Breaking News

संपादकीय

योगव्रती ‘बाबा’!

गेली बत्तीस वर्षे पनवेलकरांना निरामय आरोग्याचा ‘योगमंत्र’ देत, त्यांना फिट अँड फाइन ठेवण्याचा वसा घेतलेले योगकेंद्राचे संस्थापक, संचालक पु. ल. भारद्वाज अर्थातच समस्त पनवेलकरांना बाळासाहेब भारद्वाज आणि तमाम योगप्रेमींना ‘बाबा’ या नावाने सुपरिचित असलेल्या बाबांचे मंगळवारी (दि. 21) अल्पशा आजाराने पनवेल येथे निधन झाले. वय वर्षे अवघे 96 असलेले बाबा …

Read More »

रोकशाही आणि रोखशाही

विधिमंडळाचे अधिवेशन कमीत कमी दिवसांत गुंडाळण्याचा जागतिक विक्रम बहुदा महाविकास आघाडी सरकारच्याच नावावर नोंदवला जाईल असे दिसते. गेल्या दोन वर्षांत या सरकारने विधिमंडळाचे कामकाज केवळ उपचारापुरते उरकले. आता आणखी एकदा कोरोना आणि कोरोनाचा नवा अवतार ओमायक्रॉन यांचा बागुलबुवा पुढे करून मविआ सरकारने अधिवेशन आठवड्याभरात गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना नियमावलीच्या …

Read More »

शिवसेनेतील गृहकलह

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील एक घटक पक्ष असलेली शिवसेना या ना त्या कारणाने चर्चेत असते. सध्या याच पक्षाच्या दोन नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला असून माजी मंत्री रामदास कदम यांनी विद्यमान मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप करून राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना ही चार अक्षरी पक्षसंघटना म्हणजे …

Read More »

सेंद्रिय शेतीचा पुरस्कर्ता : हेमंत कोंडिलकर

समाजातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या तरी आजाराने ग्रासले आहे, त्याला कारणे अनेक असतील पण शेतीकडे दुर्लक्ष आणि शेतीमधून पिकणारे पीक हे महत्त्वाचे शास्त्रीय कारण आहे. पूर्वी आपल्या कृषीप्रधान देशात शेती हा एकमेव व्यवसाय होता आणि त्यामुळे प्रत्येक घरातील माणसे ही बाराही महिने शेतीत मग्न असायची. त्यामुळे काय व्हायचे की शेतीत गुंतले …

Read More »

एकविशीवर शिक्कामोर्तब

केंद्र सरकारने मुलींच्या लग्नाचे वय किमान 21 करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. त्याचे मन:पूर्वक स्वागत केले पाहिजे. खरे तर हा निर्णय केव्हाच व्हायला हवा होता. परंतु काँग्रेसच्या राजवटीत मतपेढीच्या राजकारणात तो वर्षानुवर्षे रखडला. पहिली बेटी, धनाची पेटी अशी म्हण फार पूर्वीपासून प्रचलित होती. पण त्या धनाच्या पेटीचे समाजाने काय …

Read More »

दत्त जयंती विशेष : विष्णूचा दत्तात्रेय अवतार

दत्तात्रेय हा शब्द ‘दत्त’ व ‘अत्रेय’ अशा दोन शब्दांनी बनला आहे. ‘दत्त’ या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि ‘अत्रेय’ म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रेयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत, मात्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता …

Read More »

बळीराजाने शर्यत जिंकली

बैलगाडा शर्यतींवर गेली अनेक वर्षे असलेली बंदी अखेर तूर्तास उठली आहे. बैलगाडा शर्यतींच्या आयोजनास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सशर्त परवानगी दिल्याने गावोगावी एकच जल्लोष झाला. गेली काही वर्षे ही बंदी उठवली जावी यासाठी प्रयत्न सुरू होते. बैल हा पाळीव प्राणी असल्याने तो प्रदर्शनीय नाही या भूमिकेतून ही बंदी आली. यासंदर्भातील मूळ …

Read More »

पुन्हा तोंडघशी

जनसामान्यांच्या भाषेत सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निवाड्याचा अर्थ एवढाच की गेली दोन वर्षे महाविकास आघाडीचे नेते ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात निव्वळ खोटे बोलत राहिले. जनतेला भूलथापा देऊन त्यांनी वेळ तेवढा काढला. या दोन वर्षांत मागासवर्गीय आयोग नेमून इम्पिरिकल डेटा जमा करणे सरकारला सहज शक्य होते. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ही …

Read More »

पोलादपूरची परंपरा : बैलदिवाळी

पोलादपूर तालुक्यात देवदिवाळीनंतरच्या दुसर्‍या दिवशी मार्गशीर्ष प्रतिपदेपासून बैलदिवाळी साजरी करण्याची परंपरा असून ग्रामीण भागात या सणाला आता प्रतिष्ठा, मानमरातब आणि मर्दूमकीचा सण म्हणून ओळखले जात आहे. राजकीय प्रचाराला आणि व्यक्तिमत्त्वांना उजाळा देण्यासाठी बैलदिवाळी जशी उपयुक्त ठरत आहे, तशाच रेड्यांच्या झोंब्या गुपचूप होण्यासाठी हेच नेते सुव्यवस्था राखण्यास मदत करीत असल्याचा आव …

Read More »

नाचक्की पर्व

गेल्या दोन वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या कारकीर्दीत महाराष्ट्राची राष्ट्रीय पातळीवर अनेकदा नाचक्की झाली. कायदा- सुव्यवस्थेपासून शिक्षण क्षेत्रापर्यंत सर्वच ठिकाणी इतकी बजबजपुरी माजली आहे की लोकांचा जीव अगदी विटून गेला आहे. या अनागोंदी कारभाराचा सर्वाधिक फटका पहिल्या इयत्तेपासून पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या सर्वच विद्यार्थ्यांना बसला आहे. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणारा तरुण वर्ग …

Read More »