कोरोनानंतर भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे सर्व आर्थिक निकष सांगत आहेत. याचा अर्थ आता कोरोनाचे दररोजचे आकडे मोजत बसण्यापेक्षा कामाला लागण्याची वेळ आली आहे, कारण अनेक भारतीय नागरिक कामाला लागले म्हणूनच सर्व आर्थिक निकषांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. कोरोना साथीच्या काळात जगासोबत आपल्या देशाच्याही अर्थव्यवस्थेला फटका बसला. आता त्यातून …
Read More »सुपारी संघाकडून मिळतोय अनेकांना रोजगार
कोकणाला 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. उंच उंच नारळ-सुपारीची झाडे आणि निळाशार समुद्रकिनारा. या सृष्टीसौंदर्यामुळे वर्षाला लाखो पर्यटक कोकणच्या सागरीकिनार्याला भेट देत असतात. सुपारीची उंच झाडेसुद्धा पर्यटकांना आकर्षित करीत असतात. श्रीवर्धन व मुरूडसारख्या भागात रोठा नावाची नावाजलेल्या सुपारीचे उत्पन्न घेतले जाते. या सुपारीला जगभरातून मोठी मागणी आहेे. वर्षाला एकदाच …
Read More »धोक्याचा इशारा
जागतिक हवामान बदलास रोखण्याचे प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावर कागदोपत्री कधीचेच सुरू झाले आहेत. त्यादृष्टीने केलेल्या पॅरिस करारावर तब्बल 197 देशांच्या स्वाक्षर्या आहेत. परंतु प्रत्यक्षात कुणीच फारसे काही केलेले नाही. पृथ्वीच्या दोन्ही धु्रवांवरील बर्फ वितळू लागले आहे. परिणामी समुद्रातील पाण्याची पातळी वाढते आहे. कित्येक देशांच्या किनारपट्ट्यांवरील भूभागांना त्यामुळे पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण …
Read More »शाळांचा घोळ सुरूच
राज्यात यापूर्वी 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यासंबंधातला जीआर काढण्यात आला होता, परंतु शिक्षण विभागाच्या त्या जीआरला सरकारनेच अटकाव केला. कोविड टास्क फोर्सने शाळा घाईने सुरू करू नयेत, अशी सूचना केल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. तो आता सप्टेंबर उजाडला तरी घेण्यात आलेला नाही. ग्रामीण भागात तसेच शहरांमधील आर्थिकदृष्ट्या …
Read More »कशेडी घाटातील भुयारी मार्ग पूर्णत्वाकडे
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी म्हणून भुयारी मार्ग काढण्यात येत आहेत. त्यापैकी एक भुयार नुकतेच आरपार झाले असून दुसरे भुयारही लवकरच आरपार होऊन या वर्षअखेरीस, भुयारी मार्गाचे काम पूर्ण होऊन 2022 मध्ये लोकार्पण केले जाणार आहे, अशी माहिती या भुयारी मार्गाचे इन्चार्ज नितीन रंजन यांनी प्रत्यक्ष भुयारी मार्गाचे कामकाज …
Read More »विकासाची गरुडभरारी
केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने अधिकृतपणे जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल ते जून 2021 मध्ये भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे जीडीपीमध्ये 20.1 टक्क्यांची घसघशीत वाढ नोंदवण्यात आली आहे. हा आकडा 21.4 टक्क्यांच्या दराइतका असेल असे अनुमान रिझर्व्ह बँकेने व्यक्त केले होते. त्याच्या जवळपासच हा आकडा आहे. याचा अर्थ एवढाच की कोरोनाच्या दुसर्या लाटेशी …
Read More »टोकियोतील दिग्विजय
ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू निर्माण करण्यासाठी विशिष्ट क्रीडा व्यवस्था अस्तित्वात असावी लागते. अमेरिका, चीन, जपान, रशिया आणि युरोपीय देशांमध्ये खेळाडू तयार करण्याचे अक्षरशः कारखाने उभे राहिले आहेत. उत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधा, खेळाडूंचे पालनपोषण, त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पोटापाण्याची सोय, मार्गदर्शकांची नियुक्ती आणि त्यांच्या कामगिरीवरील देखरेख हे सारे डोळ्यात तेल घालून पाहणारी …
Read More »लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीचा 26 वर्षांचा प्रवास
किरण ठाकूर यांनी समविचारी, समर्पित आणि विकासाभिमुख सहकार्यांसमवेत 1995 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीची स्थापना केली. 31 ऑगस्ट 1995 रोजी एकाच शाखेपासून सुरू झालेल्या लोकमान्य सोसायटीचा गेल्या 26 वर्षांत विस्तार झपाट्याने वाढला आहे. आज कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि दिल्ली येथे 213+ पेक्षा जास्त शाखा आहेत, ज्यात 5500 कोटीपेक्षा …
Read More »गोविंदा रे… गोपाळा!
श्रावण महिना आला की गोविंदा आला रे आला या गाण्याने अतिशय उत्साहाने साजरा केला जाणारा सर्वांचा आवडता सण-उत्सव म्हणजेच गोपाळकाला. गोपाळकाला हा श्रीकृष्ण जयंतीच्या दुसर्या दिवशी साजरा केला जाणारा एक महोत्सव आहे. या दिवशी ठीकठिकाणी दहीहंडी टांगली जाते आणि बालगोपाळांची गोविंदा मंडळे त्या ठिकाणी जाऊन मनोरे लावून दहीहंडी फोडतात आणि …
Read More »बहिर्यांसाठी शंखनाद
देवस्थाने लवकरात लवकर उघडावीत ही मागणी भारतीय जनता पक्षाने पहिल्यापासून सातत्याने लावून धरली आहे. तरीदेखील महाविकास आघाडीचे सरकार डोळे आणि कान मिटून स्वस्थ बसून आहे. सरकारच्या बहिर्या कानांवर देवस्थानांच्या मागण्या जरा मोठ्या आवाजात पडाव्यात या हेतूने भाजपतर्फे सोमवारी शंखनाद आंदोलन करण्यात आले. या उत्स्फूर्त आक्रोशाचा सूर कानावर पडल्यानंतर तरी सरकारचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper