मुंबई ः प्रतिनिधी ज्येष्ठ समीक्षक डॉ. म. सु. पाटील यांचे मुंबईत शुक्रवारी (दि. 31) रात्री निधन झाले. शनिवारी सकाळी 11 वाजता मुलुंड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कवयित्री नीरजा यांचे ते वडील होत. डॉ. म. सु. पाटील यांचा जन्म 1931मध्ये रायगड जिल्ह्यातील एका …
Read More »‘अडचणीतून मार्ग काढल्यास एसटीचा मार्ग सुकर’
कर्जतचे नायब तहसीलदार संजय भालेराव यांचा विश्वास कर्जत : प्रतिनिधी एसटीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. खाजगी वाहनांचा प्रश्नसुद्धा मोठा अडचणींचा आहे. त्यातून मार्ग काढण्याचे आव्हान सर्वांनी मिळून पेलल्यास एसटीचा मार्ग निश्चितच सुकर होईल व महामंडळास गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास कर्जतचे नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी शनिवारी (दि. 1) …
Read More »अनधिकृत व्यावसायिक गाळे जमीनदोस्त
पनवेल : महानगरपालिकेसमोरील देवाळे तलावाच्या परिसरातील अनधिकृत व्यावसायिक गाळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केले. (छाया : लक्ष्मण ठाकूर)
Read More »श्रीरंग बारणे यांचा सत्कार
उरण : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार म्हणून दुसर्यांदा प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले श्रीरंग बारणे यांचा सत्कार समारंभ जेएनपीटी वसाहत येथील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी खासदार श्रीरंग बारणे यांचा सत्कार करताना लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार मनोहर भोईर, जेएनपीटीचे माजी विश्वस्त महेश बालदी, कामगार नेते दिनेश पाटील, …
Read More »महानगरपालिका युवा मोर्चाच्या सरचिटणीसपदी युवा नेते विनोद घरत यांची नियुक्ती
पनवेल : महानगरपालिका युवा मोर्चाच्या सरचिटणीसपदी युवा नेते विनोद घरत यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, दिनेश खानावकर, ब्रिजेश पटेल, निर्दोष केणी, संतोष पाटील आदी.
Read More »व्यापारी संकुलात सीसीटीव्ही बसवावेत- तेजस कांडपिळे
पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेच्या मालकीच्या शिवाजी पुतळ्याशेजारी असलेल्या विलासराव देशमुख व्यापारी संकुलात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी प्रभाग समिती ड चे सभापती तेजस कांडपिळे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की या संकुलात शहरातील टपाल कार्यालयही नुकतेच स्थलांतरित झालेे आहे. …
Read More »हिंदुस्थानला ‘अच्छे दिन’ आणण्याची जबाबदारी आता महाराष्ट्राच्या या ‘अष्टप्रधान’ मंत्र्यांची!
सतराव्या लोकसभेसाठी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेला तब्बल 75 दिवसांचा ‘राष्ट्रीय महोत्सव’ यथासांग पद्धतीने यशस्वीरीत्या पार पडला. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ या पद्धतीने प्रचार करणारे जबरदस्त तोंडघशी पडले आणि देशाला महासत्ता बनविण्यासाठी कंबर कसून कामाला लागलेले भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम ही …
Read More »पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे!
संपूर्ण जगात पर्यटन हा विषय आवडीचा बनला आहे. शाळेच्या सुट्ट्या अथवा शनिवार, रविवार लागून आलेल्या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी एखाद्या आवडत्या ठिकाणी जाऊन तेथील निसर्गाचा आनंद लुटणे हा भारतासह इतर देशात सुद्धा आवडता उपक्रम बनला आहे.परदेशात पर्यटकांना सुरक्षा पोहोचवणारे कडक कायदे अंमलबजावणीसुद्धा होत असते. त्यासाठी त्याचे काटेकोर नियम व त्याचे …
Read More »दमदार सुरूवात
शपथविधीनंतर दुसर्या दिवशी खातेवाटप जाहीर करीत, देशाच्या गृहमंत्रीपदी अमित शहा यांची तसेच अर्थमंत्री पदी निर्मला सीतारमण यांची नियुक्ती करून मोदी यांनी दुसर्या सत्तापर्वातील आपल्या मंत्रिमंडळाला नवा चेहरामोहरा बहाल केला आहे. गुरुवारी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आयोजित भव्य सोहळ्यात देशोदेशींच्या नेत्यांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीच्या साक्षीने स्वत: मोदी व त्यांच्या 57 मंत्र्यांनी पद …
Read More »नेरळमध्ये भरतो आंब्यांचा बाजार
फणसवाडीमधील 30 आदिवासी कुटुंबे 30 वर्षांपासून व्यवसायात कर्जत : बातमीदार सध्या आंब्यांचा सिझन असून आदिवासी लोकांकडून आंब्याची पाटी घेण्यासाठी चोखंदळ ग्राहक नेरळ बाजारपेठमधील त्या आंब्यांच्या बाजारात भेट देतात. नेरळ परिसरात असलेल्या फणसवाडी येथील आदिवासी बांधव गेली 30 वर्षे आंबे विक्री करीत असतात. त्यांच्याकडे खात्रीने गोड आंबे मिळत असल्याने त्यांचा व्यवसायदेखील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper