Breaking News

संपादकीय

तुम्हीच जबाबदार

गेल्या आठ-दहा दिवसांपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. ऊठसूठ लॉकडाऊनच्या धमक्या देणारे महाविकास आघाडीचे सरकार सध्याच्या वाढत्या संसर्गाचे निमित्त साधून पुन्हा एकदा निर्बंध लादते की काय अशी भीती जनसामान्यांना वाटू लागली होती. नेमके तसेच घडले. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे खापर लोकांवरच फोडून मुख्यमंत्र्यांनी आठवडाभर वाट पाहून लॉकडाऊनचा निर्णय …

Read More »

पुनश्च निर्बंध

गतवर्षी होत्याचे नव्हते करून टाकणार्‍या कोरोना महामारीला वर्षाअखेरीस उतरती कळा लागली आणि जनजीवन पूर्वीप्रमाणे सुरळीत झाले. त्यामुळे नव्या वर्षात सर्व काही आलबेल असेल असे वाटत असतानाच कोविड-19चा विषाणू पुन्हा एकदा डोके वर काढू लागलाय. परिणामी राज्यातील काही भागांत पुनश्च निर्बंध लागू करण्यात येत आहेत. एखादे मोठे संकट येऊन गेल्यावर प्रचंड …

Read More »

गुंतवणुकीला चांगला परतावा देवूनही बाजारात भारतीय गुंतवणूकदार का नाहीत?

बाजारामध्ये गुंतवणूक का करू नये याची अनेक उदाहरणं दिली जातात, परंतु इतिहास हेच सांगतो की दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणार्‍यांसाठी बाजार चांगलाच राहिला आहे. संकटे अनेक आली आणि येत राहतील, पण बाजाराला दीर्घकालीन परताव्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मागील वर्षभरात लाखो नवीन गुंतवणूकदार जगभरामध्ये नव्हे तर भारतीय शेअरबाजारात उदयास आले व त्यांनी …

Read More »

काही सरकारी बँकांचे खासगीकरण अपरिहार्य का आहे?

विकास आणि सशक्त बँकिंग व्यवस्थेचे थेट नाते आहे, या पार्श्वभूमीवर डझनभर अक्षम सरकारी बँका सांभाळण्याचे काही कारण नाही. 51 वर्षांपूर्वी खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय जेवढा अपरिहार्य आणि धाडसी होता, तसाच काही दुबळ्या सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याचा धोरणात्मक निर्णय आज अपरिहार्य आहे. भारताने जागतिकीकरण स्वीकारल्यापासून म्हणजे गेले 29 वर्षे देश …

Read More »

क्रिकेटच्या बाजारात

यंदा आयपीएलचा चौदावा हंगाम सुरू झाला आहे. चेन्नई येथे एका पंचतारांकित हॉटेलच्या हॉलमध्ये आयपीएलच्या खेळाडूंचा लिलाव गुरुवारी पार पडला. या लिलावाकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष होते. टीव्ही आणि अन्य माध्यमांनीही बाकी सार्‍या बे्रकिंग न्यूज मागे सारत आयपीएलच्या लिलावाच्या बातम्यांनाच प्राधान्य दिले. हे साहजिकच आहे. जगात काहीही घडत असले तरी भारतात …

Read More »

आक्रस्ताळी नेतृत्व

राज्यातील पक्षनेतृत्व आक्रमक आणि तरुण असावे या विचाराने काँग्रेस हायकमांडने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना जबाबदारीतून मुक्त केले आणि त्यांच्या जागी नाना पटोले यांची प्रतिष्ठापना केली. राज्यातील पक्षाची सूत्रे वाजतगाजत हाती घेतल्यानंतर नानासाहेबांनी गुरुवारी जी मुक्ताफळे उधळली ती पाहता या पक्षाचे यापुढेही काही खरे नाही असेच कोणालाही वाटेल. गेल्या सहा वर्षांमध्ये …

Read More »

पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने?

मुंबईतील किमान चार प्रभागांमध्ये अचानक कोरोना केसेसची संख्या काहिशी वेगाने वाढताना दिसते आहे. उपनगरी रेल्वेगाड्या सुरू केल्यामुळे साथ पुन्हा पसरू लागल्याची शंका निर्माण झाली आहे. परंतु त्यात तितकेसे तथ्य नाही. मुंबईसोबतच विदर्भातही काहीठिकाणी कोरोनाचे रुग्ण पुन्हा सापडू लागले आहेत. हे सारे घडते आहे आपल्याच हलगर्जीपणामुळे हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. …

Read More »

टूलकिट म्हणजे काय रे भाऊ?

गेल्या 26 जानेवारी रोजी किसान आंदोलकांच्या ट्रॅक्टर रॅलीला भयानक वळण लागले. ऐन प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत हिंसाचार उफाळला. पवित्र तिरंग्याचा अपमान करण्यापर्यंत मोदीविरोधकांची मजल गेली. हे सारे उत्स्फूर्तपणे घडले नाही. त्या पाठीमागे निश्चित अशी रणनीती व कारस्थान होते हे आता दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विख्यात पर्यावरणवादी कार्यकर्ती …

Read More »

कोर्टाची पायरी…

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पद भूषवलेली व्यक्ती न्यायपालिकेबद्दल नकारात्मक मत व्यक्त करत असेल तर ते निश्चितच गांभीर्याने घ्यायला हवे. परंतु न्या. गोगोई यांच्या त्या वक्तव्यामागे नेमके काय कारण असावे? न्यायपालिकेप्रती त्यांना अविश्वास व्यक्त करावयाचा आहे की आणखी काही कारण असावे, असे प्रश्न साहजिकच कोणाच्याही मनात उपस्थित होतात. सुमारे 137 कोटी लोकसंख्या …

Read More »

हुमगाव – एक आदर्श गाव

कर्जत तालुक्यातील ही अशी ग्रामपंचायत आहे कि जिथे ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत नाही. गावकर्‍यांनी ठरविल्या प्रमाणे ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी प्रत्येक घरातील एका सदस्याला गावकर्‍यांचे समस्या सोडविण्यासाठी संधी दिली जाते. त्यामुळे या गावात पंचवीस वर्षात निवडणुकीवरून एकदाही भांडण तंटे झाले नाही हि ख्याती आहे. केवळ समजुतिने सर्व पक्षीय सदस्य एकत्र मिळून ग्रामपंचायतीचा …

Read More »