Breaking News

संपादकीय

सरकारी पडीक जमिनींतून आता संपत्तीचे निर्माण!

नॅशनल लँड मॉनिटायझेशन कार्पोरेशन (एनएलएमसी)च्या स्थापनेमुळे देशभर पडून असलेल्या लाखो एकर जमिनींचा कार्यक्षम वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील चार वर्षांत त्यातून सरकारला सहा लाख कोटी रुपयांचा महसूल तर मिळणार आहेच, पण या जमिनींचा वापर सुरू झाल्याने देशासाठी संपत्तीची निर्मिती होईल. मुंबईत फिरताना सर्वत्र रेल्वेची तर पुण्यात फिरताना लष्कराची …

Read More »

कळसूत्री आणि पंचसूत्री

कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि औद्योगिक विकास या पाच क्षेत्रांना केंद्रीभूत मानून महाराष्ट्राचा तथाकथित विकास गतिमान करणारा यंदाचा अर्थसंकल्प शुक्रवारी विधिमंडळात सादर करण्यात आला. विकासाची ही पंचसूत्री आहे, असे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सांगितले. अर्थसंकल्पाचे अवघे वर्णन लक्षवेधी आणि आश्वासक वाटत असले तरी प्रत्यक्षात हा एक पोकळ …

Read More »

मोदी है तो मुमकिन है

उत्तर प्रदेशासह उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या अन्य तीन राज्यांमधील सत्ता राखत भारतीय जनता पक्षाने आपल्या शिरपेचामध्ये मानाचे अनेक तुरे रोवले आहेत. हा विजय अनेक अर्थांनी ऐतिहासिक आणि देशाच्या राजकारणाला वळण देणारा ठरणार आहे. या भरघोस यशानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप नेत्यांनी सुरू केलेल्या संघर्षाला अधिकच धार येईल, …

Read More »

खोट्या तक्रारींचा शिमगा

गेले कित्येक दिवस महाराष्ट्रातील राजकारण आरोप-प्रत्यारोपांच्या शिमग्याने ढवळून निघाले आहे. राजकीय प्रगल्भता आणि सुसंस्कृतपणासाठी हा महाराष्ट्र एकेकाळी प्रसिद्ध होता, यावर आता कोणाचाही विश्वास बसणार नाही. हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र आहे, याचा विसर पडू देऊ नका, अशा कानपिचक्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यंतरी दिल्या होत्या. पण त्यांच्याच महाविकास आघाडीतील …

Read More »

मोदी सरकारची प्रकल्पपूर्ती

सलग दुसर्‍यांदा बहुमताने केंद्रात सत्तेवर आलेले मोदी सरकार मिळालेल्या संधीचे सोने करीत आहे. ज्या जनतेने आपल्याला भरभरून कौल दिला त्या सर्व घटकांना आवश्यक सोयीसुविधा पुरवून त्यांचे जीवन सुकर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी करीत आहेत. पुण्यातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन त्याचाच एक भाग आहे. महाराष्ट्राची …

Read More »

भारताने करून दाखवले

युक्रेनच्या युद्धग्रस्त भागातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तात्पुरत्या का होईना युद्धविरामाची घोषणा रशियाने केली. निश्चितपणे भारताने सातत्याने यासंदर्भात केलेल्या पाठपुराव्याचे योगदान यामागे आहे. ऑपरेशन गंगा आणखी काही दिवस सुरूच राहील. परंतु अन्य देशांना जे शक्य झाले नाही, ते भारताने करून दाखवले आहे, या पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यात तथ्य निश्चितच आहे. …

Read More »

उल्हास नदी संवर्धनांचा प्रयत्न

बारमाही वाहणारी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली की त्यावर अवलंबून असलेल्या सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागतात.त्यात केवळ पिण्याचे पाणी प्रदूषित होत नाही तर नद्यांमधील जीव यांचे आयुष्य देखील प्रदूषित पाण्यात असलेल्या सर्वांचे कमी होत जाते, मात्र कर्जतच्या कातळदरा जंगलात उगम पावलेल्या उल्हासनदीचा काही किलोमीटरनंतरचा प्रवास बारमाही नदी मध्ये होतो. ही नदी …

Read More »

बाजारातील पडझड ही गुंतवणूक वाढविण्याची संधी

-संदीप भूशेट्टी, sbhushetty@gmail.com शेअर बाजारात युद्धाच्या वातावरणामुळे सध्या होत असलेली घसरण ही गुंतवणूकदारांना घाबरवून टाकणारी असली तरी गुंतवणुकीला तेव्हाच चांगली फळे येतात, जेव्हा ती अशा मोठ्या चढउतारांत ताऊन सुलाखून निघते. त्यामुळे या पडझडीतही गुंतवणूकदारांनी धीर धरून गुंतवणुकीतील सातत्याला धक्का बसू देता कामा नये. कोरोनाचे संकट कमी झाल्याने अर्थव्यवस्था रुळावर येत …

Read More »

तेलसंकट ही एकत्र येऊन जागरूकता वाढविण्याची संधी

-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वेगाने पूर्वपदावर येत असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेत रशिया – युक्रेन संघर्षाने पुन्हा तणाव निर्माण केला आहे. तेलाची दरवाढ हा त्यातील सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. तेलाच्या आयातीला सध्या तरी पर्याय नसला तरी त्याच्या अतिरेकी वापरावर काही निर्बंध आणि तेल वापराविषयी सर्वव्यापी जागरूकतेची आज गरज आहे. कोरोना …

Read More »

बेदरकार कारभार

विरोधीपक्ष नेत्यांच्या टीकेचे जहरी बाण निगरगट्टपणाने सोसले की विरोधात गेलेले न्यायालयीन निर्णय अखेर विस्मरणात जातात यावर सत्ताधार्‍यांचा ठाम विश्वास दिसतो. पोकळ घोषणा, भंपक गर्जना आणि उसने अवसान आणून विरोधीपक्षांना दिलेल्या धमक्या आणि दरडावण्या यांच्या जोरावर राज्याचा कारभार चालवता येत नाही हे आता जनतेला कळून चुकले आहे. असे असले तरी महाविकास …

Read More »