Breaking News

संपादकीय

हरित उर्जा उत्पादनात जगात भारत एक पाउल पुढे!

ग्लोबल वॉर्मिंगमुळे अपारंपरिक किंवा हरित उर्जेच्या उत्पादनाला अतिशय महत्व प्राप्त झाले असून त्यासाठी जागतिक व्यासपीठावर प्रयत्न सुरु आहेत. भारताने 2030 पर्यंत त्यासंदर्भातील महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट घेतले असून भारताचे प्रयत्न योग्य दिशेने सुरु असल्याचे या संबंधीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जर्मनीच्या म्युनिक शहरात बीएमडब्ल्यू या जगप्रसिद्ध मोटार कंपनीचे भव्य असे संग्रहालय …

Read More »

आगीशी खेळ

केवळ गैरसमजापायी एखाद्या चांगल्या योजनेचा बट्याबोळ कसा होतो याची उदाहरणे आपल्या देशात कमी अथवा नवीन नाहीत. एखाद्या योजनेचा हेतू चांगला असला तरी अंमलबजावणी मात्र वादग्रस्त ठरते. शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने केलेले कायदे काही जणांच्या पचनी पडले नाहीत. त्यामुळे उभ्या राहिलेल्या लोकक्षोभापायी शेतकर्‍यांचे कल्याण करणारी एक चांगली योजना केंद्र सरकारला गुंडाळावी …

Read More »

फुकाच्या जोरबैठका

नॅशनल हेराल्डसंबंधी कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची सक्तवसुली संचलनालयातर्फे (ईडी) चौकशी सुरू आहे. गेले सलग तीन दिवस त्यांना ईडीच्या कार्यालयात बोलावून तब्बल तीस तास प्रश्नोत्तरे करण्यात आली. ईडीच्या तपास अधिकार्‍यांच्या प्रश्नांना राहुल गांधी उत्तरे देत होते, तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी मात्र रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करण्याचा मार्ग …

Read More »

महाडमधील पूरस्थितीचा प्रश्न जैसे थे

गेल्यवर्षी महाड तालुक्यात पुरोन आहाकार उडवला होता. सावित्री नदिला पूर आल्यामुळे  महाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पाणी शिरेले होते. महाड शहरात प्रचंड नुकसान झाले. दर पावसाळ्यात येणार्या पुरामळे महाडकरांचे नुकसान होते. त्यावर कायामस्वरूप उपाययेजना करण्याबात चार्चा झाल्या. त्यात सावित्री नदिमधील गाळ काढून तीचे ेपात्र खोल करण्याच कामाला प्राधान्य देण्याचे ठरविण्यात …

Read More »

प्राधान्य कशाला हवे?

जमेल त्या मार्गाने सत्ता मिळवणे सोपे असते. सतराशे-साठ उठाठेवी करून ती काही काळ टिकवतादेखील येते. परंतु रयतेच्या भल्यासाठी सत्ता राबवणे हे मात्र येरागबाळ्याचे काम नोव्हे, याचे प्रत्यंतर बुधवारच्या दिवसभरात महाराष्ट्राच्या जनतेला आलेच असेल. पाण्यावाचून तडफडणार्‍या जालन्यामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे प्रचंड जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला, त्याचवेळी सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री आणि आमदार …

Read More »

विकासाची अभंगवाणी

गेले काही आठवडे महाराष्ट्रात राजकारणाची धुळवड सुरू होती. त्यामुळे सर्वांचाच जीव काहिसा उबगला असेल. कडक उन्हाच्या झळा सुरू असताना अचानक सुखद पर्जन्यधारांचा वर्षाव व्हावा तशी काहिशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील दोन भाषणांमुळे झाली आहे. देहू येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते …

Read More »

पुन्हा एकदा रणकंदन

राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर आठवड्याभरावर येऊन ठेपलेली विधान परिषदेच्या दहा जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न तरी करेल असे वाटले होते, परंतु अंतिमत: महाविकास आघाडीने सहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवू पाहणार्या सदाभाऊ खोत यांनी अखेरच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तेवढा विवेक …

Read More »

महाडला कोण वालीच नाही…..!

राजकीय आणि विकासाच्या दृष्टीने अनाथ झालेल्या महाडला कोणी वालीच उरलेला नाही. ऐतिहासिक परंपरा, सामाजिक वारसा लाभलेला महाड तालुका दिवसेंदिवस दरिद्री आणि मागास होऊ लागला आहे. विकास पुर्णपणे खुंटला आहे तर प्रगतीच्या वाटा बंद झाल्या आहेत. एवढे थोडेके म्हणून की काय, नैसर्गिक संकटाने इथला नागरीक पुरता बेजार झाला आहे. ठेवीले अनंते …

Read More »

अर्थसाक्षर स्पर्धा क्र. 23

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा ारश्रहरीपशीुेींज्ञ2022ऽसारळश्र.लेा यावर मेल केले तरी चालेल). इन्फोसिस या प्रसिद्ध आयटी कंपनीचे सध्याचे सीईओ सध्या कोण आहेत? अ. नारायण मूर्ती                 आ. …

Read More »

इन्फोसिसने तीन दशकांत दिला भरभरून परतावा

14 जून रोजी इन्फोसिसच्या शेअर बाजारातील नोंदणीस 29 वर्षं होत आहेत आणि या 29 वर्षांत कंपनीनं 16 हजार पटींपेक्षा जास्त परतावा दिलेला आहे,  साधारणपणे 6300 रु. भांडवलावर सुरु झालेली ही कंपनी आज सुमारे सव्वा लाख कोटी वार्षिक उत्पन्न असलेली कंपनी ठरली आहे. त्यानिमित्तानं.. दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफेट एकदा म्हणाले होते,  …

Read More »