एकीकडे पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक सचिन वाझेच्या विरोधात मनसुख हिरेन हत्याकांडाचे धागेदोरे जुळवण्यासाठी धडपडत असताना महाराष्ट्रातील जनता एका वेगळ्याच दहशतीखाली वावरू लागली आहे. ही दहशत आहे कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेची. किंबहुना ही दहशत किंवा भीती कोरोना विषाणूची नव्हे तर त्यापायी लादण्यात येणार्या लॉकडाऊनची अधिक आहे असे वाटते. गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रभर …
Read More »वाघांचे नष्टचर्य
वाघांची संख्या वाढली की स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची आणि वाघांची संख्या घटली की इतरांना दूषणे द्यायची असा सरकारी खाक्या असतो. परंतु महाराष्ट्रातील वाघांच्या अवस्थेला जबाबदार कोणाला मानायचे, याचे उत्तरदायित्व कोणाकडे हा देखील एक प्रश्नच आहे. कारण या घटकेला महाराष्ट्रात फुल टाइम वनमंत्रीच अस्तित्वात नाही. मानवी अन्नसाखळीमध्ये वाघ या प्राण्याचे अनन्यसाधारण …
Read More »पुन्हा लॉकडाऊनची छाया
लॉकडाऊन हा शब्द तमाम सर्वसामान्य भारतीयांच्या कानावर पडला आणि जगण्याचा भाग होऊन बसला त्याला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. गेल्या वर्षी 24 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यरात्रीपासून देशव्यापी लॉकडाऊन पुकारला जात असल्याची घोषणा केली. सर्वसामान्यांना कोरोना म्हणजे काय, लॉकडाऊन म्हणजे नेमके काय काहीच नीटसे कळत नव्हते. वर्षभरात दोन्ही …
Read More »वर्षपूर्तीचा धडा
आपापले पक्षीय मतभेद बाजूला ठेवून, राजकारणाचे डावपेच खुंटीला टांगून ज्या-ज्या राज्यांनी केंद्र सरकारच्या साथीने कोरोनाशी मुकाबला केला, त्या राज्यांमध्ये कोरोनाचा विषाणू पुरता नमला आहे. दुर्दैवाने हा धडा महाराष्ट्र शिकलाच नाही, असे म्हणावे लागेल. कारण सार्या देशात कोरोना नियंत्रणात असताना महाराष्ट्रात मात्र रुग्णसंख्येचा स्फोट झालेला दिसतो आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये उतरणीला लागलेली ही …
Read More »परमबीर सिंह यांचा लेटरबॉम्ब
पूजा चव्हाणच्या संशयास्पद मृत्यूनंतर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व शिवसेना नेते संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास सुरू असताना गृहखात्यात बदली झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे अनिल देशमुख यांचे गृहमंत्रिपद धोक्यात आले आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून हटविण्यात …
Read More »आपला पोर्टफोलिओ बनवावा आणि सांभाळावा कसा?
शेअर बाजारातील गुंतवणुकीचा आपला पोर्टफोलिओ बनवताना कंपन्यांच्या निवडीबाबतच्या काही निकषांबद्दल आपण मागील काही लेखांत पाहिले. आता अशा पोर्टफोलिओबाबत काय काळजी घ्यावयाची हे पाहू. एकदा आपण मूलभूत विश्लेषणाचे विविध निकष लावून काही कंपन्या निवडल्या की पडत्या बाजारात टप्प्याटप्प्याने त्यांची खरेदी योजून ठेवावी ज्यासाठी आपणांस कंपन्यांच्या शेअर्सच्या भावाचे चढ-उतार यांचा अभ्यास तांत्रिकी …
Read More »डिजिटलायझेशन-देशाने स्वीकारलेल्या बदलांत आपण नेमके कोठे आहोत?
भारतातील डिजिटलायझेशनचा गेल्या दशकातील प्रवास उत्साहवर्धक राहिला आहे. त्याची सुरुवात झाली तेव्हा त्याच्या सर्व टप्प्यांवर त्याविषयी शंका घेतल्या गेल्या, पण आता त्या शंका-कुशंका ओलांडून आपण बरेच पुढे निघून आलो आहोत असे आकडेवारी सांगते. या संक्रमणातून भारताने आणि पर्यायाने भारतीय नागरिक या नात्याने आपण मिळविलेला आत्मविश्वास पुढील प्रवासासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार …
Read More »विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा
यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा ठरल्याप्रमाणेच होतील असे राज्य शिक्षण मंडळाने परिपत्रक काढून जाहीर केले आहे खरे. पण हा सगळा परीक्षांचा व्याप पार कसा पडणार याबद्दल सर्व स्तरांवर गोंधळाचे वातावरण आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट महाराष्ट्रात सुरू झाली आहे. येत्या आठ-दहा दिवसांत ती उग्र रूप धारण करू शकेल अशी भीती …
Read More »निरर्थक मलमपट्टी
अँटिलिया स्फोटक प्रकरणात वाझेसोबत पोलीस दलातील आणखी कोण कोण आणि किती जण सामील आहेत? मुंबई पोलिसांचे दल कार्यक्षमतेबद्दल देशातच नव्हे तर जगात लौकिक कमावून आहे. असे असताना काही सडके आंबे सगळीच आढी नासवत आहेत याची वेळीच दखल का घेतली गेली नाही? राज्याचे गृहखाते झोपा काढत होते काय? अशा असंख्य प्रश्नांची …
Read More »साहेब, आम्हाला इथेच जागा द्या!
साहेब आम्हाला कुष्ठरोग झाला म्हणून गावातून हाकलले, तेव्हापासून आम्ही इथेच राहतोय. पण आता रेल्वेचे नवीन काम सुरू झालंय, म्हणून आम्हाला इथून जायच्या नोटिसा दिल्यात, आता जायचे कोठे ? आम्हाला इथेच जागा द्या, 80 वर्षाच्या छबीबाई आंबेकर सांगत होत्या. पनवेलच्या कुष्ठरोग वसाहतीतील 24 कुटुंबांच्या या मागणीकडे शासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper