Breaking News

संपादकीय

अपयशांची मालिका

केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र सरकारला खरमरीत पत्र लिहून स्पष्ट इशारा दिला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला महाराष्ट्रात प्रारंभ झाला असून महाराष्ट्राची आरोग्ययंत्रणा त्यासाठी वेळीच सज्ज झाली नाही तर पुन्हा नव्या महासंकटाला तोंड द्यावे लागेल असे त्यांच्या पत्रावरून दिसते. म्हणजेच कोरोनाशी यशस्वी मुकाबला केल्याबद्दल महाविकास आघाडीचे सरकार स्वत:ची …

Read More »

अस्थिरतेच्या दिशेने

गेल्या दीड वर्षापासून कसेबसे सत्ता टिकवून असलेले महाविकास आघाडीचे सरकार मुळासकट हादरले आहे याची चिन्हे दिसू लागली आहेत. विख्यात उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर पार्क केलेल्या स्कॉर्पिओ मोटारीतील स्फोटकांचे प्रकरण, पाठोपाठ घडलेला मनसुख हिरन या स्कॉर्पिओ मालकाचा गूढ मृत्यू आणि या दोन्ही प्रकरणांतील सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांचा कथित …

Read More »

रस्ते विनापरवाना खोदणारे हुकूमशाह

कर्जत तालुक्यातील रस्त्यांच्या कडेने मातीचा भराव करून तयार केलेली साइडपट्टी खोदून वेगवेगळ्या केबल, वीजवाहिन्या, गॅसवाहिन्या टाकल्या जात आहेत. महानगर गॅस, गृह प्रकल्पाला वीजपुरवठा करण्यासाठी वीजवाहिन्या, बीएसएनएलची केबल आणि आणखी एक पाइपलाइन टाकण्यासाठी सरकारने आर्थिक निधी खर्चून तयार केलेले रस्ते खोदले जात आहेत. रस्त्याच्या कडेला शासनाचा निधी खर्च करून तयार केलेली …

Read More »

वाझेंभोवती फास आवळला

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली आढळलेली गाडी आणि त्यानंतर या गाडीच्या मालकाचा संशयास्पदरीत्या झालेल्या मृत्यूप्रकरणी एएनआय अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना अटक केली आहे. या प्रकरणात वाझेंकडे संशयाची सुई वळतच होती. या अटकेतून धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून कायदा-सुव्यवस्थेचा …

Read More »

पडत्या बाजारात चांगल्या कंपन्या निवडण्यासाठीचे उरलेले निकष

आजचे जागतिक अर्थकारण आणि भारताची आर्थिक स्थिती, याचा फायदा भारताला होताना दिसतो आहे. त्यामुळे धाडसाने चांगल्या कंपन्यांत गुंतवणूक करणे चालूच ठेवले पाहिजे. अशा चांगल्या कंपन्या म्हणजे नेमक्या कोणत्या कंपन्या हे या तिसर्‍या भागात समजून घेऊयात. इन्टेरेस्ट कव्हरेज गुणोत्तर – हे एक कर्ज गुणोत्तर आणि नफा-गुणोत्तर प्रमाण आहे जे कंपनी आपल्या …

Read More »

शेअर बाजाराचा आणि देशाच्या विकासाचा काही संबंध आहे?

उत्पादन आणि सेवांमध्ये भारताने आत्मनिर्भर व्हावे, यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत. स्वस्त भांडवलाच्या उपलब्धतेला त्या प्रयत्नांत अतिशय महत्त्व आहे. भारतात भांडवल स्वस्त होण्यासाठी भारतीयांच्या गुंतवणुकीच्या सवयीत काही बदल होण्याची गरज आहे. त्या बदलांकडे केवळ जोखीम म्हणून न पाहता विकासासाठीची अपरिहार्यता म्हणून पाहण्याची हीच वेळ आहे. वाढत चाललेला मध्यमवर्ग आणि मुळातच …

Read More »

पर्यटकांची संख्या रोडाल्याने हॉटेल व लॉजिंग व्यावसायिक चिंतेत

रायगड जिल्ह्याला 320 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. समुद्रकिनारी असलेल्या नारळ, सुपारीच्या बागा पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असतात. मुंबईपासून अवघ्या 160 किलोमीटर अंतरावर असल्याने मुरूडमध्ये दर शनिवार -रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी असते. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर, बागमांडला, मुरुड येथील जंजिरा किल्ला, काशीद समुद्रकिनारा, अलिबाग येथील कुलाबा किल्ला, किहीम बीच …

Read More »

परीक्षार्थींचा उद्रेक

राज्य सेवा परीक्षा आयोजनाच्या कामात सरकारी कर्मचारीच सहभागी असतात हे खरे आहे. परंतु त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ का आली याचे उत्तर मात्र मिळू शकत नाही. संबंधित कर्मचार्‍यांना याआधीच कोरोना नियंत्रणाच्या कर्तव्यातून मोकळे करून परीक्षेच्या कामाला जुंपता आले असते. साहजिकच वैतागलेल्या परीक्षार्थींनी इतके दिवस झोपला होता काय असा सवाल सत्ताधार्‍यांना …

Read More »

लबाडाघरचे आवतण

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात लबाड सरकार असा दुर्लौकिक महाविकास आघाडीच्या सरकारने मिळवल्याची शेलकी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधिमंडळाचे अधिवेशन संपताना केली. खरे तर त्याला शेलकी टीका असे म्हणण्यापेक्षा ती लोकांच्या मनातील भावनाच आहे असे म्हणावे लागेल. एकमेकांमध्ये कुठल्याही प्रकारचा समन्वय नसलेले हे तीन चाकी महाबिघाडी सरकार अंतिमत: मराठी …

Read More »

पुन्हा पुन्हा गोंधळच

एकीकडे वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टर उन्हाळ्यात कोरोना प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त करतात, तर आरोग्यमंत्री कोरोनाची साथ वाढण्याचा वातावरणाशी संबंध नाही असे सांगतात. ही उलटसुलट विधाने आणि लॉकडाऊनचे इशारे यांनी लोक धास्तावून गेले आहेत. जनतेला शिस्त पाळण्याचे आवाहन करण्यापलीकडे राज्यातील आघाडी सरकार महामारी नियंत्रणासाठी काही पाऊल उचलणार आहे का? की पुन्हा …

Read More »