महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर सततच्या दुष्काळामुळे मुळात कृषीक्षेत्राकडे महावितरणची सर्वाधिक थकबाकी आहे. खेरीज शासकीय सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, रस्त्यांवरील दिवे यांकरिता पुरवल्या जाणार्या विजेच्या किंमतीची वसुलीही मोठ्या प्रमाणात थकितच असते. खरे तर योग्य वेळेत वीजबिलांची वसुली झाल्यास संबंधित कंपनी ग्राहकांना उत्तम रीतीने वीजपुरवठा करू शकते. परंतु यासंदर्भातील दुष्टचक्र भेदणे अद्यापतरी संबंधितांच्या …
Read More »सुटकेचा नि:श्वास
अरबी समुद्रातील चक्रीवादळांनी तुलनेने कमी हानी होते. परंतु तरीही या स्वरुपाची नैसर्गिक आपत्ती वारंवार येत असल्यामुळे त्यादृष्टीने सज्जता राखणे व काळानुरुप त्यात अधिकाधिक चांगले बदल करत राहणे जबाबदार प्रशासनाकडून अपेक्षितच आहे. भारताला लाभलेली 7600 किमीची मोठी किनारपट्टी लक्षात घेता हे आव्हान सोपे नाही. वायु चक्रीवादळाने दिशा बदलल्याची बातमी गुरुवारी दुपारपर्यंत …
Read More »पाणलोटात अपहाराचा लोट
पोलादपूर तालुका कृषी विभागाकडून केंद्र शासनाच्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत सध्या आर्थिक उन्नतीचे प्रयत्न विविध कृषीविकास कामांद्वारे होत असून अनेक जणांच्या तोंडाला यामुळे पाणी सुटलेले दिसून येत आहे. विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते यासाठी नानाविध क्लुप्त्या लढवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काही ठिकाणी थोडाफार तर काही ठिकाणी 100 …
Read More »पुन्हा प्रवेश गोंधळ
वाढीव गुणांची सूज उतरली म्हणून एकीकडे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी राज्य मंडळाचे कौतुक केले. तर दुसरीकडे देशातील अन्य परीक्षा मंडळांमध्ये मात्र शालांतर्गत 20 गुणांच्या मूल्यमापनाची पद्धत तशीच सुरू असल्याने आता राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाचे वाट्टोळे होणार अशी ओरडही होऊ लागली. राज्य शिक्षण मंडळाच्या नुकत्याच दहावी झालेल्या बॅचचे वेगळेपण संपण्याची चिन्हे …
Read More »पर्यावरण समतोल राखण्याचा नवीन पर्याय ग्रीन बिल्डिंग
बांधकामात पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर नसणे, सांडपाणी शुद्धिकरण व पुनर्वापर न होणे, उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर उष्णतेपासून घराचे रक्षण न होणे तसेच घरात नैसर्गिक वायुव्हिजन न होणे, शहरात मोठ्या प्रमाणावर तयार होणारे सांडपाणी शहराच्या मलनिस्सारण योजनेत सोडणे बहुधा पुरेसे होत नाही वा त्या यंत्रणेस मर्यादा असतात. एका इमारतीच्या बाबतीत असे होत असेल …
Read More »कचर्याचेही व्यवस्थापन हवे
झपाट्याने होणार्या शहरीकरणामुळे देशात कचर्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवली आहे. या कचर्याचे व्यवस्थापन हे एक मोठे आव्हान आहे. दरवर्षी 7935 शहरांतील 377 दशलक्ष लोकसंख्येद्वारे साधारणपणे 62 दशलक्ष टन कचरा निर्माण केला जातो. यात घनकचर्याचे प्रमाण जास्त आहे. 62 दशलक्ष टन कचर्यापैकी 43 दशलक्ष टन कचरा हा शब्दशः गोळा केला जातो. …
Read More »शिक्षा अपुरीच
जेव्हा रक्षकच भक्षक बनतात, तेव्हा न्याय मिळणे आणखीन दुरापास्त होते. खरंतर अशा प्रकरणातील बळी आसिफा असो किंवा ट्विंकल वा गुडीया तसेच ती कठुआची असो अथवा अलिगढ, भोपाळ, उन्नाव किंवा मुंबईची असो राजकारण व धर्म यांचा संबंध अशा घटनांशी कदापिही जोडता कामा नये. जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील आठ वर्षांच्या गोडगोजर्या आसिफाचे अपहरण …
Read More »एसएससीचा निकाल आणि वाट पाहण्यातील ती हुरहूर
या डिजिटल इंडियामुळे किती बदल झाला आहे नाही. काही सेकंदात तुम्हाला तुमचा बोर्डाच्या परीक्षेचा निकाल समजतो. नाही तर 90च्या दशकापर्यंत एसएससीच्या निकालाचे किती अप्रूप असायचे. या निकालानंतर त्याच्या किंवा तिच्या पुढील शिक्षणाची दिशा ठरत असे आजच्यासारख्या इतर परीक्षा देण्याची गरज नसे. मे महिना संपत आला की बोर्डाच्या कार्यालयात कोणाची ओळख …
Read More »बीएसएनएलचा सुटलेला तोल
रायगड जिल्ह्यात भारत दूरसंचार निगमच्या टेलिफोन शिवाय कोणताही पर्याय नव्हता अशी स्थिती होती. पुढे खासगी कंपन्या आल्या आणि बीएसएनएलला प्रतिस्पर्धी निर्माण झाला असून आजची स्थिती रायगड जिल्ह्यातील दूरसंचार सेवा पार कोलमडून गेली आहे. बीएसएनएलचा व्यवहार गेल्या काही दिवसात ढासळला असून त्यात रस्त्यांची सुरू असलेली कामे लक्षात घेता बीएसएनएल कायम नॉट …
Read More »निकालात घट कशामुळे?
सर्वसाधारणपणे दहावीच्या निकालांत विज्ञान किंवा गणितामुळे विद्यार्थी नापास झालेले आढळून येत. यंदा मात्र मराठी प्रथम भाषा, मराठी द्वितीय भाषा, इंग्रजी प्रथम भाषा तसेच द्वितीय, तृतीय भाषेचाही निकाल प्रचंड घसरला आहे. अनेकांची भाषा विषयाची प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवून झालेली नाही. हे असे किती विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडले आहे त्याचा तपशीलात अभ्यास होण्याची गरज …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper