Breaking News

Ramprahar Reporters

कोंढाणे धरणाच्या डीपीआरसाठी सल्लागार सेवा नेमण्यास मंजुरी

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे कर्जत तालुक्यातील कोंढाणे येथील प्रस्तावित धरण प्रकल्पासाठीचा डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता सल्लागार सेवा नेमण्यास सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. नवी मुंबई क्षेत्र झपाट्याने विकसित होत असताना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प या परिसरात आकारास …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान

सेऊल : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दक्षिण कोरियाच्या कल्चरल फाऊंडेशनतर्फे सेऊल शांतता पुरस्कार प्रदान शुक्रवारी (दि. 22) करण्यात आला. वैश्विक शांतता आणि गरीब आणि श्रीमंतांमधील दरी कमी करण्यासाठी केलेल्या कार्यासाठी मोदींना हा पुरस्कार जाहीर झाला होता. पुरस्कारासोबत एक कोटी 30 लाखांची रक्कम देण्यात आली आहे. पुरस्काराची रक्कम नमामि गंगा …

Read More »

पनवेल मनपा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी दिनेश खानावकर

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नावडे येथील युवा नेते दिनेश रवींद्र खानावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दिनेश खानावकर यांना कामोठे येथे झालेल्या कार्यक्रमात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, अमर पाटील, राजू बनकर …

Read More »

भारत-पाक सामन्याबाबतचा निर्णय सरकारशी चर्चेनंतरच : बीसीसीआय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानसोबत सामना खेळू नये म्हणून दबाव वाढत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासक समितीने याबाबतचा चेंडू सरकारकडे टोलवला आहे. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानसोबत सामना खेळावा अथवा खेळू नये, याचा निर्णय सरकारशी चर्चा केल्यानंतरच होईल, असे प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय …

Read More »

शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता उद्या मिळणार

लखनऊ : वृत्तसंस्था पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत मोदी सरकार येत्या रविवारी (दि. 24) दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करणार आहे. गोरखपूर येथील शेतकरी मेळाव्यात पंतप्रधान मोदी एका क्लिकने देशातील 12 कोटी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 25 हजार कोटी रुपये ट्रान्सफर करणार आहेत. मोदी सरकारने या वर्षीच्या अर्थसंकल्पात …

Read More »

शरद पवार यांच्यासमोर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा गोंधळ

फलटण : प्रतिनिधी लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना शरद पवार यांच्या माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजीला तोंड फुटले आहे. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेल्या पवार यांना त्याचा शुक्रवारी (दि. 22) फलटण दौर्‍यात अनुभव आला. पवारांच्या भाषणादरम्यानच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जोरदार राडा झाला. हा वाद एवढा टोकाला गेला की संतप्त कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना …

Read More »

रायगड पोलीस संघ उपांत्य फेरीत

मुंबई : प्रतिनिधी शिवनेरी सेवा मंडळाने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या स्व. मोहन नाईक चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पुरुष गटात एअर इंडिया, महिंद्रा, देना बँक या मुंबईच्या संघांबरोबर रायगडच्या पोलीस संघाने; तर महिला गटात महात्मा गांधी, संघर्ष या उपनगरच्या संघांबरोबर मुंबईचा शिवशक्ती आणि खेड-रत्नागिरीचा अनिकेत स्पोर्ट्स यांनी उपांत्य फेरीत …

Read More »

पाकविरुद्ध क्रिकेट न खेळण्याचा भारताला पूर्णपणे अधिकार : अख्तर

इस्लामाबाद : वृत्तसंस्था पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहत भारताला पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट न खेळण्याचा पूर्णपणे अधिकार असल्याचे म्हटले आहे. भारतीय सैन्यावर हल्ला झाला असून, त्यामध्ये त्यांच्या जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे भारताने पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला तर त्याच्यात वावगे काहीच नाही, …

Read More »

‘भारताला विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने मे महिन्यात इंग्लंडमध्ये होणार्‍या विश्वचषक स्पर्धेत भारताला विजयी होण्याची चांगली संधी असल्याचे म्हटले आहे. तो नोएडा येथे झालेल्या एका खासगी कार्यक्रमात बोलत होता. गांगुली म्हणाला, गेल्या सहा-सात महिन्यांच्या काळात भारतीय संघ चांगला खेळ करतोय. हे पाहता भारतीय संघ विश्वचषक स्पर्धा …

Read More »

पाकविरुद्ध खेळण्याचा निर्णय बीसीसीआय घेईल : चहल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामा अतिरेकी हल्ल्यात 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर आगामी विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू नये, अशी मागणी होऊ लागली होती, मात्र पाकविरुद्ध क्रिकेट सामना खेळायचा की नाही याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घ्यायचा आहे, असे वक्तव्य फिरकीपटू यजुवेंद्र चहलने केले आहे. पाकविरुद्ध …

Read More »