जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतात रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू होतात. भारतात दर तासाला 53 अपघात होतात. दर चार मिनिटाला एकाचा मृत्यू होतो. सिग्नल क्रॉस करणे, ओव्हरटेक करणे, चुकीच्या दिशेने गाडी चालवणे, रस्त्यांची खराब स्थिती, वाहन चालक व पादचार्यांंची चूक अशा अनेक गोष्टी अपघातांसाठी कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे.आपण अनेक वेळा रस्ता …
Read More »हवेत बांधलेली घरे
महाराष्ट्राच्या विधिमंडळात जनतेच्या सेवेत गुंतलेल्या आमदारांसाठी कायमस्वरूपी 300 घरे बांधण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केली, परंतु त्यातील फोलपणा लगेचच उघड झाला हे बरेच झाले. महाराष्ट्रातील काही आमदारांना मुंबईत घरे मिळत नाहीत ही वस्तूस्थिती आहे, परंतु घराची खरोखर निकड असलेल्या अशा आमदारांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी …
Read More »मोदी सरकारचा अन्नदिलासा
कोरोना काळात गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला मोदी सरकारने आणखी सहा महिने मुदतवाढ दिली आहे. भारतवर्षाचे सामर्थ्य देशातील एक एक नागरिकाच्या शक्तीमध्ये आहे. त्या शक्तीला ताकद देण्यासाठी सरकारने या योजनेला मुदतवाढ दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाव अशी …
Read More »माथेरानमध्ये निसर्गाची रंगपंचमी…
वसंत ऋतू सुरू झाला कि माथेरानच्या जन्गलात वृक्षाच्या पानांची नवीन पालवी रंगाची उधळण करू लागते. सध्या माथेरान घाट रस्त्यावरील विविध रंगांची उधळण झाडांवरील पालवीने उधळली असून माथेरान घाट रस्त्यात निसर्गाच्या रंगांनी भरून गेला आहे. निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या माथेरान या पर्यटनस्थळी प्रत्येक ऋतूत निसर्ग आपली किमया दाखवत आहे. त्यात शिशिर …
Read More »बेफिकीरी नकोच
केंद्र सरकारने महामारीसंबंधीचे निर्बंध मागे घेत असल्याचे म्हटले हा सोयीचा भाग तेवढा लोकांनी उचलून धरला आहे. खबरदारी कायम ठेवण्याबाबत केंद्राने केलेली सूचना मात्र बहुतेकांनी दुर्लक्षित केली आहे. ही अशी बेफिकीरी आपल्याला परवडणार आहे का? जगभरातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन आणि बीए.2 हे दोन विषाणू धुमाकूळ घालत आहेत या वास्तवाकडे दुर्लक्ष करून …
Read More »नवोपक्रमामुळे विद्यार्थ्यांना लागली शाळेची गोडी
कोरोना काळात विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी, त्यांची उपस्थित वाढावी व अध्ययन आणि अध्यापन हसतखेळत व्हावे यासाठी बनोटी गावातील राजिप शाळेने 2021-22 या शैक्षणिक वर्षात विविध अभिनव उपक्रम राबविले. यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली असून ते या नवोपक्रमात गुंतून गेले आहेत. शाळेच्या नवोपक्रमशील शिक्षिका तृप्ती रवींद्र सावंत यांनी शाळेमध्ये हा …
Read More »मेहुण्यांचे पाहुणे
ईडीच्या कारवाया या केंद्र सरकारच्या राक्षसी हुकुमशाहीची पावले आहेत अशी टीका सत्ताधारी आघाडीतील नेते करतात. तपासयंत्रणांचा राजकीय कारणांसाठी गैरवापर होत असल्याची टीका देखील सत्ताधारी करीत आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असल्यामुळेच अनेक नेत्यांचे कार्यक्रम होत असल्याचे बोलले जात आहे. परंतु या आरोप-प्रत्यारोपांमध्ये फारसे तथ्य नाही. नियम पायदळी तुडवून करचोरी …
Read More »हिंदुंनो, मरणाखेरीज तुमच्या नशिबी काय असणार?
ज्येष्ठ पत्रकार दि. वि. गोखले यांची जन्मशताब्दी आज 24 मार्च 2022 पासून सुरू होत आहे. विवेक साप्ताहिकाच्या 4 सप्टेंबर 1994 रोजीच्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख पुन:मुद्रित करीत आहोत. हा लेख मुद्दाम वाचकांच्या भेटीला आणावासा वाटला. त्यातील घटनांचे संदर्भ कदाचित वाचकांना कालबाह्य वाटतील. पण देशात आजही हिजाब-आग्रह, ’काश्मिर फाईल्स’ चित्रपट …
Read More »ऐतिहासिक वाद
भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी विधिमंडळात शिवजयंतीचा मुद्दा उपस्थित केला. शिवसेना पक्षप्रमुखांपासून सर्व जण तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याच्या मन:स्थितीत असताना सरकारतर्फे अधिकृतरित्या ती तिथीला साजरी का केली जात नाही, असा सवाल त्यांनी केला. त्यांच्या प्रश्नामुळे सत्ताधारी आघाडी पार चक्रावून गेली. याला उत्तर काय द्यायचे? अखेरीस तुमच्या पाच वर्षांच्या …
Read More »असहाय आघाडीची अवस्था
सुमारे 28 महिन्यांपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या समवेत सरकार स्थापन केल्यानंतर लगेचच झालेल्या नागपूर हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, धर्माची राजकारणाशी सांगड घालणे ही आमची मोठीच चूक होती, त्याची किंमत आम्हाला मोजावी लागली आहे. मुख्यमंत्र्यांचे हे विधान तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले होते. एकप्रकारे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper