Breaking News

Ramprahar Reporters

सातार्यात काँग्रेसला मोठा धक्का

मदन भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश सहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार मदन भोसले यांनी हजारो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 9) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्याच्या काँग्रेसवर मोठा वज्राघात झाला आहे. मदन भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यामुळे वाई, खंडाळा, महाबळेश्वर …

Read More »

रायगडातील विधानसभांच्या जागांवर कोणतीही तडजोड नाही

काँग्रेस नेते माणिकराव जगतापांचा आघाडीला इशारा अलिबाग : प्रतिनिधी रायगडातील काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना मदत करेल, पण पुढे जाऊन रायगडातील विधानसभांच्या जागांवर मात्र काँग्रेस कोणतीही तडजोड करणार नाही. आमच्या जागा आम्ही लढवणारच, अशी रोखठोक भूमिका काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष माणिकराव जगताप यांनी मांडली आहे. त्याच वेळी रायगड लोकसभेच्या जागेवर आजही आमचा …

Read More »

एक्स्प्रेस वेवर अपघातात चौघे ठार

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटातील ढेकू गावच्या हद्दीत फुडमॉलजवळ भरधाव वेगात असलेली कार समोरून जाणार्‍या ट्रकच्या मागे घुसल्याने कारमधील चार जण ठार झाले असून, दोघे गंभीर आहेत. हा अपघात शनिवारी (दि. 9) दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडला. पुण्याकडून इर्टिका कार (एमएच 14-एफजी 205)ने सहा प्रवासी मुंबईकडे जाण्यास निघाले …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘व्हिजन रायगड’चे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्याचे सांस्कृतिक व व्यक्ती वैभव, पर्यटन आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची क्रांतिकारी ‘गो लोकल’ डिरेक्टरी अशा विविध विषयांचा संगम असलेल्या व्हिजन रायगड डॉट इन या वेबपोर्टलचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 8) मुंबईत झाले. या वेबपोर्टलची संकल्पना सिडकोचे अध्यक्ष तथा …

Read More »

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कुश भगतला कांस्यपदक

मुंबई : प्रतिनिधी येथील नऊ वर्षीय कँडिडेट मास्टर कुश भगत याने पॅरिस येथे झालेल्या खुल्या गटातील बुद्धिबळ स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले आहे. सातव्या फेरीपर्यंत आघाडीवर असणार्‍या कुशला आठव्या फेरीत पराभव पत्करावा लागला आणि नवव्या फेरीतील डाव बरोबरीत सोडवल्यामुळे त्याला विजेतेपदापासून वंचित राहावे लागले. त्याने नवव्या फेरीअखेर सहा गुणांची कमाई करीत तिसरे …

Read More »

स्वप्नाला मिळाले खास जोडे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आशियाई क्रीडा स्पर्धेच्या हेप्टॅथलॉन स्पर्धेत भारतासाठी ‘सुवर्ण’ कामगिरी करणारी स्वप्ना बर्मन हिच्या सहा-सहा बोटे असलेल्या पायांच्या आकाराचे जोडे मिळाले आहेत. जर्मनीच्या आदिदास या कंपनीने स्वप्नाला खास जोडे उपलब्ध करून दिले. दोन्ही पायांना प्रत्येकी सहा बोटे असल्याने स्वप्नाला नियमित जोडे घालण्यास फार त्रास जाणवतो. त्यामुळे आदिदास कंपनीने …

Read More »

कुलदीपच्या प्रगतीचा चढता आलेख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियावर निर्विवाद वर्चस्व गाजवलेल्या भारताला तिसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले. भारताचे गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. या वेळी कुलदीप संघासाठी धावून आला. कुलदीप यादवने तीन बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या संघाला धक्के दिले. त्याने कर्णधार फिंच, शॉन मार्श आणि पिटर हँडस्काँबला माघारी धाडले. या कामगिरीसह …

Read More »

शेवटच्या दोन सामन्यांसाठी महेंद्रसिंह धोनीला विश्रांती

मुंबई : प्रतिनिधी भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट मालिकेत शेवटच्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाचा वरिष्ठ खेळाडू महेंद्रसिंह धोनीला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे रांचीत झालेला सामना हा धोनीसाठी घरच्या मैदानावर शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो. टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर माध्यमांशी बोलताना म्हणाले, शेवटच्या दोन सामन्यांसाठी आम्ही काही बदल केले आहेत. माही …

Read More »

तंत्रज्ञानाचा चुकीचा फिंच ठरला बळी

रांची : वृत्तसंस्था तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 32 धावांनी विजय मिळवला. विजयासह पाहुण्यांनी मालिकेत 2-1 असे पुनरागमन केले, परंतु या सामन्यात एक नाट्य घडले आणि ऑसी कर्णधार अ‍ॅरॉन फिंचला बाद ठरविताना तंत्रज्ञान चुकीचे ठरले. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज फलंदाजी करीत भारताला विजयासाठी 314 …

Read More »

इंग्लंडच्या महिलांचा भारताला व्हॉईटवॉश

गुवाहाटी : वृत्तसंस्था भारताविरुद्धची ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका इंग्लंडने 3-0 अशी जिंकत यजमानांना व्हाईटवॉश दिला. तिसर्‍या सामन्यात भारताचा अवघा एका धावेने पराभव झाला. इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताला 120 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला अखेरच्या षटकात 3 धावांची गरज होती, पण भारतीय महिला संघाला फक्त एकच …

Read More »