Breaking News

संपादकीय

अभिमानास्पद झेप!

या अवघ्या विश्वाच्या पसार्‍यात खोलवर दडलेल्या गुपितांचा शोध अन्य प्रगत देशांच्या अंतराळ संस्थांप्रमाणेच आपली इस्रोही घेत आहे. अंतराळ मोहिमांतून भारतच नव्हे तर अवघ्या मानवतेच्या भवितव्याच्या दृष्टीने अस्सल, व्यवहार्य उपाययोजनांचा शोध घेण्याचे ध्येय इस्रोने बाळगले आहे. चंद्राच्या अस्तित्वाचा संपूर्णपणे धांडोळा घेणे हा याच प्रयत्नांचा एक भाग आहे. अवघ्या देशभरातीलच नव्हे तर …

Read More »

परदेशी खासदाराचा प्रामाणिकपणा

आजकाल प्रामाणिकपणा, उपकाराची जाणीव समाजात दिसत नसल्याची ओरड केली जात आहे. एखाद्याकडून घेतलेली उधारी परत करण्याची दानत उरली नाही, दुकानांवर तर उधारी बंद, असे बोर्ड आपल्याला भारतात दिसतात. गरजेला घेतलेले पैसे परत केले नाहीत म्हणून अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत, न्यायालयात केसेस चालू आहेत. पण काल परवा घडलेली आणि परदेशी …

Read More »

मजुरांअभावी शेती करणे झाले जिकिरीचे

भाताचे कोठार असलेल्या जिल्ह्यात भाताची शेती हे रायगड जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाचे ठरलेले काम, मात्र जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाले आणि शेती नामशेष होऊ लागली. आज रायगड जिल्हा भाताचे कोठार राहिला नाही. त्यास जिल्ह्यात झालेले औद्योगिकरण आणि मजुरांची कमतरता ही प्रमुख कारणे आहेत. त्यातही आधुनिक प्रकारची शेती करताना आपली ओळख अजूनही …

Read More »

विद्वत्ता-लोकप्रियतेचा मिलाफ

महाराष्ट्राचे 18वे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांचा आज वाढदिवस. ते नागपूर नैऋत्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. 31 ऑक्टोबर 2014ला वयाच्या 44व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री. त्यापूर्वी वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. फडणवीस म्हणजे …

Read More »

सर्वस्पर्शी भाजप, सर्वव्यापी भाजप!

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेससह देशभरातील विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे चित्र असताना, दुसरीकडे देदीप्यमान यश मिळविणार्‍या भारतीय जनता पक्षाने स्वस्थ न बसता अधिक जोमाने काम करण्यास सुरुवात केली आहे. पक्ष सदस्य व नवीन मतदार नोंदणी अभियानाद्वारे संपूर्ण देशभरात पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जात आहे. भाजपकडून दर तीन वर्षांनी सदस्य …

Read More »

महिला सुरक्षिततेसाठी असं करता येईल का?

गेल्या काही वर्षांतील घटनांवर नजर टाकली तर देशातील महानगरात होणार्‍या महिला अत्याचारांत वाढ होत असल्याचे दिसून येते. आज महानगरातील जीवनमान लक्षात घेता स्त्रियांना नोकरी-व्यवसायानिमित्त दिवसरात्र घराबाहेर राहणे गरजेचे झाले आहे. ‘सातच्या आत घरात’ हे दिवस केव्हाच मागे पडलेत. कुटुंबाच्या वाढत्या गरजा, नोकरीतील अशाश्वतता यासाठी महिलांना घडाळ्याकडे बघून चालत नाही, ही …

Read More »

ढाले, मुंडले आणि धोंडगे : तीन वाटा-एक ध्येय

काही दिवसांपूर्वी राजा ढाले आणि भास्करराव मुंडले यांचे निधन झाले आणि केशवराव धोंडगे ह्यांनी आयुष्याची 100 वर्षे पूर्ण केली. तिघे बर्‍याच अंशाने प्रतीकात्मक असून 60 वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र कळायला उपयोगी पडणारे आहेत. ब्राह्मणब्राह्मणेतर वाद, सावरकरांची उपेक्षा आणि ह्या ना त्या प्रकारे शरद पवारांवर रुचीपूर्ण चर्चा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील काही ठळक विशेष …

Read More »

मनाई हुकूम

प्रशासनाने रायगडातील विशेषतः खालापूर कर्जतमधील धबधब्यांवर जाण्यास नागरिक, तसेच पर्यटकांना एक किमी परिसरात जाण्यास बंदी घातली आहे. 5 जुलै ते 8 सप्टेंबर 2019 या कालावधीत हा मनाई आदेश आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास पर्यटकांवर मुंबई पोलीस कायदा व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत …

Read More »

देवेंद्र फडणवीस : आधुनिक बाणेदार ‘चाणक्य’

‘माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली होती. त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असे आणीबाणीच्या काळात बाणेदारपणे परखड शब्दांत वयाच्या सहाव्या वर्षी एका मुलाने आईला बजावून सांगितले. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला सरस्वती शाळेत टाकावे लागले. संघ, जनसंघाच्या संस्कारांचे बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि आता राज्याचा मुख्यमंत्री …

Read More »

वन्यप्राण्यांची शिकार आणि तस्करी थांबणार कधी?

‘जीव जीवस्य जीवनम’हा मूलमंत्र देणारी आपली भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहे. हे आम्ही सातत्याने ठणकावून आणि बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत असतो, मात्र खरंच आपण तसं वागतो का? निसर्गाचा आदर आणि उपासना करणारी आमची संस्कृती. आज ह्याच संस्कृतीच्या अतिरेकामुळे भारतातील वनसंपदा आणि पर्यावरण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जगा …

Read More »