पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील आंबेनळी घाटामध्ये शुक्रवारी (दि.28) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्याचा ट्रक दरीमध्ये कोसळला. काही वर्षांपूर्वी याच परिसरामध्ये असेच दोन साखरेचे ट्रक कोसळल्याची घटना झाली होती. या घटनांची ही पुनरावृत्ती मानली जात आहे. सांगली कुंडळगाव येथील क्रांती सहकारी साखर कारखान्याचा पाटील यांचा ट्रक (एमएच 50-2526) …
Read More »खोपोलीत पावसाची फटकेबाजी
खोपोली : प्रतिनिधी गुरुवारपासून पडणार्या धुव्वादार पावसाने खोपोलीसह खालापूरला झोडपले पावसाच्या या फटकेबाजीने स्थानिक प्रशासन मात्र क्लीन बोल्ड झालेले पहावयास मिळाले. नॉनस्टॉप पडणार्या पावसाने शहराच्या डीसीनगर, शिळफाटा, चिन्मयनगर, खालची खोपेाली, कृष्णानगरसह अनेक भागात पाणीच पाणी झाले. भानवज काजुवाडी टेकडीजवळ असलेल्या कमला रेसीडेन्सी आवारात दरड कोसळली जीवीतहानी झाली नाही, पण परिसरात …
Read More »कर्जतमध्ये दरड कोसळण्याची भीती
नगर परिषदेकडून 135 घरांना नोटीस कर्जत : प्रतिनिधी पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन, खबरदारी म्हणून नगर परिषद प्रशासनाने शहरातील 135 घरांना नोटीसी बजावल्या आहेत व तेथील लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्यास जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. नगर परिषद हद्दीतील मुद्रे बुद्रुक, गुंडगे आणि भिसेगाव या ठिकाणी टेकडीखाली वस्ती, घरे आहेत. पावसाळ्याच्या …
Read More »नागोठण्यात पावसाचे दमदार आगमन
नागोठणे : प्रतिनिधी अनेक दिवस प्रतिक्षेत असलेल्या पावसाचे अखेरीस गुरुवारी सायंकाळपासून दमदारपणे आगमन झाले आहे. या पावसाने बळीराजा सुखावला असून सोमवारपासून या भागात भात लावणीच्या कामाला सुरुवात होईल, असे शेतकर्यांकडून सांगण्यात आले. नागोठण्यात गुरुवारी सायंकाळी सुरुवात केल्यानंतर रात्री नऊनंतर पावसाने विश्रांती घेतली. शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडण्यास प्रारंभ झाल्याने तलाव …
Read More »सुधागडात पावसाची बरसात
पाली : प्रतिनिधी सलग दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने सुधागड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी सकाळी पाली, जांभुळपाड्यासह तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले. यंदा मान्सुनचे आगमन उशिरा झाले. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होता. अखेर ही प्रतिक्षा संपली असून शेतीच्या कामांना आता वेग आला आहे. पाली व जांभुळपाडा …
Read More »नेरळ रेल्वेस्थानकात अनोखा धबधबा
कर्जत : बातमीदार नेरळ रेल्वे स्थानकात काही दिवसांपूर्वी पत्र्याची शेड नव्याने बसविण्यात आली आहे. मात्र ज्या भागात नवीन पत्रे लावण्यात आले, अगदी त्याच ठिकाणी पावसाच्या पाण्याचे धबधबे कोसळत आहेत. नेरळ रेल्वे स्थानकातील फलाटांवरील पत्रे बदलण्यात आले आहेत. फलाट एक आणि दोन तसेच माथेरान गाडी उभ्या असलेल्या फलाटांवरदेखील नवीन पत्रे टाकण्यात …
Read More »खोपोलीत मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणी
खालापुरात बळीराजा सुखावला खोपोली : प्रतिनिधी खालापुर व खोपोलीत गुरुवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या दमदार पावसाचा जोर शुक्रवारीही कायम राहिल्याने बळीराजा सुखावला आहे. मात्र या पहिल्याच पावसात शहरातील अनेक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने खोपोली नगरपालिकेच्या कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. ‘गटारे दाखवा‘ असे आवाहन नागरिकांनी शुक्रवारी नगरपालिकेला केले. दोन दिवसांपासून …
Read More »अतिउत्साही पर्यटकांना आवरा
पावसाळा सुरू होताच सर्वांना वेध लागतात ते वर्षा सहलीचे. रायगड जिल्ह्यातील धबधबे व समुद्रकिनारे वर्षा सहलीसाठी पर्यटकांना भुरळ घालतात. पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणावर रायगडात येतात. पर्यटकदेखील पर्यटनाचा आनंद घेत असतात. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळते. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळतो, परंतु काही अतिउत्साही पर्यटकांमुळे अपघात होतात. कित्येकदा प्राणहानी होते. त्यामुळे …
Read More »काँग्रेसची कानउघाडणी
राजकीय हिंसाचाराच्या घटना पश्चिम बंगाल आणि केरळमध्येही घडल्या आहेत आणि घडत आहेत. मग निव्वळ झारखंडला झुंडबळींचा अड्डा म्हणून हिणवणे कदापिही योग्य ठरत नाही. राजकीय हिंसाचाराच्या प्रत्येक घटनेला समान पद्धतीने हाताळले गेले पाहिजे हे मोदींचे म्हणणे अतिशय योग्यच आहे. त्या-त्या ठिकाणी पोलिसांनी दोषींना ताब्यात घेऊन कायद्यानुसार त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे …
Read More »‘रयत’च्या केंद्राचे आज खारघरमध्ये उद्घाटन
पनवेल : वार्ताहर रयत शिक्षण संस्था सातारा, सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क पुणे आणि टाटा टेक्नॉलॉजी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर सेक्टर 11 येथे उभारण्यात आलेल्या सेंटर फॉर इन्व्हेशन, इनोव्हेशन अॅण्ड इक्युबेशनचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 28) दुपारी 3 वाजता करण्यात येणार आहे. हा सोहळा ‘रयत’चे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper