Breaking News

Ramprahar Reporters

एसटी कर्मचारी मागणीवर ठाम

आझाद मैदानात संपकर्‍यांचे तीव्र आंदोलन मुंबई : प्रतिनिधीगेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन अधिकच चिघळत असल्याचे दिसत आहे.  मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचारी हजारोंच्या संख्येने जमले होते. या आंदोलनात आता भाजपने जाहीर पाठिंबा दिला. आझाद मैदानात जमलेल्या एसटी कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते …

Read More »

एमपीएससी परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवली

मुंबई : एमपीएससी परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. एमपीएससी परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय बुधवारी (दि. 10) घेतला आहे. येत्या 19 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा कोरोनामुळे दोन वर्ष झालेल्या नाहीत. …

Read More »

आघाडीतील मंत्र्यांचे मध्यस्थ प्राप्तिकर विभागाच्या रडारवर

मुंबई : प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकारमधील महत्त्वाच्या विभागाच्या मंत्र्यांचे मध्यस्थ सध्या प्राप्तिकर विभागाच्या रडारवर असून कोट्यवधी रुपयांच्या बेनामी व्यवहाराची शक्यता वर्तविली जात आहे. सप्टेंबर महिन्यात याबाबत केलेल्या कारवाईनंतर प्राप्तिकर विभागाला महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. त्यामुळे आणखी काही मध्यस्थ, तसेच सरकारी अधिकारीही या विभागाच्या रडारवर असल्याचे या घडामोडींशी संबंधित प्राप्तिकर विभागातील …

Read More »

विधानपरिषदेच्या आठ पैकी सहा जागांसाठी निवडणूक जाहीर

मुंबई : प्रतिनिधीनिवडणूक आयोगाकडून राज्यातील विधान परिषदेच्या आठ पैकी सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सहा जागांसाठी 10 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 14 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2022 रोजी विधान परिषदेच्या आठ आमदारांचा कार्यकाळ संपत जरी असला, …

Read More »

मंत्री नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध

देवेंद्र फडणवीस यांचा खळबळजनक आरोपजमीन खरेदीबाबतचे पुरावे सादर मुंबई : प्रतिनिधीज्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडविले, जे मुंबईचे मारेकरी आहेत, त्यांच्याशी मंत्री नवाब मलिक यांचे आर्थिक संबंध कसे, असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उपस्थित केला. सरदार शहा वली खान आणि मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ …

Read More »

एसटी कर्मचार्‍यांसाठी विधानसभेत आवाज उठवणार -आमदार प्रशांत ठाकूर

ठाकरे सरकारच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध पनवेल : प्रतिनिधीमहाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेला अनेक वायदे केले होते, मात्र हे ठाकरे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले. त्याचप्रमाणे एसटी कर्मचारी आणि प्रवाशांच्या बाबतीतही तेच घडले आहे. ठाकरे सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे सर्व जनता चिंतीत झाली आहे. या काळात एसटी कमर्चारी आत्महत्या करू लागला …

Read More »

ऐन दिवाळीत अवकाळी पाऊस; बळीराजा हवालदिल

पाली, मुरूड ः प्रतिनिधीसर्व जण दिवाळीचा उत्सव हर्षोल्हासात साजरा करीत असताना रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 6) सलग दुसर्‍या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली, तर पीक भिजल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.दीपावली पाडव्याच्या दिवशी वातावरण ढगाळ झाले होते. सायंकाळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह जिल्ह्याच्या अनेक भागांत जोरदार …

Read More »

पनवेलच्या ‘दिवाळी पहाट’मध्ये सप्तसुरांची उधळण

स्वरसम्राट राहुल देशपाडेंच्या सुरेल मैफिलने रसिक मंत्रमुग्ध पनवेल ः प्रतिनिधीविरळ धुक्याची झालर, त्यात सुटलेला प्रसन्न वारा, सोबत सूर्याची सोनेरी किरणे आणि क्षितिजाला गवसणी घालणार्‍या स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या सुमधूर सुरांनी पनवेलकर रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते दिवाळी पहाट कार्यक्रमाचे. या सुरेल मैफिलीचा श्रोत्यांनी कुटुंबासह आणि मित्रपरिवारासोबत मनमुराद आनंद घेतला आणि …

Read More »

रुग्णालयात अग्नितांडव

अहमदनगरमध्ये भीषण आगीत 10 रुग्णांचा मृत्यू अहमदनगर ः प्रतिनिधीयेथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. 6) भीषण आग लागून 10 रुग्णांचा मृत्यू, तर काही जण जखमी झाले आहेत. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागली. या विभागात एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते. हे सर्व जण कोरोनाबाधित होते. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेबद्दल …

Read More »

‘मुंबई-गोवा महामार्ग दीड वर्षात पूर्ण करणार’

रत्नागिरी : प्रतिनिधीऐन दिवाळीत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी कोकणवासीयांना आनंदाची बातमी दिली आहे. गेली 15 वर्षे रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग दीड वर्षात पूर्ण करणार असल्याची घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात बोलताना केली. गडकरी यांच्या या घोषणेमुळे कोकणी चाकरमान्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दक्षिण गोव्यातील वेर्णा येथे …

Read More »