Breaking News

संपादकीय

कोरोनानंतर शाळा सुरू होताना…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील तब्बल पंधरा महिन्यापासून शाळा बंद आहेत. शास्त्रज्ञांच्या संशोधनाला मिळालेल्या यशानंतर मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लसी निघालेल्या आहेत. 18 वर्षावरील सर्वांना लस उपलब्ध झाली असून, मोठ्या प्रमाणात लसीकरण चालू आहे. मात्र अजूनही आपली 18वर्षाखालील बालके लसीपासून वंचित आहेत. कोरोना काळात शाळा बंद असल्याने, मुलांनी फक्त आपल्या आई, वडील …

Read More »

लसटंचाईचा फटका

केरळमधील तसेच जागतिक स्तरावरील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता तिसर्‍या लाटेचा धोका अनेकांना चिंताक्रांत करीत आहे. असे असताना राज्यात 45 पेक्षा अधिक वय असलेल्यांपैकी जेमतेम 50 टक्के लोकांना लसीचा केवळ पहिला डोस मिळालेला आहे. तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता या वयोगटातील किमान 70 टक्के लोकांचे लसीकरण ऑगस्टमध्ये पूर्ण व्हायला हवे …

Read More »

मुंबईकरांचा आशीर्वाद

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा मुंबईमध्ये धडाक्यात सुरू झाली. या यात्रेमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरला आहे, तर सत्ताधारी शिवसेनेच्या गोटात धाबे दणाणले आहे. सत्ताधार्‍यांनी त्यांची चलबिचल उघडपणे दिसू न देण्याचा आटोकाट प्रयत्न केला खरा, परंतु राणे यांच्या धडाक्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या …

Read More »

रणधुमाळीची चाहूल

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची प्रतीक्षा एकीकडे सुरू असताना दुसर्‍या बाजूला राज्यात राजकीय पक्षांनी आपापले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. आणखी सहा महिन्यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ऐन भरात आलेली असेल. त्या रणधुमाळीची चाहूल आतापासूनच लागू लागली आहे. तिसर्‍या लाटेचा प्रभाव आणि भीती जसजशी ओसरेल तसतसे पालिका निवडणुकांचे युद्ध पेटत जाईल अशी चिन्हे …

Read More »

रस्त्यांच्या कामात शिवसेनेचा अडथळा

नशा, मग ती कोणतीही असो, एकदा डोक्यात भिनली की, वाईटच असते. सत्तेची नशा तर सगळ्यात वाईट. त्यात अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे नेते किंवा कार्यकर्ते असले, तर मग बघायलाच नको. सेनेच्या बाबतीत असेच घडलेले दिसते. त्यामुळेच केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना राज्यातील महामार्गांच्या कामात अडथळे येत असल्याची तक्रार मुख्यमंत्री …

Read More »

बुडत्याचा पाय खोलात

ज्या सरकारचा गृहमंत्रीच खंडणीखोरीच्या प्रकरणात अडकतो, त्याला काय म्हणावे? कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटत आहेत. विशेष म्हणजे प्रकरण इतक्या थराला जाऊनही सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या चेहर्‍यावरची माशी देखील उडालेली नाही. जनमताचा कौल नाकारून मागल्या दाराने सत्तेची खुर्ची बळकावणारे हे सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपांनी बिल्कुल चलबिचल झाले नाही …

Read More »

अटी-शर्ती लागू आहेत!

मुंबई परिसरात रुग्णवाढ खाली आली आहे. मृत्यूदर देखील घटला आहे. हे चित्र दिलासादायकच आहे. पुरेशी काळजी घेऊन अधिक मोकळीक देता आली, तर येथील सर्वसामान्य रोजीरोटीच्या मागे लागू शकतील. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे भय दाखवून लोकांना आता घरी गप्प बसवता येणार नाही हे राज्य सरकारने लक्षात घ्यावे. उलट त्यामुळे सरकारच्या निर्बंधविषयक निर्णयांना …

Read More »

स्वातंत्र्य दिनी करू या आर्थिक स्वातंत्र्याचा संकल्प!

देशात राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्य जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनात आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. आर्थिकदृष्ट्या आपण स्वतंत्र असलो पाहिजे, अशी प्रत्येक नागरिकाची इच्छा असते. ती फलद्रूप होण्यासाठी आर्थिकदृष्ट्या साक्षर होणे अपरिहार्य आहे. आज आपण 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. स्वातंत्र्याच्या या साडेसात दशकांत राजकीय आणि सामाजिक …

Read More »

दिघी बंदराच्या विकासाला वेग

दिघी पोर्ट लिमिटेड कंपनीचा ताबा आता अदानी ग्रुपकडे आल्याने सुमारे 3500 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या दिघी बंदर विकासाच्या कामाला आता खर्‍या अर्थाने वेग प्राप्त झाला आहे. जेऐनपीटीच्या धर्तीवर दिघी बंदर विकसित केले जाणार आहे. दिघी बंदरासाठी आगरदांडा व दिघी परिसरातील सुमारे 1600 एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. या बंदराचा …

Read More »

धोरणसंभ्रम सुरूच

जिथे कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे अशा भागांमध्ये 17 ऑगस्टपासून शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील अशी माहिती स्वत: शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केली होती. त्यानुसार सर्व संबंधित घटकांनी शाळा सुरू करण्याची तयारी सुरू केल्यानंतर अचानकपणे कोरोनाविषयक कृती गटाने शाळा सुरू करणे धोकादायक ठरू शकते असे मत व्यक्त केले आणि महाविकास आघाडी …

Read More »