’लुगडं’ म्हटलं की अनेकांच्या मनात अनेक प्रकारच्या भावना जागृत होत असतील. कुणाला आजीच्या, आईच्या जुन्या लुगड्यापासून बनवलेल्या उबदार गोधडीची आठवण येईल, तर कुणाला आठवणीतल्या कुणाच्या तरी शालुरूपी लुगड्यावरील ’पदरावरचा जरतारीचा मोर..’ उगाचंच अस्वस्थ करेल. मला मात्र लुगडं हा शब्द ऐकला की, नऊवारी साडीच डोळ्यासमोर येते. वास्तविक नव्वार किंवा नऊवार हे …
Read More »संघाची निष्ठा, चिकाटी आणि पवार !
स्वाध्याय चळवळीचे अध्वर्यू आणि महाराष्ट्र-गुजरातमधील जनतेला पूज्यस्थानी असलेले थोर संत पांडुरंगशास्त्री आठवले नेहमी म्हणत असत की हे सरकार आपले आहे, अशी आत्मीयता रुजविण्यात स्वतंत्र भारतातील राज्यकर्ते फार कमी पडले आणि त्यामुळे लोकांच्यात क्षमता असूनही भारताचा भौतिक विकास अपेक्षित उंची गाठू शकला नाही. काका गाडगिळांनीही राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी जे करणे आवश्यक …
Read More »कार जळणे, जाळणे आणि जाळून घेणे
मागील काही दिवसांत वाहनांना आगी लागण्याच्या घटना चढ्या क्रमाने आहेत. यामध्ये जळणे, जाळणे आणि जाळून घेणे अशा घटना घडत असल्याने चिंतेचा विषय बनत आहे. मनुष्य व वित्तहानी होत असल्याने यावर चिंतन होण्याची आवश्यकता भासू लागली आहे. खालापुरात एका महिन्यात तब्बल सहा वाहने जळून खाक झाली. बीड जिल्ह्यातील कोळगाव गेवराई येथे …
Read More »शरदरावांचं नक्की काय चाललंय?
शरदचंद्र गोविंदराव पवार! पु. ल. देशपांडे यांच्या नंतरचं एक लाडकं (राजकीय) व्यक्तीमत्व!! थांबा, पटकन सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करू नका. मी काही महाराष्ट्राचे थोर साहित्यिक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ऊर्फ पु. ल. उर्फ भाई यांची आणि शरद पवार यांची बरोबरी करीत नाही. भाई पु. लं.चे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष आहे. तसे ते …
Read More »‘जंजिरा’मुळे अनेकांना स्वयंरोजगार
राजपुरी येथील जंजिरा किल्ल्यामुळे अनेकांना स्वयंरोजगार मिळाला आहे. मुरुड तालुक्यातील सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला हा जग प्रसिद्ध असून हा किल्ला पाहण्यासाठी देश-विदेशातील लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. सुमारे 22 एकर परिसरात व 22 बुरुज असलेला हा किल्ला सुमारे 450 वर्षांपूर्वी बांधलेला असून समुद्राच्या मध्यभागी असल्याने या किल्ल्याचे आकर्षण सर्व …
Read More »सद्गुणी संघ
कर्मठ विचारांची संघटना अशी सर्वसाधारण ओळख काल-परवापर्यंत असलेली ही संघटना आज नव्या उमेदीच्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय होत चाललेली दिसते. संघाचा हिंदुत्वाचा विचार काहींना वरकरणी टोकाचा वाटत असेल कदाचित, परंतु त्यांच्याशी जोडले गेल्यानंतर त्यांच्यासोबत काम करणार्या कित्येकांना अत्यंत निष्ठापूर्वक रीतीने देशासाठी काम करत राहण्याची त्यांची वृत्ती भावते. त्यामुळेच तरुणांसाठीच्या संघाच्या शिबिरांमध्ये …
Read More »रायगडात प्राथमिक शिक्षणाचा खेळखंडोबा
रायगड हा औद्योगिक जिल्हा म्हणून सध्या ओळखला जातो. या जिल्ह्यात मोठमोठाले प्रकल्प येत आहेत. परंतु या जिल्ह्यात प्रथमिक शिक्षणाच्या नावाने बोंब आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडू लागल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे. शाळांच्या समायोजनाचा प्रश्न आहे. प्राथमिक शाळांच्या कारभारावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच कोलमडून पडली …
Read More »बेरोजगारीला शह
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, कौशल्यविकास आणि उद्यमशीलता मंत्रालय तसेच खाद्यप्रक्रिया मंत्रालय या चार खात्यांनी रोजगारनिर्मितीच्या आपल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. केंद्राच्या सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत विकास दर 5.5 टक्क्यांवर आल्याचे दिसले होते. आपल्या दुसर्या कार्यकालावधीच्या प्रारंभीच …
Read More »राष्ट्रीयकृत बँकांची अनास्था विकासास मारक!
पोलादपूर तालुक्यातील बँक ऑफ इंडिया पोलादपूर शाखा, युनियन बँक ऑफ इंडिया पोलादपूर शाखा, स्टेट बँक ऑफ इंडिया वाकण शाखा, स्टेट बँक ऑफ इंडिया सवाद शाखा तसेच बँक ऑफ इंडिया पैठण शाखा या सर्वच राष्ट्रीयकृत बँकांनी स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेची असंख्य प्रकरणे प्रलंबित ठेवली असून तालुक्याच्या अर्थपुरवठ्याद्वारे होणार्या विकास प्रक्रियेला यामुळे खीळ …
Read More »जनसहभाग हवा
जागतिक तापमान वाढते आहे. दोन्ही धु्रवांवरील बर्फ वितळते आहे. जगभरातील सगळे देश हवामान बदलाचा चांगलाच अनुभव घेत आहेत. परंतु तरीही कुणीच येणार्या संकटाला म्हणावे तसे गांभीर्याने घेताना दिसत नाही. जगभरातल्या पाणीटंचाईचे भीषण चित्र दाखवणारे व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर सगळे फॉरवर्ड करीत राहतात, पण पाण्याचा गैरवापर टाळण्याच्या दृष्टीने कटाक्ष मात्र तितका व्यापकपणे नजरेस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper