Breaking News

Ramprahar Reporters

जुन्या ट्विटचा हास्यास्पद खेळ बंद करा : वॉन

लंडन ः वृत्तसंस्थावर्णभेदीच्या टिप्पणीवरून इंग्लंडकडून पदार्पणाच्या सामन्यातच ओली रॉबिन्सनवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर वर्णभेदावर टिप्पणीच्या जुन्या प्रकरणात अनेक क्रिकेटर्स अडकण्याची शक्यता आहे, मात्र इंग्लंड आणि वेल्स बोर्डाचा (इसीबी) चौकशीचा खेळ हास्यास्पद आहे, अशी टीका इंग्लंडचा माजी क्रिकेटर मायकल वॉन याने केली आहे. क्रिकेटर्सच्या जुन्या ट्विटची चौकशी करणे बंद करा, …

Read More »

ब्राझीलची मदार नेमारवर; सिल्वाचे कमबॅक

ब्राझीलिया ः वृत्तसंस्थास्टार स्ट्रायकर नेमार कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत ब्राझीलच्या आक्रमणाची धुरा सांभाळणार आहे. अनुभवी डिफेंडर थिएगो सिल्वा दुखापतीमुळे सध्या फुटबॉलपासून दूर असूनही त्याला ब्राझीलच्या संघात स्थान देण्यात आले आहेत. ब्राझीलचे कोच टिटे यांनी कोपा स्पर्धेसाठी 24 सदस्यीय संघाची घोषणा केली. रविवारी 13 जूनपासून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचा थरार रंगणार …

Read More »

श्रीलंका दौर्‍यासाठी धवनकडे नेतृत्व

पृथ्वी शॉचे पुनरागमन, ऋतुराजलाही संधी नवी दिल्ली ः वृत्तसंस्थामहाराष्ट्राचा प्रतिभावान फलंदाज ऋतुराज गायकवाडची आगामी श्रीलंका दौर्‍यासाठी प्रथमच भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. जुलै महिन्यात श्रीलंकेविरुद्ध होणार्‍या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी अनुभवी सलामीवीर शिखर धवन भारताचे नेतृत्व करणार असून मुंबईकर पृथ्वी शॉचेसुद्धा संघात पुनरागमन झाले आहे.कोलंबो येथे उभय संघांत तीन एकदिवसीय …

Read More »

मुंबईत इमारत कोसळून 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई ः प्रतिनिधीमुंबईच्या मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना बुधवारी (दि. 9) रात्री 11च्या सुमारास घडली. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील नऊ जणांचा समावेश आहे.मुंबईत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले असतानाच मालाडच्या मालवणीमध्ये रात्री रहिवासी इमारत कोसळली. या दुर्घटनेत आठ लहान मुले आणि तीन …

Read More »

प्रथम आम्हाला तुरुंगात टाका, नंतरच आमच्या शेतावर, घरावर नांगर फिरवा!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…पोलिसांनी कितीही लोकांची धरपकड केली तरी आंदोलनाची ही धग कमी होणार नव्हती. ती …

Read More »

‘विरोधकांचा डाव यशस्वी होणार नाही’

पनवेल ः नितीन देशमुखनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांचेच नाव देण्यात यावे असे बॅनर लावून आंदोलकांची दिशाभूल करण्याचा आणि फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव यशस्वी होणार नाही हे आजच्या आंदोलनाने दाखवून दिले असल्याचे कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 10) येथे पत्रकार परिषदेत बोलताना …

Read More »

प्रकाश आंबेडकरांचाही ‘दिबां’च्या नावाला पाठिंबा

मुंबई ः प्रतिनिधीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, ही मागणी स्थानिक स्तरावर जोर धरू लागली आहे. त्यात आता रिपाइं (आठवले गट)पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही या विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्यायला हवे, अशी मागणी करीत आपला पाठिंबा दर्शविला आहे.या संदर्भात प्रकाश आंबेडकर म्हणाले की, …

Read More »

विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्यासाठी जनशक्ती एकवटली

मानवी साखळी आंदोलनाला उदंड प्रतिसाद पनवेल ः हरेश साठेनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी (दि. 10) रायगडसह ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यांत भव्य मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो जणांनी सहभाग घेऊन मानवी साखळीला उत्स्फूर्त प्रतिसाद …

Read More »

खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ

मोदी सरकारचा शेतकर्‍यांसाठी मोठा निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थामोदी सरकारने देशातील शेतकर्‍यांना दिलासा देत खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी (दि. 9) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली.भातावरील एमएसपीमध्ये 72 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. …

Read More »

दि. बा. पाटील यांच्या जीवाशी खेळण्याचा पोलिसांचा डाव फसला

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…शेवे गावात पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबाराची व शेतकर्‍यांच्या बायकामुलांसह त्यांना केलेल्या अमानुष मारहाणीची …

Read More »