अॅमेझान कंपनीत 33 हजार कर्मचार्यांची भरती केली जाते आहे आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग लागली आहे. अर्थव्यवस्था मंद झालेली असताना हे कसे शक्य आहे? रिटेल क्षेत्रात प्रस्थापित होत असलेली मक्तेदारी आणि एकूणच अर्थव्यवस्था संघटित होत असतानाची ही अपरिहार्यता आहे. कोरोना संकटामुळे होत असलेली मनुष्यहानी आणि आर्थिकहानी, यात कशाला …
Read More »उतावीळ निष्कर्ष नकोत
ऑक्सफर्ड विद्यापीठ, अॅस्ट्राझेनेका ही औषध कंपनी तसेच भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त प्रयत्नांतून निर्माण केल्या जाणार्या कोरोनावरील लशीच्या अखेरच्या टप्प्यातील मानवी चाचण्या बुधवारी जगभरात थांबवण्यात आल्या. भारतातही औषध महानियंत्रकांनी बजावलेल्या नोटिशीनंतर गुरूवारी संबंधित चाचण्या थांबवण्याचा निर्णय सिरम इन्स्टिट्यूटने घेतला. परंतु चाचण्या थांबवण्याच्या या घडामोडीकडे आताच मोठा अडथळा म्हणून …
Read More »पेणमध्ये कृषी कार्यानुभव कार्यक्रम
पेण : प्रतिनिधी – डॉ. बाळासाहेब सावत कोकण कृषि विद्यापीठ दापोली सलग्न कृषि महाविद्यालय आचळोली महाड यांच्या वतीने पेण तालुक्यातील मळेघर येथे ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम 2020- 21 चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थिनी जयश्री संजय गुठळे हिने शेतकर्यांना मार्गदर्शन केले. या ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमात मळेघर गावातील …
Read More »राज्यपालांच्या हस्ते कोविड योद्ध्यांचा सन्मान
मुंबई : प्रतिनिधी – कोरोना योद्धे म्हणून समाजाच्या विविध घटकांमध्ये काम करणार्या डॉक्टर, पोलीस, स्वयंसेवी संस्था, स्मशानभूमीत काम करणारे कर्मचारी, सफाई कामगार, वैद्यकीय सेवा देणारी सेवक अशांचा सन्मान स्पंदन आर्ट या संस्थेतर्फे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 10) राजभवनात सन्मान करण्यात आला. भाजप नेते आमदार अॅड. आशिष …
Read More »आरपीआयचे महावितरणविरोधात हायव्होल्टेज आंदोलन
नवी मुंबई : बातमीदार – रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार नवी मुंबईर आरपीआईच्या वतीने नवी मुंबईतील वाढीव वीज बिल माफ करावे या मागणीसाठी वाशी येथील महावितरण कार्यालयावर गुरुवारी (दि. 10) हायव्होल्टेज मोर्चा काढण्यात आला. पक्षाचे नवी मुंबई अध्यक्ष सिद्राम ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. …
Read More »माणगावमधील कोस्ते ग्रामस्थांवर ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचे संकट
पाली : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यातील असंख्य गावे, आदिवासी वाड्या-पाड्यांत पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. उन्हाळ्यामध्ये तर ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणावर डोकेवर काढते. मात्र रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कोस्ते या गावात भरपावसात येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. कोस्ते गाव पावसाळ्यातही तहानलेले आहे. सरकारी अधिकार्यांकडे गार्हाणे …
Read More »पनवेल तालुक्यात तब्बल 341 नवे रुग्ण
सात रुग्णांचा मृत्यू; 178 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 10) कोरोनाचे 341 नवीन रुग्ण आढळले असून, सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 178 रुग्णांनी कोरोनावर मात केली. महापालिका हद्दीत दिवसभरात 244 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सात रुग्णांचा मृत्यू झाला, तर 110 रुग्ण …
Read More »कर्जतमध्ये महिलांना धान्यवाटप
कर्जत : बातमीदार – कोरोना तसेच लॉकडाऊनमुळे आदिवासी, कामगार, घरकाम करणार्या महिला तसेच विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत महिलांचा रोजगार हिरावला असल्याने त्यांना कुटुंब चालवणे कठीण होऊन बसले आहे. या पार्श्वभूमीवर दिशा केंद्र संचलित व केंद्रीय समाज कल्याण बोर्ड दिल्ली यांच्या माध्यमातून चालवण्यात येणार्या ’सोबतीण’ कुटुंब सल्ला सहाय्य केंद्राच्या वतीने मदतीचा हात …
Read More »चक्रीवादळात नुकसान झालेल्या साई विद्यालयास आर्थिक मदत
माणगाव : प्रतिनिधी – माणगाव तालुक्यातील साई पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य ज्ञानदीप विद्यामंदिरचे 3 जूनच्या निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या शाळेला पूर्वपदावर आणण्यासाठी समाजसेवक कृष्णाजी महाडिक यांनी मुंबईतील सुमन रमेश तुलसी चरिटेबल ट्रस्टकडून एक लाख 65 हजार रुपये मिळवून दिले. या निधीतून विद्यालयाची दुरुस्ती करण्यात …
Read More »माथेरानमध्ये महावितरणवर धडक
कर्जत : बातमीदार – लॉकडाऊन सुरू झाल्यापासून माथेरानमध्ये महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार समोर आला आहे. मीटर बंद असूनही रिडींग दाखवून बिल देणे, बिल भरलेले असूनही मागील महिन्यांची शिल्लक बिलात अधिक येणे, तक्रारींचे निवारण न होणे, वीज बिल भरणा कर्मचारी उपस्थित नसणे यामुळे ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper