लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचे वेध लागले आहेत. ‘दिवस सुगीचे सुरू जाहले…!’ याप्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या सत्ताधारी युतीकडे वळणार्या नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी मंत्री, विद्यमान अध्यक्ष अशा असंख्य लोकांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या पक्षांमध्ये आपापल्या जागा सुरक्षित करण्यासाठी प्रारंभ केला आहे. …
Read More »सुपारी पिकाकडे पारदर्शकपणे पाहणे गरजेचे
कोकणाला सुमारे 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे.कोकणातील समुद्र किनारी असलेल्या भागात नारळ व सुपारी पिकांची मोठी बागायत जमीन आढळून येते. नारळ व सुपारीची उंच झाडे कोकणाचे वैभव वाढवत असतात. सुपारी हे पीक सर्वांचे लक्ष वेधून घेणारे पीक आहे. झाडावर आलेली सुपारी ती काढल्यानंतर तिला कडक उन्हात शेकवल्यावर तिची कातणी …
Read More »नद्यांशी जोडू नव्याने नाते
आजारावर उपचार करत बसण्यापेक्षा आजार होणारच नाही याची दक्षता घेणे अधिक योग्य ठरते. आपल्या नद्यांना आपण आतापावेतो खूप हानी पोहोचवली आहे. आता मात्र नद्यांच्या प्रदूषित टप्प्यांमध्ये प्रदूषित पाणी प्रवेशच करणार नाही याची दक्षता ‘स्वच्छ नदी अभियाना’अंतर्गत घेतली जाणार आहे. भारत देश नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न आहे. निसर्गसौंदर्याने विनटलेले उंच पर्वत, डोंगरदर्या, …
Read More »शोषणाला अटकाव
आजच्या घडीला बालकांवरील बलात्कारांसोबतच लैंगिक शोषणाच्या असंख्य घटना देशभरात शहरी, ग्रामीण सर्व भागांत नोंदल्या जाताना दिसत आहेत. अर्थातच वाढत्या जागरुकतेमुळेही ही संख्या वाढलेली दिसते आहे. केंद्र सरकारने जमवलेल्या माहितीमध्ये देशभरात असे तब्बल सहा लाख 20 हजार गुन्हेगार वावरत असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणार्या गुन्हेगारांना …
Read More »धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईतील डोंगरी येथे चार मजली इमारत कोसळली. त्यात 14 लोकांचे जीव गेले. 40 जणांपेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई, ठाणे, कल्याण, कळवा, मुंब्रा आदी परिसरात इमारत कोसळून जीवित व वित्तहानी होत असते. एखादी दुर्घटना घडल्यानंतर त्याबद्दल चर्चा होते. …
Read More »थरकाप उडविणार्या 26 जुलैच्या आठवणी
पोलादपूर तालुक्यामध्ये 25 व 26 जुलै 2005 रोजी अतिवृष्टीने हाहाकार माजविला. काय झाले असेल? कानावर येणार्या बातम्या अफवा तर नसतील ना? खरंच तसे घडलं असेल तर? प्रत्येकाच्या मनातील मानवतावादी विचार अंतकरण चर्रऽऽ करीत होता. तालुक्यातील उत्तरवाहिनी सावित्री, चोळई, कामथी, घोडवनी आणि ढवळी नद्यांची पात्रे तुडूंब भरून वाहताना काठावरील शेतजमीन अन् …
Read More »रस्ते सुरक्षित होवोत
रस्ते अपघातात बळी जाणार्यांमध्ये 18 ते 35 वयोगटातील व्यक्तींची अर्थातच तरुण-तरुणींची संख्या सर्वाधिक आहे. अपघातांतील एकूण बळींपैकी 65 टक्के बळी हे या वयोगटातील असतात. अर्थातच, इथे अपघातांना रस्त्यांची दुर्दशा वा अन्य कुठल्याही कारणांपेक्षा या वयोगटातील वाहनचालकांचे अति वेगाने वाहन चालवणे जबाबदार असते. मोबाइलचा वापर बोकाळल्यापासून तर त्यात भरच पडली असावी. …
Read More »‘नमन’ लोककलेला राजाश्रयाची गरज
कोकणातील अनेक लोककला आज लोकप्रिय आहेत. त्यात सिंधदुर्गातील दशावतार असेल किंवा रत्नागिरी-रायगडमधील नमन, जाखडी. आजही कोकणातील मंडळींनी या लोककला जपल्या आहेत, पण नमन लोककलेची साधी नोंदही शासकीय दरबारी नाही. नमन कलाकारांची ‘रात्री राजा आणि सकाळी डोक्यावर बोजा’ अशी वाईट स्थिती आहे. त्यामुळे या लोककलेला राजाश्रयाची खर्या अर्थाने गरज आहे. मुंबईतील …
Read More »मराठीची हेळसांड थांबेल
ज्यांची मातृभाषा मराठी खेरीज अन्य एखादी भाषा आहे, अशा विद्यार्थ्यांना मराठी या विषयात कमी गुण मिळतात, त्याचा परिणाम त्यांच्या एकूण गुणांवर होतो व आजच्या टोकाच्या स्पर्धेच्या दिवसांमध्ये मराठी भाषेमुळे आपला पाल्य मागे पडतो आहे हे बिगरमराठी समाजातील पालकांच्या पचनी पडत नाही. त्यावर तोडगा म्हणून लहानपणापासून आपल्या पाल्याला तो राहात असलेल्या …
Read More »पावसाळ्यात कोकण म्हणजे अगदी स्वर्ग
कोकणात साधारणपणे उन्हाळ्याच्या दिवसात जातात मंडळी, पण पावसाळ्यात कोकण म्हणजे अगदी स्वर्ग असतो. मी तर मनाने कायमच कोकणात असते पावसाळ्यात आणि हे सर्व अनुभवत असते. ह्या अनुभूतीत तुम्हालाही सामील करून घेण्यासाठी हा लेखन प्रपंच. पावसाळ्याचं आणि कोकणाचं माझ्या मनात एक अतूट नातं आहे. कोकण तसं तर वर्षभर सुंदरच दिसतं पण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper