Breaking News

संपादकीय

अन्नभेसळीचे करायचे काय?

लोणावळ्यातील नामांकित हॉटेले आणि रिसॉर्टवर छापे टाकून अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी या बड्या नावांकडून ग्राहकांची कशी घोर फसवणूक केली जाते आहे हे उघडकीस आणले आहे. या नामांकित हॉटेलांकडून ग्राहकांना अशा निकृष्ट, प्रसंगी दूषित ठरू शकणार्‍या अन्नपदार्थांची अपेक्षा निश्चितच नव्हती. अर्थातच बेसुमार नफेखोरीसाठी या हॉटेलांनी हे केले. पावसाळा सुरू झाला …

Read More »

‘नाणार’ गेल्यास कोकणाचे मोठे नुकसान

नाणार येथील प्रकल्प रायगड जिल्ह्यात आणण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली असतानाच सदर प्रकल्पाला दोन वर्षे झाली तरी महाराष्ट्र शासन जागा उपलब्ध करून देऊ शकले नाही म्हणून हा प्रकल्प आता गुजरातमध्ये नेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हा प्रकल्प आता गुजरात राज्यात जाण्याची शक्यता वाढल्याने महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान होईल. ज्यामुळे  …

Read More »

प्लास्टिक बंदीचे यश सरकारचे

पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्यांच्या रिसायकलिंगची जबाबदारी उत्पादकांवरच टाकण्यात आली होती. त्यासाठी वापरलेल्या बाटल्या जमा करण्याची संकलन केंद्रे सुरू करण्यास सांगण्यात आले होते. मात्र यास उत्पादकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत नाही. सरकारी प्रयत्नांतून प्लास्टिक बंदी 50 टक्के यशस्वी झाली आहे. याचे सकारात्मक परिणाम या पावसाळ्यात दिसून येतील. राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या …

Read More »

डोळवहाळ बंधार्यामुळे हरितक्रांती

रोहा व माणगाव तालुका संपूर्ण डोंगराळ आणि दुर्गम आहे. सह्याद्रीच्या कड्याकपारीमध्ये वसवलेल्या या तालुक्यात प्रामुख्याने कुणबी जातीचे लोक पारंपरिक पद्धतीने शेती करत असत. सुमारे 300 ते 400 सें.मी. एवढे वार्षिक पर्जन्यमान असताना केवळ भाताचे एकच पीक घेतले जात होते. साहजिकच फक्त भातपिकावर येथील शेतकरी कुटुंबाची गुजराण करताना त्यांना आर्थिक काटकसर …

Read More »

शिक्षणाचा श्रीगणेशा

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात मातृभाषेतूनच बहुतेकांनी शिक्षण घेतले. परंतु हलकेहलके इंग्रजी माध्यमाचे महत्त्व वाढत गेले. आज तळागाळातील माणसालाही आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवायचे असते. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवल्याखेरीज वरचा स्तर गाठणे शक्य नाही असा समज आपल्या समाजात एव्हाना खोलवर रुजला आहे. मागणी तसा पुरवठा या तत्त्वावरच शिक्षण क्षेत्रातील अवघ्या घडामोडी घडत असतात. …

Read More »

जलयुक्त शिवारचा मुख्य हेतू असफल

कर्जत तालुक्यात यावर्षी जलयुक्त शिवार अभियानाचा हेतू असफल झालेला दिसून येत आहे. तालुक्यातील आठ गावात जलयुक्त शिवार अभियानचे माध्यमातून जलसंधारणाच्या नावाखाली कामे झाली आहेत. मात्र जलसंधारण म्हणजे शेत तयार करणे नाही त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश बाजूला पडला असून गतवर्षी खुद्द या तालुक्याचे आमदार सुरेश लाड यांनी जलयुक्त शिवारवर …

Read More »

ममता-डॉक्टर संघर्ष सुरूच

डॉक्टरांवर हल्ला करणार्‍या व्यक्तींवर ठोस कारवाई झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी घेतली आहे. नेमक्या याच बाबतीत ममता बॅनर्जी कमी पडल्या. हल्ल्याने संतप्त झालेल्या डॉक्टरांना चुचकारण्याऐवजी त्यांनी संपाबद्दल डॉक्टरांनाच फैलावर घेतले. वरचेवर संपाचे हत्यार उगारणार्‍या डॉक्टरांमुळे सर्वसामान्य जनता भरडली जाते हे वास्तव कुणीही नाकारणार नाही. परंतु या समस्येकडे …

Read More »

आगीशी सामना

जीवन हे एका काचेच्या भांड्यासारखे आहे. कधी, कुठे अपघात वा घातपात होईल आणि क्षणात या जगाचा निरोप घ्यावा लागेल याची शाश्वती नाही. मग ते स्वतःच्या चुकीने असो वा कोणतीही चुकी नसताना केवळ दुसर्‍याच्या निष्काळजीपणामुळे नाहक निष्पापांचे बळी जात आहेत. मागील वर्षी पुण्यातील चौकात होर्डिंग सिग्नलवर उभ्या असणार्‍या वाहनांवर कोसळून चार …

Read More »

दादासाहेब फाळके चित्रनगरी कात टाकतेय!

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ ही सुमारे 55 वर्षांपूर्वी मंत्रालय आणि विधिमंडळातील कामकाजाचे वार्तांकन करणार्‍या, राजकीय पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांची संघटना कृ. पां. सामक, बाळ देशपांडे, पी. के. नाईक, व्ही. के. नाईक, तिवारी आदी पत्रकारांनी स्थापन केली. सुवर्ण महोत्सव पूर्ण केलेल्या या संघटनेने अनेक विषय हाताळले. अनेक कामे केली. जम्मू-काश्मीर, गुजरात, …

Read More »

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा हा सण स्त्रीयांसाठी फक्त उपवासाचा दिवस नव्हे, तर हिंदू पतिव्रतेच्या ह्दयात अढळ स्थान असलेल्या सावित्रीच्या तत्त्वज्ञान, दृढनिश्चय, सुशिलता, त्याग, सदाचार, शालीनता, पतिव्रता  या गुणांची स्वामिनी असलेल्या गुणवती कुळवती लावण्यवती सावित्रीकडून शिकवण व अखंड आयुष्यभरासाठी प्रेरणा घेण्याचा दिवस म्हणजे वटपौर्णिमा आज तसा जास्तच  उशीर झाला होता. रस्त्यावर एका ठिकाणी बायकांची …

Read More »