Breaking News

संपादकीय

बहुजनहिताय…?

भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचार्‍यांच्या खांद्याला खांदा भिडवून लढा दिला. हे दोन्ही नेते आंदोलकांसोबत मुंबईच्या आझाद मैदानात ठिय्या देऊन बसले. परिवहन मंत्र्यांशी चालू असलेल्या चर्चेच्या फेर्‍यांमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. परिवहन मंत्री अनिल परब यांनीही या दोन्ही नेत्यांचे योगदान मोठे असल्याचे मान्य केले. …

Read More »

कुंपणच शेत खातंय

मुंबई पोलिसांची भीती एका माजी पोलीस आयुक्तांनाच वाटते हे ऐकून न्यायमूर्ती देखील चक्रावून गेल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत. जिथे पोलीस आयुक्तच सुरक्षित नाहीत, अशा राज्यातील कायदा सुव्यवस्थेला काय म्हणावे? महाविकास आघाडी सरकारचा कारभार किती रामभरोसे चालला आहे याचेच हे द्योतक आहे. येथील मुंबईसारख्या एका अफाट महानगराचा माजी पोलीस आयुक्त पोलिसांना …

Read More »

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना

मागासवर्गीय समाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास या महामंडळाची स्थापना केली आहे. समाजातील इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी या महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. कोणत्या आहेत त्या योजना जाणून घेऊ या लेखाद्वारे! छोटे व्यवसायिक व स्वयंरोजगाराकरिता रु. 1 लाखाची थेट कर्ज योजना …

Read More »

दुर्लक्ष आणि दुर्दशा

एसटी कर्मचार्‍यांच्या व्यथा समजून घेण्याची संवेदनशीलता मुळात राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या ठायी नव्हतीच. अन्यथा एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्यांनी सरकार केव्हाच जागे झाले असते. बिकट परिस्थितीने पिचून गेलेल्या या कर्मचार्‍यांना आपल्या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी अखेर संपाचे हत्यार उपसावे लागले. आता संपाला वीसएकदिवस झाले तरी या प्रश्नी तोडगा काढण्यात आघाडी …

Read More »

गरज एकीकडे, निधी मात्र दुसरीकडे!

कर्जत तालुक्यात राज्य सरकार आणि स्थानिक आमदार यांच्याकडून राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणला जात आहे, मात्र कर्जत शहरातील विकासकामांना आणलेल्या निधीवरून राज्य सरकारमधील सत्ताधारी आघाडी मधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खटके उडाले आहेत.त्यात गरज नसताना निधी मंजूर केला जात असून ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी निधी आणण्यात …

Read More »

शेतकरीहितैषी मोदी सरकार

सबका साथ सबका विकास यासोबतच केंद्रातील मोदी सरकारने सबका विश्वास कारभारचीही पुन्हा एकदा देशवासीयांना प्रचिती दिली आहे. शेतकर्‍यांच्या हितार्थ लागू करण्यात आलेले कृषी कायदे काही शेतकरी संघटनांना मान्य नसल्याने होणारा विरोध आणि हिंसा लक्षात घेता मोदी सरकारने हे कायदे रद्द करून मनाचा मोठेपणा दाखवून दिला आहे. भारत हा कृषिप्रधान देश …

Read More »

घर घ्यायचे कधी आणि भाड्याने कधी राहायचे?

घरामध्ये गुंतवणूक करणं हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे, कारण त्यासाठी आवश्यक असलेली रक्कम एखाद्याच्या आयुष्यातील संपूर्ण बचत संपवून टाकते. त्यामुळे घर घेण्याच्या तर्कशुद्धतेबद्दल वाद घालण्यापेक्षा घर घ्यायचं असल्यास कधी घ्यावं आणि भाड्याच्या घरात राहायचं झाल्यास कोणत्या परिस्थतीत यावर विचार करावा, म्हणजे ‘घरामधील गुंतवणूक कधी’ याचे आपोआपच उत्तर मिळेल. मागील …

Read More »

सर्वव्यापी बदलांचा गुगल इरादा

सरकारी आणि खाजगी भागीदारीतून देशासमोरील समस्या सोडविणे, हे आधुनिक तंत्रज्ञानामुळे शक्य होताना दिसते आहे. गेल्या 18 नोव्हेंबरला झालेल्या ‘गुगल फॉर इंडिया’च्या सातव्या वार्षिक परिषदेनेही भागीदारी किती व्यापक असू शकते, याची प्रचिती दिली. गुगलसारख्या कंपन्या या मार्गाने भारतातील आपला व्यवसाय वाढविणार आहेत हे तर उघडच आहे, पण हा प्रवाह आता टाळता …

Read More »

वातावरण बदलांमध्ये जगण्याची धडपड

कोणताही प्राणी नामशेष होण्यामागे महत्त्वाचं कारण असतं ते वातावरण बदलाचं. मानवप्राणी सोडल्यास बदलत्या वातावरणामुळे आजतागायत अनेक प्राण्याच्या जाती नामशेष झाल्या आहेत, तर काही अगदी दुर्मीळ झाल्या आहेत. पृथ्वीवरील तापमान व वातावरण हे सतत बदलत राहिले आहे व प्राणीदेखील वातावरण बदलांशी मिळतंजुळतं घेण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. यावर संशोधन करताना अनेक …

Read More »

सारे काही शेतकर्यांसाठी

शेतकर्‍यांच्या कल्याणासाठीच वर्षभरापूर्वी तीन अभिनव कृषी कायदे लागू करण्यात आले होते. देशभरातील शेतकर्‍यांनी त्याचे स्वागतच केले, परंतु हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशचा काही भाग येथील शेतकर्‍यांनी संघर्षाचा पवित्रा घेतला आणि मोदी सरकारचे तिन्ही कृषीविषयक कायदे सपशेल नाकारले. यात प्रामाणिक संघर्षाचा भाग किती आणि राजकारणाचा किती हे आता येणारा काळच ठरवेल. …

Read More »