Breaking News

Ramprahar Reporters

विचुंबे-देवद 11 संघ आरपीएलचा मानकरी

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 177व्या जयंतीनिमित्त अचानक मित्र मंडळाने शिरढोण येथे आयोजिलेल्या रायगड प्रीमियर लीगमध्ये विचुंबे-देवद 11 संघाने बाजी मारली. त्यांना तीन लाख एक रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.आरपीएलमध्ये द्वितीय क्रमांक हरी ओम डोलवी-पेण (दोन लाख एक रुपये …

Read More »

ऑस्ट्रेलिया नवे जगज्जेते

टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडवर मात दुबई : वृत्तसंस्थाजोश हेझलवूडच्या (3/16) अफलातून गोलंदाजीनंतर मिचेल मार्श (50 चेंडूंत नाबाद 77 धावा) आणि डेव्हिड वॉर्नर (38 चेंडूंत 53) या जोडीने साकारलेल्या अर्धशतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडला आठ गडी आणि सात चेंडू राखून नामोहरम केले. यानिमित्ताने ऑस्ट्रेलियाच्या रूपात …

Read More »

अनिल देशमुख यांची आर्थर रोेड तुरूंगात रवानगी

14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मुंबई : प्रतिनिधीआर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशमुख यांना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी आर्थर रोड तुरूंगात करण्यात आली आहे.अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त …

Read More »

राजकारणाला वेगळे स्वरूप देण्याचा पंतप्रधान मोदींचा प्रयत्न -चंद्रकांत पाटील

पनवेल : प्रतिनिधीराजकारण म्हणजे दुकान, गुन्हेगारी असा अर्थ काढला जातो, परंतु त्याला विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न करीत आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे न खाऊंगा और न खाने दुंगा हे कल्चर देशात निर्माण करून देशाला भयमुक्त करण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी करीत असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी …

Read More »

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

पुणे : प्रतिनिधीशिवशाहीर महाराष्ट्रभूषण बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी (दि. 15) पहाटे 5च्या सुमारास निधन झाले. ते 100 वर्षांचे होते. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र घराघरांत पोहचविले. राजा शिवछत्रपती या ग्रंथाची …

Read More »

पनवेलमध्ये विकासाचा झंझावात

महानगरपालिकेच्या विविध कामांचे भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर प्रत्येक विभागात विकासकामे करून शहरांसोबत गावांचा विकास करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार्‍या तब्बल 31 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन सोमवारी (दि. 15) झाले.भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत …

Read More »

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रूपेश पावशेला सुवर्णपदक

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेलमधील पैलवान रूपेश पावशे याने उत्तर प्रदेशातील आगरा येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. याबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.स्पोर्ट्स अ‍ॅण्ड फिजिकल फिटनेस बोर्डच्या वतीने आगरा येथे आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी 85 किलो वजनी गटात रूपेश पावशे याची महाराष्ट्रातून निवड झाली होती. आपली निवड सार्थ …

Read More »

नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल ः भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रायगडचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर आदी …

Read More »

एसजीटी इंटरनॅशनल स्कूलचे केंद्रीय राज्यमंत्री नारायणस्वामी यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः प्रतिनिधीशिक्षण हेच जीवन आहे. शिक्षणामुळे केवळ ज्ञानच मिळते असे नव्हे; तर जगण्याचे मार्गही उलगडतात, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री ए. नारायणस्वामी यांनी रविवारी (दि. 14) कामोठे येथे केले. कामोठे येथील नौपाडा, तसेच चिंचपाडा येथे एसजीटी इंटरनॅशनल स्कूल सुरू झाले आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्कूलचे उद्घाटन …

Read More »

एसटी कामगारांच्या आत्महत्यांना रक्तपिपासू आघाडी सरकारच जबाबदार

भाजप नेते आशिष शेलार यांचा हल्लाबोल मुंबई ः प्रतिनिधीराज्यात गेल्या सहा महिन्यांत जवळपास 40 एसटी कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांना राज्यातील रक्तपिपासू आघाडी सरकारच जबाबदार आहे, असा आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. त्यांनी रविवारी (दि. 14) आंदोलक एसटी कामगारांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली. त्या …

Read More »