ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हानी झाली. शासकीय मालमत्तेचेदेखील नुकसान झाले. रस्ते वाहून गेले. पाणीपुरवठा योजना नादुरुस्त झाल्या. जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांची पडझड झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्याच्या 15 तालुक्यांतील 109 शाळांची पडझड झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सुधागडमधील आपटवणे, माणगाव तालुक्यातील …
Read More »निसर्ग, पर्यावरण आणि आपण
निसर्ग म्हणजेच प्रकृतीची सर्वांत मोठी व्यवस्था आहे. पर्यावरण म्हणजे आपल्या जवळ असलेला निसर्गाचा भाग आणि आपण म्हणजे मानव ह्या विराट व अनंत पसरलेल्या व्यवस्थेमधील एक छोटे कण मात्र आहोत. भगवान बुद्धांचं एक वचन आठवतं. धम्मपदामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मानव मध्य देशामध्ये आहे. त्याचा अर्थ मानव ह्या सर्व अस्तित्वाच्या मध्यामध्ये …
Read More »तारतम्याचे शिवधनुष्य
अनेकदा समाजमाध्यमांवर राष्ट्रविरोधी मजकूर आढळून येतो, काही वेळा विद्वेषाची बीजे पेरण्यासाठी, अशांतता निर्माण करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर केला जातो. अशावेळी मूळ मजकुराचा स्रोत शोधणे सरकारी यंत्रणांकरिता आवश्यक असते. परंतु नेमक्या कुठल्या परिस्थितीत समाजमाध्यम कंपन्यांनी ग्राहकांची माहिती उघड करावी हा फारच कळीचा मुद्दा आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप आदी समाजमाध्यमांची ताकद एव्हाना सर्वच क्षेत्रातील …
Read More »मुले अशी का वागतात समजून घ्या!
अभ्यासाचे टेंशन आल्याने नुकतीच एका दहावीतील मुलीने आत्महत्या केल्याची बातमी वाचण्यात आली. मुबईमध्ये एका पोलीस अधिकार्याच्या मुलाने काही वर्षांपूर्वी आई अभ्यास करायला सांगते म्हणून तिचा खून केला होता. शेगावच्या ऋतुजा गवईने बारावीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने आत्महत्या केल्याची बातमी वर्तमानपत्रात आली होती. मुले अशी का वागतात? याकडे पैशाच्या मागे लागलेल्या …
Read More »ये क्या जगह है दोस्तो…
खय्यामसाहेब नसलेल्या जगात अभिजात भारतीय संगीताच्या भोक्त्यांची मनोवस्था ‘ये क्या जगह है दोस्तो, ये कौनसा दयार है’ अशीच झाली असावी. ‘उमराव जान’ या अद्भुतरम्य चित्रपटाला खय्यामसाहेबांनी आपल्या स्वरचांदण्याने अक्षरश: मढवून टाकले. त्यांची ही गाणी कालातीत आहेत. हा माणूस बहुप्रसवा नव्हता. या माणसाने साठ वर्षांच्या अख्ख्या कारकिर्दीत फक्त 54च चित्रपट केले. …
Read More »कोकण रेल्वेची पंचविशी
मुंबईवरून आली कोकणची राणी मधू दंडवतेंच्या संकल्पानी गोणी भरून घेऊन आले अमुचे चाकरमानी हे गीत कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हा कोकणातील (लांजा जि. रत्नागिरी) येथील शाहीर मधुकर पंदेरे यांनी गायले. तत्पूर्वी कोकणातील डोंगरदर्या, नद्या, अवघड मार्ग, मुसळधार पाऊस यातून कधी कोकणात रेल्वे येईल, असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते. कोकणातून 20 …
Read More »लोकचळवळीला खीळ नको
ज्या प्रमाणात आपल्याकडे वृक्षलागवड केली जाते त्याप्रमाणात वृक्ष जगत नाहीत हे वर्षानुवर्षे पाहिले गेले आहे. त्याकरिता अधिक सक्षम वृक्षसंवर्धनाची गरज आहे. शालेय विद्यार्थ्यांना लावलेल्या झाडाचे किमान पाच वाढदिवस साजरे करायला भाग पाडले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. परंतु वृक्षसंवर्धनाची जबाबदारी अशी शालेय विद्यार्थ्यांवर टाकता येणार नाही. त्याकरिता अनेक स्तरांवर झाडांची …
Read More »शेतीचा खर्च कमी करणारा तरुण शेतकरी
रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळच्या वदप गावातील शेतकरी लक्ष्मण दळवी यांंनी शेतीमध्ये मोठे नाव कमावले होते. भाताचे एकरी सर्वाधिक उत्पादन घेणारे शेतकरी अशी त्यांची ओळख होती. आपल्याकडे असलेली वडिलोपार्जित शेती कसण्यासाठी कामगार आणि मजूर मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी आपली अडचण ही आपल्या मुलांना सांगितली. मग निलिकेश या मुलाने लावणीसाठी भात लावणीसाठी एक …
Read More »पुनर्वसनाचे आव्हान
कोल्हापूर आणि सांगली व अन्य जिल्ह्यांत गेल्या आठवड्यात ओढवलेल्या पूरसंकटाच्या विषयावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात येऊन महापूरग्रस्त प्रदेशाला सावरण्याच्या दिशेने काही पावले टाकण्यात आली. ही पावले स्वागतार्ह आहेत. केवळ सरकारच नाही तर समाजातील सर्वच घटकांनी पुनर्वसनाचे हे आव्हान पेलायला हवे. पूरग्रस्त आपले बांधव आहेत, ही भावना मनात ठेवून …
Read More »चित्रकर्मी पुरस्कार माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम! -संगीतकार अच्युत ठाकूर
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा यंदाचा ‘चित्रकर्मी’ हा मानाचा पुरस्कार रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कोपर गावचे मूळ रहिवासी असलेले सुप्रसिद्ध संगीतकार अच्युत ठाकूर यांना जाहीर झाला आहे. 19 ऑगस्ट रोजी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर येथे एका विशेष कार्यक्रमात तो त्यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येत असून त्यानिमित्त गेल्या 40 वर्षांच्या त्यांच्या सांगितीक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper