Breaking News

Ramprahar Reporters

मुंबईत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

मुंबई : प्रतिनिधी मुंबई शहर कबड्डी असोसिएशन ही मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने 1 ते 4 मार्च या कालावधीत व्यावसायिक पुरुष व स्थानिक महिला गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करीत आहे. महाराष्ट्र राज्य असोसिएशनच्या मान्यतेने मुंबईतील ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना या ठिकाणी ही राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत पुरुष …

Read More »

बुमरा सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक

ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सकडून कौतुक विशाखापट्टणम : वृत्तसंस्था भारताच्या जसप्रीत बुमराने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय प्रगती केली असून, सध्याच्या घडीला तो विश्वातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने बुमराची स्तुती केली. विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला अखेरच्या चेंडूवर पराभूत केले. कमिन्सनेच विजयी …

Read More »

ऑस्ट्रेलियाचा रिचर्डसन दुखापतीमुळे मायदेशी

बेंगळुरू : वृत्तसंस्था भारताविरुद्धच्या घरच्या मालिकेत मानहानिकारक पराभव पत्करावा लागलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारत दौर्‍यात विजयाने सुरुवात केली. विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर भारताच्या तोंडचा घास पळवला, मात्र  त्यांचा जलदगती गोलंदाज केन रिचर्डसन याला दुखापतीमुळे मायदेशी परतावे लागले आहे. पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी नेटमध्ये सराव करताना रिचर्डसनला दुखापत …

Read More »

पनवेलमध्ये भारतमातेचा जयजयकार

भारतीय वायुसेनेच्या कामगिरीला भाजपचा सलाम पनवेल : रामप्रहर वृत्त भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करून सुमारे 350 दहशतवाद्यांचा खात्मा केला. याबद्दल पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय वायुसेनेचे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करून जल्लोष करण्यात आला. …

Read More »

पुलवामा हल्ल्याचा भारताने घेतला बदला

 ‘जैश-ए-मोहम्मद’चे तळ उद्ध्वस्त; सुमारे 350 दहशतवाद्यांचा खात्मा नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतीय वायुसेनेने मिराज या लढाऊ विमानांद्वारे मंगळवारी (दि. 26) पहाटे साडेतीनच्या सुमारास थेट पाकमध्ये घुसून बॉम्बहल्ला केला. हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त झाले असून, सुमारे 350 दहशतवादी ठार …

Read More »

वर्ल्ड कप सुरक्षा व्यवस्थेची माहिती भारताला मिळणार

दुबई : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) बुधवारी (दि. 27) येथे होणार्‍या मुख्य कार्यकारी समितीच्या (सीईसी) बैठकीदरम्यान आगामी विश्वचषक स्पर्धेतील सुरक्षेबाबत भारताच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करेल, पण पाकिस्तानवरील संभाव्य बहिष्काराबाबत चर्चा होण्याची शक्यता नाही. पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे सुमारे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध 16 जून …

Read More »

अश्वशर्यतीत माथेरानमधील घोडे अव्वलस्थानी

माथेरान : वार्ताहर नॅशनल इंड्युरन्स चॅम्पियनशीपच्या माध्यमातून नुकताच लोणावळा येथे आयोजित करण्यात आलेल्या अश्वशर्यतीत माथेरानमधील घोड्यांनी अव्वलस्थान प्राप्त केले. दरवर्षी लोणावळा येथे अश्वशर्यत आयोजित करण्यात येते. देशभरातील नामवंत घोडे यामध्ये सहभागी होत असतात. यंदा प्रथमच माथेरानमधील व्यावसायिक घोडे या स्पर्धेत सहभागी झाले होते. नैसर्गिक वातावरणात स्वच्छ व शुद्ध हवेत हे …

Read More »

स्मृती मानधनाकडे टी-20चे नेतृत्व

मुंबई : प्रतिनिधी इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची निवड करण्यात आली आहे. भारताच्या कर्णधारपदी या वेळी महाराष्ट्राच्या स्मृती मानधाचे नाव घोषित करण्यात आले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. हे सामने 4, 7, 9 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहेत. भारताच्या ट्वेन्टी-20 संघाचे कर्णधारपद …

Read More »

बुमराने केली उमेशची पाठराखण

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था जसप्रीत बुमराने टीकाकारांचे लक्ष्य ठरलेला गोलंदाज उमेश यादवची पाठराखण केली आहे. एखाद्या दिवशी अंतिम षटकातील गोलंदाजीची रणनीती अपयशी ठरते, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात अखेरच्या षटकात उमेशला 14 धावांचा बचाव करता आला नाही. बुमराने 19व्या षटकात शानदार गोलंदाजी करताना केवळ दोन धावा दिल्या …

Read More »

महाराष्ट्राच्या विजयात ऋतुराज चमकला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला आणि मुश्ताक अली ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या ई-गटात तिसर्‍या विजयाची नोंद केली. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 124 धावांचे आव्हान उभे केले. यात रोहित रायुडूने सर्वाधिक 47 धावा केल्या. त्याने 34 चेंडूंत …

Read More »