सीवाले ग्राहकांना नाडतात. कुठे जायचे, कुठे जायचे नाही, यावरून प्रवाशांशी अरेरावीची भाषा करतात. रेल्वे, रस्त्यांची अवस्था यात गेल्या अनेक वर्षांत फारशी सुधारणा नाही. अर्थात हळूहळू परिस्थिती पालटते आहे. येत्या काही वर्षांत मेट्रोचे जाळे शहरभरात पसरेल. उपनगरे व आसपासचा परिसरही अधिक चांगल्या …

Read More »

पोलादपूर शहरामध्ये मराठा आरक्षणाचा जल्लोष

पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर केलेल्या राज्य सरकारच्या युक्तिवादानुसार मराठा आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये निश्चित असल्याचा आदेश पारित झाल्याने महाड, पोलादपूर, माणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाचा जल्लोष करण्यात आला. छत्रपती शिवाजी …

Read More »

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरेंद्र वाबळेंची फेरनिवड

मुंबई ः प्रतिनिधी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत ‘शिवनेर’चे संपादक नरेंद्र वाबळे हे अध्यक्षपदी, तर विश्वस्तपदी वैजयंती कुलकर्णी-आपटे आणि कार्यवाहपदी विष्णू सोनावणे निवडून आले आहेत. शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघाची निवडणूक झाली. यात अध्यक्षपदी नरेंद्र वाबळे निवडून आले असून त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार संदीप चव्हाण यांचा पराभव केला. वाबळे यांना …

Read More »

आरोपी बांधकाम व्यावसायिकांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

संरक्षक भिंत कोसळून मृत्यू प्रकरण पुणे ः प्रतिनिधी  शुक्रवारी रात्री पुण्यातील कोंढवा भागात सीमा भिंत कोसळून 15 कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विपुल अगरवाल आणि विवेक अगरवाल यांना अटक केली होती. त्यांना रविवारी (दि. 30) जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 जुलैपर्यंत पोलीस …

Read More »

पाकला चोख प्रत्युत्तर दिल्यानेच अभूतपूर्व विजय

गिरीश महाजन यांचे प्रतिपादन नाशिक ः प्रतिनिधी देशाच्या सीमा सुरक्षित कशा राहतील याची मतदारांना काळजी होती. अशा परिस्थितीत केंद्र सरकाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे देशातील जनतेला देशाच्या सुरक्षेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारविषयी विश्वास निर्माण झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भरभरून प्रतिसाद देत 303 जागांवर भाजपचे खासदार निवडून …

Read More »

पहिला पाऊस

ऊन जरा जास्त आहे अस दरवर्षी वाटते. यावर्षी पाऊस चांगलाच लांबला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या प्रत्येकाच्या मनात पाऊस कधी एकदा पडतोय असे झाले होते. पाऊस येतो आपल्या मर्जीने, पाऊस जातो आपल्या मर्जीने, हवामान खात्याच्या नाही हेच खरे असल्याचे सांगत तो आला एकदाचा. पाऊस पडला आणि सगळ्यांनी निश्वास सोडला. पहिल्या पावसात …

Read More »

नागोठण्यात मटण मार्केटची भिंत कोसळली

व्यावसायिकांना जागा खाली करण्याचा आदेश Exif_JPEG_420 नागोठणे ः प्रतिनिधी  सलग दोन-तीन दिवस पडणार्‍या पावसाने शनिवारी सायंकाळी येथील चिकन-मटण बाजाराच्या मुख्य इमारतीची पश्चिम बाजूकडील भिंत कोसळण्याची दुर्घटना घडली असून यात कोणीही जखमी झाले नाही. इमारत जुनी झाली असली तरी ग्रामपंचायत त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे काही जणांकडून सांगण्यात आले. ही दुर्घटना घडल्यानंतर …

Read More »

युवा मोर्चा अध्यक्षपदी शिवाजी पाटील

पेण ः पेण तालुक्यात भाजपची ध्येयधोरणे व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी गागोदे येथील शिवाजी पाटील यांची निवड करण्यात आली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, म्हाडा अध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद विरोधी …

Read More »

पाली-खोपोली रस्त्याची दुरवस्था

वाहनचालकांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास सुधागड ः प्रतिनिधी अत्यंत महत्त्वाचा असलेला रस्ता म्हणजे खोपोली-पाली -वाकण रस्ता मुंबई-पुणे द्रुतगती मार्गजवळ असून या मार्गावरून येणार्‍या वाहनांना मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय म्हणूनही हा रस्ता सोयीचा व जवळचा आहे. त्यामुळे या रस्त्यावरून रहदारी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यातच पाली हे अष्टविनायकापैकी महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. साहजिकच …

Read More »

नाणार प्रकल्पातून जिल्ह्याचा कायापालट होईल

भाजप रोहे तालुका उपाध्यक्ष प्रकाश मोरे यांचा विश्वास नागोठणे : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यात होणारा नाणारचा तेल शुद्धिकरण प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे रद्द करून तो रोहे तालुक्यासह इतर तीन तालुक्यांतील 40 गावांमध्ये येत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच घोषणा केली आहे. या प्रकल्पामुळे या चार तालुक्यांसह संपूर्ण रायगडचा निश्चितच कायापालट होणार …

Read More »