Breaking News

Ramprahar Team

पराभवानंतर आत्महत्या करणार होतो : आर्थर

लंडन ः वृत्तसंस्था आयसीसी विश्वचषकात भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्ताचा संघाला जिव्हारी लागलेल्या पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी आत्महत्या करण्याचे ठरवले होते. स्वत: आर्थर यांनीच ही कबुली दिली आहे. 16 जून रोजी झालेल्या भारत-पाक सामन्यात पाकचा 89 धावांनी पराभव झाला. यानंतर पाक संघाला प्रसारमाध्यमे, प्रशंसक, माजी क्रिकेटपटूंकडून मोठी टीका सहन करावी लागली …

Read More »

ही कामगिरी आमच्यासाठी लाजिरवाणी -डुप्लेसिस

लंडनः वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेचे यंदाच्या वर्ल्ड कपमधून असे साखळीत गारद होणे लाजिरवाणे असून, संपूर्ण संघाची कामगिरी ही अतिसामान्य होती, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ती दक्षिण आफ्रिकेचा नाराज, निराश कर्णधार फाफ डुप्लेसिसने. हा संघ अक्षरशः क्षीण वाटला, तेव्हा या अपयशाची जबाबदारी प्रत्येकाची आहे अन् त्याने ती स्वीकारावी, असे खडे बोलही …

Read More »

आता अक्षय-कतरिना म्हणणार ‘टिप टिप बरसा पानी’

’मोहरा’ चित्रपटातील ’टिप टिप बरसा पानी’ या गाण्यानं तब्बल दोन दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. आजही हे गाणे सुपरहिट आहे. अक्षय आणि रवीनाचे हे गाणे पुन्हा एकदा नव्याने मोठ्या पडद्यावर रिक्रिएट केले जाणार आहे. रोहित शेट्टीच्या आगामी सूर्यवंशी चित्रपटात हे गाणे दिसणार आहे. ’टिप टिप बरसा पानी’ आणि …

Read More »

भारताच्या सरावावर पावसाचं पाणी

गुरुवारी होणार्‍या वेस्ट इंडिजविरूद्धच्या लढतीवरही सावट? मँचेस्टर ः वृत्तसंस्था भारतीय संघाची वर्ल्ड कप स्पर्धेतील वाटचाल झोकात सुरू आहे. आतापर्यंत पाच सामन्यांत चार विजय व एक सामना अनिर्णीत राखत भारतीय संघ नऊ गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे. उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्याची सर्वाधिक संधी भारतीय संघालाच आहे. भारतीय संघ गुरुवार (दि. 27) वेस्ट …

Read More »

शिवाजी माळी यांना शुभेच्छा

पनवेल : भाजपचे शिवाजी माळी यांची सावळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झाली. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शिवाजी माळी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अविनाश गाथाडे, माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, प्रवीण खंडागळे, …

Read More »

गर्दुल्ले आणि मद्यपींचा मुक्काम

भिवपुरी रोड रेल्वेस्थानकातील नवीन पादचारी पुलाचा घेतला ताबा कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेचे उपनगरीय स्थानक असलेल्या भिवपुरी रोड रेल्वेस्थानकात कर्जत एन्डकडे पादचारी पुलाचे काम सुरू आहे. या पादचारी पुलाची कामे अर्धवट असल्याने प्रवासी पुलाचा वापर करीत नाही. त्यामुळे या पुलाचा ताबा गर्दुल्ले आणि दारुडे यांनी घेतला असून तेथे त्यांचा मुक्काम …

Read More »

‘नेरळ-माथेरान स्थानकांचा कायापालट करणार’

कर्जत ः बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वेसेवा चांगली व्हावी यासाठी आपण प्रयत्न केले आहेत. त्याचवेळी नेरळ आणि माथेरान ही दोन्ही स्थानके लोणावळा स्थानकाप्रमाणे पर्यटन रेल्वे स्थानके जाहीर केली आहेत. या स्थानकांचा कायापालट पुढील काळात पूर्ण होईल, असा आशावाद खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. दरम्यान, लोकांची पाच वर्षे सेवा केली …

Read More »

ईटीसी कंपनीत वृक्षारोपण

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील डाळ उत्पादन करणार्‍या ईटीसी कंपनीत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शासकीय अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली. या वेळी वावोशी विभागाचे मंडळ अधिकारी संदीप जाधव, सरपंच शैलेश मोरे, तलाठी तसेच कंपनीचे व्यवस्थापक राकेश पांडे, सुनील लोखंडे, ग्रामसेवक बी. पी. पाटील आदी उपस्थित …

Read More »

नागाची सुखरूप सुटका करण्यात सर्पमित्राला यश

मुरूड : प्रतिनिधी  मजगावातील शेतात राहणारे अनिकेत पाटील यांच्या निवासस्थानासमोरच खेकड्यांनी काढलेल्या  बिळात साडेचार फूट लांबीचा नाग लपून बसल्याने पाटील यांच्या घरातील सर्व सदस्य भयभीत झाले होते. या वेळी अनिकेत पाटील यांनी वन खात्याला फोन करून तातडीची मदत मागितली. या वेळी वन खात्याने सर्पमित्र संदीप घरत यांना पाचारण केले. नाग …

Read More »

कर्जतमधील शेतकर्यांचे लागलेत पावसाकडे डोळे

बोअरवेलचे पाणी वापरण्याची वेळ कर्जत ः प्रतिनिधी मागील 10 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भाताची रोपे करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाच्या सरी कोसळल्यानंतर शेतकर्‍यांनी आपल्या शेतात भाताची पेरणी केली आहे, परंतु त्यानंतर पाऊस गायब झाल्याने पेरलेले बियाणे फुकट जाण्याची वेळ कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांवर आली आहे. काही शेतकर्‍यांनी बियाणे जगविण्यासाठी शेतात …

Read More »