Breaking News

Ramprahar Reporters

विरोधकांकडून शेतकर्‍यांना भडकविले जातेय : पंतप्रधान मोदी

कच्छ (गुजरात) : वृत्तसंस्थागुजरात दौर्‍यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 15) कच्छ येथील कार्यक्रमात कृषी कायद्यांवर भाष्य केले. कृषी कायद्यांवरून शेतकर्‍यांना भडकविण्याचे काम विरोधकांकडून सुरू असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. शेतकर्‍यांच्या सर्व शंका दूर करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.दिल्लीजवळ सध्या शेतकर्‍यांना घाबरवण्याचे कारस्थान सुरू …

Read More »

रायगडातील शेतकरी अद्यापही शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत

अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये 28 हजार 621 आणि निसर्ग चक्रीवादळात 11 हजार 371 असे एकूण 39 हजार 992 हेक्टरवरील कोरडवाहू शेतीचे नुकसान झाले. निसर्ग चक्रीवादळात 11 हजार 281 हेक्टर फळ बागायतींना हानी पोहचून जिल्ह्यातील 84 हजार 344 शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी 44 …

Read More »

ठेवीदारांप्रति विवेक पाटील कृतज्ञता दाखवतील का?

पनवेल : प्रतिनिधीकर्नाळा बँकेतील ठेवीदारांना पैसे परत करायचे नाहीत म्हणून कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील अद्यापही एटीएसच्या, म. स. सं. अधिनियम 1960चे कलम 88 अन्वये चौकशी करणार्‍या अधिकार्‍यांपुढे व इतर प्राधीकरणाच्या अधिकार्‍यांसमोर लेखी जवाब नोंदवत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विवेक पाटील तेवढी तरी कृतज्ञता दाखवतील का, …

Read More »

कायद्याने राज्य चालवा!

फडणवीसांनी धरले राज्य सरकारला धारेवर मुंबई : प्रतिनिधीराज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी (दि. 15) सलग दुसर्‍या व शेवटच्या दिवशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला विविध विषयांवर धारेवर धरले. आरक्षण, शेतकर्‍यांचे प्रश्न, वाढीव वीज बिले, कोरोनाचा संसर्ग, कंगना रणौत व अर्णब गोस्वामींवरून झालेले वाद आदी मुद्द्यांवरून फडणवीसांनी मुख्यमंत्री …

Read More »

भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

नवी दिल्ली : भारतात कोरोनातून बरे होणार्‍या रुग्णांचा दर वाढत आहे. हा दर 95.12 टक्क्यांपर्यंत पोहचला असून, तो जगात सर्वाधिक आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे. कोरोनाची अ‍ॅक्टिव्ह प्रकरणेही कमी झाली आहेत. सध्या देशात कोरोनाचे फक्त 3,39,820 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वांच्या प्रयत्नांमुळे हे परिणाम आमच्यासमोर आहेत, …

Read More »

रायगड जिल्ह्यात पुन्हा अवकाळी

अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 14) सकाळी  पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी रिमझिम, तर काही भागात जोरदार पाऊस झाला आहे.रायगडमध्ये रिमझिम रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 14) सकाळी  पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी रिमझिम, तर काही भागात जोरदार पाऊस झाला आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण …

Read More »

शेतकरी संघटनांचे कृषी कायद्यांना समर्थन

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाएकीकडे हरियाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधील शेतकरी सुधारित कृषी कायद्यांबाबत निदर्शने करीत असताना दुसरीकडे विविध राज्यांतील सुमारे 10 शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची सोमवारी (दि. 14) भेट घेतली आणि कृषी कायद्यांना पाठिंबा देत असल्याबाबतची पत्रे तोमर यांच्याकडे सुपूर्द केली.याबद्दल माध्यमांशी बोलताना तोमर …

Read More »

कृषी कायद्यांच्या आडून देशात अराजक माजविण्याचा विरोधकांचा प्रयत्न

भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांचा आरोप पनवेल : रामप्रहर वृत्तसुधारित कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी संघटनांच्या शंकांचे पूर्ण निरसन करण्याची तयारी दाखवूनही या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. या नेत्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे, तसेच या आंदोलनाच्या आडून काही विरोधी शक्ती अराजक माजविण्याचा प्रयत्न …

Read More »

मराठा आरक्षण मागणार्‍यांविरुद्ध सरकार हुकूमशाहीने वागतेय -दरेकर

मुंबई ः आपल्या न्याय्य हक्काचे आरक्षण मागणार्‍या मराठा तरुणांविरोधात सरकार हुकुमशाहीने वागत असून, याबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सभागृहात केली आरक्षण मिळण्याच्या मागणीबाबत सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी नोकरी न मिळालेले मराठा तरुण आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. दरेकर यांनी रविवारी तेथे भेट …

Read More »

हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी

शेतकर्‍यांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल मुंबई : प्रतिनिधीराज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला सोमवार (दि. 14)पासून सुरुवात झाली. अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला. शेतकर्‍यांपर्यंत न पोहोचलेली मदत, मराठा, ओबीसी समाजाचे प्रश्न आदी विषयांवर विरोधी पक्ष भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले. देशात, जगात काय चाललंय यापेक्षा इथल्या शेतकर्‍यांच्या …

Read More »