Breaking News

संपादकीय

सूडबुद्धीचा गजर

शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानांवर गुरूवारी ईडीचे छापे पडल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे पित्त खवळणे स्वाभाविकच होते. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी यानंतर नेहमीप्रमाणे सूडबुद्धीच्या कारवाईचा राग आळवला. मविआ नेत्यांना आता असे म्हणण्याची सवयच जडली आहे. ईडीची कारवाई होताक्षणी त्यांचा सूडबुद्धीच्या कारवाईचा गजर सुरू होतो. महाराष्ट्राच्या …

Read More »

सावधगिरीची गरज

मंकीपॉक्स या देवीसदृश आजाराच्या जगभरात 100 हून अधिक केसेस नोंदल्या गेल्या असून आणखी तितक्याच संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केली असून या केसेस एकूण 20 देशांमधील आहेत. भारतात तूर्तास एकही केस नोंदली गेलेली नाही. जगभरातील केसेसचे प्रमाण अद्याप तरी आटोक्यात आणण्याजोगे असले तरी आता …

Read More »

फिटझगेराल्ड-आंबेनळी घाट

पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यान सुमारे 32 कि.मी. अंतराचा फिटझगेराल्ड म्हणजेच सध्याचा सर्वशृत आंबेनळी घाट पोलादपूर तालुक्यातील कापडे खुर्द येथून सुरू झाला आहे.पूर्वी शिवकाळात महाबळेश्वरपर्यंत अथवा त्याहीपुढे जाण्यासाठी महाडच्या अग्नेय दिशेने माझेरी, वरंध, शिवथरघळ, पिंपळवाडी असा 24 कि.मी.चे सह्याद्री पर्वतराजीतून मार्गाक्रमण करून पोलादपूर तालुक्यातील किनेश्वर गावाजवळ पार घाट सुरू होत असे. …

Read More »

पाण्यासाठी आक्रोश

महाविकास आघाडी सरकार सत्तेत येण्यापूर्वी वीज आणि पाणी हे दोन्ही मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकार किती तडफेने काम करत होते हे सार्‍या महाराष्ट्राने पाहिले आहे. फडणवीस सरकारच्या कारकीर्दीत वीजेच्या लोडशेडिंगची नामुष्की कधी आली नाही. जेव्हा जेव्हा वीजेचा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उग्रपणे आ वासून उभा राहिला, तेव्हा तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

उघडलं तर मग बंद करता आलं पाहिजे…!

वरील वाक्य आहे मैत्रयी व्यसनमुक्ती केंद्र, नागपूरमध्ये गेल्या एक-दीड वर्षांपासून उपचार घेत असलेल्या एका व्यक्तीसोबत बोलतांना ऐकलेले. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये क्षेत्रकार्य करत असतांना त्या व्यक्तीसोबत झालेली चर्चा माझ्यासाठी अनेक सकारात्मक विचार देऊन गेली आणि त्यांनी बोललेलं वाक्य माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले. त्यामुळेच व्यसनमुक्तीसाठी हा लेखप्रपंच.. समाजामध्ये व्यसनामुळे किती तरी घर-कुटुंब उध्वस्त झालेली …

Read More »

केंद्राचा सर्वसामान्यांना दिलासा

केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची घोषणा केली. त्याचबरोबर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नऊ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना घरगुती एलपीजी सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी जाहीर केली. याशिवाय वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर विविध निर्णय घेत उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

तुम्ही वाचता तेव्हा!

तुम्ही वाचता तेव्हा तुम्ही काय करता? म्हणजे आपण वाचू लागलो आणि वाचत राहिलो तर आपल्या अस्तित्त्वामध्ये कोणते बदल होतात? एक तर, तुमची आतली कवाडं उघडलेली असतात. ही कवाडं बाहेरून आत उघडणारी-स्वागतशील अशी असतात. बाहेरून काहीतरी त्या दरवाजाने आत, मेंदूपर्यंत, मनापर्यंत-कदाचित आत्म्यापर्यंत येऊ शकतं. आता ही आत येणारी ’वस्तू‘ किती मौल्यवान …

Read More »

ट्रेन्ड इज फ्रेंन्ड

बाजाराचा खरा रंग ओळखण्यापेक्षाही महत्त्वाचा ठरणारा मुद्दा म्हणजे बाजाराचा बदललेला रंग ओळखणे आणि हे काहीशा सोप्या अभ्यासाने साध्य होऊ शकते. मागील दोन महिन्यात बाजाराने चांगलाच रंग दाखवला आहे आणि हा रंग ओळखण्यासाठी आपल्यापैकी बहुतेक सर्व अगदी जिवाचे रान करताना आढळतात. परंतु अगदी नगण्य लोकांनाच यात यश मिळताना दिसते आणि बहुधा …

Read More »

दौर्याचे राजकारण

महाराष्ट्रातील सगळ्या समस्या संपुष्टात आल्या असून सर्वत्र आलबेल आहे आणि अयोध्येला कोण जाणार आणि कोण जाणार नाही, एवढाच एकमेव प्रश्न उरला असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला असला तरी लवकरच तो व्यवस्थितपणे पार पडेल यात शंका नाही. देवाचे दर्शन …

Read More »

कोकणातील मासेमारी अडकली समस्यांच्या जाळ्यात

रायगड़ जिल्ह्यासह कोकणाला 720 कि.मी.लांबीचा विस्तृत व अथांग असा सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे या ठिकाणी बहुतांश लोक मत्स्यव्यवसायावर आपली उपजीविका भागवत असतात. मात्र आजघडीला मत्स्यव्यवसाय चहूबाजुनी उद्ध्वत होताना दिसतोय. इथली मासेमारी  समस्यांच्या जाळ्यात अडकली आहे. त्यामुळे मत्स्यव्यावसायिकांवर उपासमारीचे संकट  ओढवले आहे. सततच्या वाढत्या कर्जाने आत्महत्या करण्याची नामुष्की देखील ओढवण्याची …

Read More »