Breaking News

Ramprahar Reporters

पोर्तुगालने फ्रान्सला बरोबरीत रोखले

रोनाल्डोची चमक बुडापेस्ट ः वृत्तसंस्थायुरो चषक फुटबॉल स्पर्धेत साखळी टप्प्यातील शेवटच्या सामन्यात थरारक खेळाची अनुभूती चाहत्यांना घेता आली. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलमुळे पोर्तुगालने जगज्जेत्या फ्रान्सला 2-2 असे बरोबरीत रोखले. जर्मनीला हंगेरीविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली तरी फ गटातून फ्रान्स, जर्मनी आणि पोर्तुगालने बाद फेरीत प्रवेश केला.रोनाल्डोने 109वा गोल करीत सर्वाधिक गोल …

Read More »

नव्याने संघबांधणीची गरज : विराट कोहली

जागतिक कसोटी अजिंक्यपद गमावल्यानंतर कर्णधाराचे संकेत लंडन ः वृत्तसंस्थाजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे भारताच्या कसोटी संघाचा योग्य आढावा घेऊन त्यानुसार बदल करण्याची गरज आहे, असे स्पष्टीकरण कर्णधार विराट कोहलीने व्यक्त दिले. याशिवाय काही खेळाडूंच्या धावा न करण्यावरही कोहलीने खंत व्यक्त केली.साऊदम्पटन येथे झालेल्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने …

Read More »

युरो कपमधील बाद फेरीचे चित्र स्पष्ट

पॅरिस ः वृत्तसंस्थायुरो कप 2020 स्पर्धेच्या साखळी फेरीतील सामने संपल्यानंतर आता बाद फेरीतील सामन्यांसाठी 16 संघ सज्ज झाले आहेत. या 16 संघांमध्ये चषकासाठी लढत रंगणार असून यातून उपांत्यपूर्व फेरीत संघ पोहोचणार आहेत.साखळी फेरीत एकही सामना न गमवणार्‍या इटली, बेल्जियम, नेदरलँड या संघांनी सर्वप्रथम बाद फेरीत धडक मारली. त्यानंतर वेल्स, डेन्मार्क, …

Read More »

`दिबां`च्या नावासाठी जनसागर उसळला

राज्य सरकारला 15 ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटमअन्यथा विमानतळाचे काम बंद पाडण्याचा सर्वपक्षीय कृती समितीचा इशारा पनवेल ः रामप्रहर वृत्तस्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्टपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे; अन्यथा दुसर्‍या दिवसापासून विमानतळाची सर्व कामे बंद पाडण्यात येऊन क्रांती घडवली जाईल, असा इशारा लोकनेते दि. बा. …

Read More »

प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी ‘दिबा’ अखेरच्या क्षणापर्यंत लढले..!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा भूमिपुत्रांचा आग्रह असून त्यासाठी रायगड, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहिली आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा उजाळा देणारी मालिका गेले अनेक दिवस सुरू होती. ती आज समाप्त होत आहे.1984च्या लढ्यानंतरचा जेएनपीटी आंदोलकांचा इतिहास पाहता त्यांनी आंदोलन …

Read More »

आज सिडकोला घेराव

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यासाठी असंख्य भूमिपुत्र धडकणारकिमान एक लाख लोकांचा असणार आंदोलनात सहभाग पनवेल ः रामप्रहर वृत्तलोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून गुरुवारी (दि. 24) सिडकोला किमान एक लाख लोकांचा घेराव घालण्यात …

Read More »

बारावी सीबीएसई, आयसीएसईच्या परीक्षाही रद्द

नवी दिल्ली : देशात निर्माण झालेल्या कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाविरुद्ध देशाच्या सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. जर आयआयटी-जेईई किंवा अन्य काही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्ष होऊ शकतात, तर बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा …

Read More »

रायगडात भातलावणीला सुरुवात

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात भातलावणीच्या कामाला आता सुरुवात झाली आहे. शेतामध्ये शेतकरी नांगरणी, रोपे खणणे आणि लागवड करताना दिसत आहेत. नांगरणीच्या कामात पारंपरिक बैलजोडीच्या नांगराचा वापर अद्यापही सुरू आहे.जिल्ह्यात एक लाख 24 हजार 483 एवढे भात लागवडीचे क्षेत्र आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एक लाख 4 हजार 31  हेक्टर क्षेत्रावर …

Read More »

वेळोवेळी आंदोलने करूनही प्रकल्पग्रस्तांची परवड सुरूच!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…गेली अनेक वर्षे जेएनपीटी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या जमिनीचा अनिर्णीत राहिलेला प्रश्न होता, तो सोडविण्याच्या …

Read More »

‘निपाह व्हायरस’चा महाराष्ट्रात शिरकाव

महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले विषाणू महाबळेश्वर ः वृत्तसंस्थाकोरोना संकटाशी सामना करणार्‍या महाराष्ट्रात वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळला आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली असून महाराष्ट्रात प्रथमच निपाह विषाणू आढळला आहे. एका वृत्तानुसार, मार्च 2020मध्ये महाबळेश्वरमधील एका गुहेत हे वटवाघूळ आढळले होते.जागतिक आरोग्य संघटनेने …

Read More »