Breaking News

संपादकीय

बिबट्याच्या तावडीतून सुटका अन्

जिल्ह्यातील मुरबाड या कर्जत तालुक्याला लागून असलेल्या तालुक्यातील करपटवाडीची ओळख मागील काही दिवसांत जगाला झाली आहे. या वाडीमधील आदिवासी कुटुंबातील चार सदस्यांवर जंगलात बिबट्याने हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यात आपल्या म्हातार्‍या आजीला बिबट्याच्या तावडीतून सोडविण्याचे काम करणार्‍या त्या दोन बालकांना शौर्य पुरस्कार द्यावे, अशी मागणी पुढे येत आहे. कर्जत …

Read More »

कोकणाला अच्छे दिन

मोदी सरकार केंद्रामध्ये दुसर्‍यांदा सत्तेवर आले आहे. महाराष्ट्रातही भाजपचे सरकार आले आणि पुन्हा एकदा पाच वर्षांच्या यशस्वितेनंतर निवडणुकीला सामोरे जात आहे. विठ्ठलाची पूजा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढचा मुख्यमंत्रीही मीच असेन, असे आत्मविश्वासाने सांगितले. सरकारने केलेल्या कामाबद्दल त्यांना विश्वास आहे. सबका विकास हे ध्येय सरकारने समोर ठेवले. कोकणालाही यामुळे …

Read More »

‘त्सुनामी’नंतरचे धक्के

‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’ या म्हणीचा प्रत्यय सध्या काँग्रेससह विरोधी पक्षांना येत आहे. कर्नाटकात जेडीएस, काँग्रेस, अपक्ष आमदारांनी मिळून मुख्यमंत्र्यांविरोधात बंड केले असतानाच शेजारील राज्य गोव्यात काँग्रेसच्या 10 आमदारांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला जोरदार झटका बसला आहे. सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खाणार्‍या काँग्रेसला त्यानंतरही सातत्याने …

Read More »

शिष्य व्हा, गुरू ठायी ठायी आहेत…

गुरू कोणाला म्हणावं, याची व्याख्या करणं काही फार कठीण नाही. आपल्याला जो जो काही शिकवतो, तो तो आपला गुरू. या अर्थाने गुरू यत्र तत्र सर्वत्र भरून राहिलेला आहे. गुरूचा धर्मच त्याच्याही कळत वा नकळत शिकवणं हा असतो. प्रश्न आपण त्याच्याकडून काय आणि किती शिकतो हा आहे. आई-वडील, शिक्षक, पत्नी व …

Read More »

आग्र्याहून सुटका आणि गीतारहस्य

महाराष्ट्र जाणण्यासाठी मराठी माणसाकडे शिवाजी हे उत्तम साधन आहे. त्याला तो कळला की भारताला त्याचे महत्त्व लक्षात येईल आणि मराठी माणसाची मान देशात उंचावेल. यासंदर्भात अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना घडलेला एक किस्सा सांगण्यासारखा आहे. जनरल परवेज मुशरफ पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख होते आणि ते वाजपेयींशी बोलणी करण्यासाठी भारतात आले होते. चर्चा आग्र्याला …

Read More »

इंडिया स्टील कंपनी रहिवाशांच्या मुळावर

5 जुलै 2013ची रात्र. खोपोलीतील विहारी, सिद्धार्थनगर, मोहनवाडी, प्रकाशनगर, विहारी ठाकूरवाडीतील रहिवासी रात्रीचे जेवण केल्याने काही झोपण्याच्या तयारीत तर काही दिवसभर काबाडकष्ट करून दमलेभागल्याने अंथरुणावर पडल्या पडल्या झोपी गेलेले, तर काही जागे असूनही झोपलेले, काही दुसर्‍या पाळीतील कामगार घरी येणार असल्याने वाट पाहत घरातील गुजगोष्टीत मग्न असलेले. या परिसरातील बहुतेक …

Read More »

भाजप-शिवसेना महायुतीने करून दाखवलं!

समोरच्या माणसाला कमी लेखायचं, त्याला काहीच कळत नाही, जे कळतं ते केवळ आणि केवळ मलाच, असा स्वतःच्या मनात (आणि स्वतःबद्दल) गैरसमज करून घ्यायचा. किंबहुना आम्ही केलंय तेच बरोबर दुसर्‍याने केलंय ते सर्वथा चूकच, अशी प्रवृत्ती आजकाल राजकारण्यांमध्ये आणि पत्रकारितेत वाढू लागली आहे की काय असं वाटतं. पत्रकारिता करताना आपण ’नीरक्षीरविवेकेन’ …

Read More »

जनतेचा पाठिंबा भाजपला मिळाला

मुरूड शहरातील नगर परिषद हद्दीत शेगवाडा परिसर असून, या ठिकाणी नुकतेच एका नाल्याच्या बांधकामावरून वातावरण तप्त होऊन ज्यांच्याकडे नगर परिषदेची सत्ता होती.ते गप्प राहिले मात्र या आंदोलनात भारतीय जनता पार्टी उतरताच शेगवाडा परिसरातील जनता भाजपच्या पाठीशी आल्याने विरोधकांना याचा पोटशूळ निर्माण होऊन फक्त गरळ ओकण्याचे काम केले, परंतु भारतीय जनता …

Read More »

पोर्नोग्राफीविरोधात ठाम भूमिका

अश्लील साहित्याचे स्वरुप लक्षात घेऊन जास्तीत जास्त दंड आकारता यावा याकरिता त्याची कमालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. लहान मुलांवरील बलात्कार व अन्य स्वरुपाचे लैंगिक शोषण यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत भयावहरित्या वाढले असून मोदी सरकारने सुरूवातीपासूनच या गुन्ह्यांच्या संदर्भात कठोर भूमिका स्वीकारली आहे. मात्र तरीही या स्वरुपाच्या गुन्ह्यांचे प्रमाण खाली …

Read More »

धरणांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा नको

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून 24 जणांचा बळी गेला. त्यानंतर सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली आणि धरणांची पाहणी करून अहवाल मागविण्यात आले. संपूर्ण कोकणातील धरणांचा सर्व्हे करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील धरणांचादेखील सर्व्हे करण्यात आला. जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार सर्व धरणे सुरक्षित आहेत. जिल्ह्यातील काही धरणांना गळती लागली आहे. काही …

Read More »