Breaking News

Monthly Archives: November 2020

भाजप पनवेल शहर सांस्कृतिक सेलची कार्यकारिणी जाहीर

परेश ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान पनवेल : रामप्रहर वृत्त – भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक सेलची पनवेल शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली  आहे. त्या अनुषंगाने नियुक्ती पत्रप्रदान सोहळ्याचे आयोजन गुरुवारी (दि. 26) करण्यात आले होते. त्यानुसार सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नियुक्तीपत्र प्रदान करून शुभेच्छा …

Read More »

रायगड कडेलोटाच्या उंबरठ्यावर?

राज्यात सत्तारूढ असलेल्या सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. खरे तर महाराष्ट्रातील निवडणूकीपूर्वी एकमेकांचे शाब्दिक कोथळे काढून झाल्यावर नीतीमत्तेची कोणतीच चाड न बाळगता एकत्र येणे यातूनच सरकारमध्ये सामील झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँगे्रस या तीनही पक्षांनी सत्ता मिळविण्यासाठी आपण कुणाचाही विश्वासघात करू शकतो, हे सिद्ध केले. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र …

Read More »

स्वच्छतागृहांची पाहणी

पनवेल : महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 18 आणि 19मधील स्वच्छतागृहांची सभागृह नेते परेश ठाकूर व सहकार्‍यांनी शुक्रवारी पाहणी करून आढावा घेतला. या पाहणी दौर्‍यात नगरसेवक नितीन पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिटणीस चिन्मय सेमळ, शहर अध्यक्ष रोहित जगताप, प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष …

Read More »

नाचता येईना अंगण वाकडे अशी उद्धव ठाकरेंची अवस्था

खासदार नारायण राणे यांची टीका मुंबई : प्रतिनिधीनाचता येईना अंगण वाकडे अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था असल्याची टीका माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी केली आहे. दै. सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या ठाकरेंच्या मुलाखतीचा राणेंनी एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात आपल्या खास शैलीत समाचार घेतला. या …

Read More »

अर्णब गोस्वामींविरुद्ध आरोप सिद्ध होत नाही : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केली होती. या अटकेनंतर दिवाळीआधी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. गोस्वामी यांना जामीन देण्यामागील कारणांचा सर्वोच्च न्यायालयाने उलगडा केला असून, उच्च न्यायालयाने चूक केल्याचे सांगत अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध आरोप सिद्ध होत नाही, असे …

Read More »

कंगनाविरोधातील कारवाई सूडबुद्धीने

मुंबई हायकोर्टाने महापालिकेला फटकारले मुंबई : प्रतिनिधीअभिनेत्री कंगना रणौतविरोधात मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेली कारवाई सूडबुद्धीने असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे तसेच पालिकेकडून पाठवण्यात आलेली नोटीसही हायकोर्टाने रद्द केली आहे.मुंबई महापालिकेकडून कंगनाच्या जुहू येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. या विरोधात कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या …

Read More »

कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही ठरविणार का? 

देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल मुंबई : प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन शुक्रवारी (दि. 27) एक वर्ष पूर्ण झाले. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरून महापालिकेला …

Read More »

कर्जतमध्ये 70 जणांचे रक्तदान

शहिदांना वाहिली आदरांजली कर्जत : प्रतिनिधी मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या स्मरणार्थ कर्जतमध्ये गुरुवारी (दि. 26) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात 70जणांनी रक्तदान करून शहिदांना आदरांजली वाहिली. कर्जत पोलीस ठाणे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी पोलीस ठाण्याच्या …

Read More »

रोहा-कोलाड रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

धाटाव : प्रतिनिधी रोहा-कोलाड रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी माती मिश्रीत बारीक खडीचा वापर केला जात आहे. त्यावरून वाहने वेगात गेल्यानंतर रस्त्यावर अक्षरशः धुळीचे लोट उसळतात. या धुळीच्या साम्राज्यामुळे रोज ये-जा करणारे प्रवासी, कामगार, विद्यार्थी, ग्रामस्थ यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण करावे, अशी मागणी …

Read More »

घरकुलांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे -विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ

अलिबाग : प्रतिनिधी सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे महत्वाचे धोरण असून राज्य शासनानेही त्याचा स्वीकार केला आहे. त्या अनुषंगाने कोकण विभागातील जिल्ह्यांना घरकुलांच्या कामांचे उद्दिष्ट्य विहीत कालावधीत पूर्ण करावे, असे निर्देश कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी शुक्रवारी (दि. 27) येथे दिले. महा आवास अभियान-ग्रामीण अंतर्गत व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित कोकण …

Read More »