भारत नावाच्या 136 कोटींच्या महाकाय देशाच्या अर्थसंकल्पाकडे आपण कसे पाहतो? कोरोना संकटामुळे सर्व काही संपले अशी भावना निर्माण झाली असताना या अर्थसंकल्पाने अनेकांच्या आशा पल्लवित का झाल्या आहेत? या आणि अशा सात प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न. कोरोना साथीमुळे अर्थव्यवहार थंडावले असताना अर्थसंकल्पाने अनेकांच्या आशा पल्लवित का झाल्या आहेत? अर्थव्यवस्था …
Read More »जनतेने दिलेला झटका
वाढीव वीज बिलांमध्ये सवलत मिळेल अशा प्रकारची तोंडदेखली मोघम विधाने करण्यात ऊर्जामंत्र्यांनी प्रारंभी वेळ काढला. अखेर वाढीव वीज बिले न भरल्यास कनेक्शन तोडण्याच्या धमक्या देण्यापर्यंत सरकारची मजल गेली. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी खरोखरच वीज तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे सारेच संतापजनक आहे. कोरोना विषाणूने घातलेले थैमान आता हळूहळू शमत …
Read More »आंतरराष्ट्रीय षडयंत्र?
प्रजासत्ताक दिनीच्या हिंसाचारामागे व्यापक कारस्थान होते असे दिल्ली पोलिसांनी यापूर्वीच म्हटले आहे. आज जगभरातून समाजमाध्यमांमध्ये भारतविरोधी सूर उमटताना दिसतो आहे, त्या पाठीमागेदेखील आंतरराष्ट्रीय पातळीवरील षडयंत्र तर नाही ना, अशी शंका येते. समाजमाध्यमांवरील शेरेबाजी कुठल्या देशातून किंवा जगाच्या कुठल्या भागातून प्रखरतेने होत आहे हे सहजपणाने कळू शकते. त्याचे थोडे अवलोकन केले …
Read More »पोलादपूर नगरपंचायतीत जागरूकता अपेक्षित
पोलादपूर तालुक्याची ग्रामपंचायत असल्याने नगरपंचायतीमध्ये रूपांतर झालेल्या नगरपंचायत कार्यालयीन कामकाजासह प्रशासकीय कामकाजामध्ये अपुर्या कर्मचारी संख्येचा अडसर कायम असून ग्रामपंचायतीमध्ये सेवेत असलेल्या कर्मचार्यांना समावेशनाशिवाय नगरपंचायतीचे काम करावे लागत असल्याच्या समस्येकडे शासनाचे लक्ष नाही. परिणामी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विराज लबडे यांना नगरपंचायतीचे गाडे पुरेशा कर्मचार्यांविनाच चालविण्यासह पंचवार्षिक निवडणुकांची तयारी करावी लागत असल्याने भविष्यातील …
Read More »विस्तवाशी खेळ
वास्तविक शेतकर्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाला आपल्या आंदोलनापासून दोन हात दूरच ठेवले आहे. तरी देखील काँग्रेस, आम आदमी पक्ष यांसारखे राजकीय पक्ष वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्याच्या इराद्याने शेतकर्यांच्या आंदोलनामध्ये लुडबुड करताना दिसतात. मंगळवारी त्यामध्ये शिवसेनेची भर पडली. आता शिवसेनेचा शेतकर्यांबद्दल असलेला कळवळा किती दांभिक आहे हे अवघा महाराष्ट्र जाणतो. राजधानी …
Read More »विषाची पेरणी
कोण कोठला शरजील उस्मानी नावाचा एक फाटका तरुण पुण्यात येतो आणि समस्त हिंदू समाजाबद्दल विषारी गरळ ओकून जातो. तरीही सरकार मुर्दाडासारखे गप्प बसून राहते. हा सारा प्रकार आहे तरी काय? शरजील उस्मानी याची हिंदूविरोधी गरळ जितकी राजकीय आहे, तितकेच महाराष्ट्राच्या सरकारचे गप्प बसणे देखील राजकीय आहे. बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक वीण …
Read More »आरोग्य आणि धनसंपदा
हेल्थ इज वेल्थ अशी इंग्रजी भाषेमध्ये एक म्हण आहे. आरोग्य हीच खरी धनसंपदा असे आपला आयुर्वेद देखील सांगतो. परंतु, आरोग्य आणि धनसंपदा या दोन्हींचा लाभ ज्याला होतो, त्याला भाग्यवानच म्हटले पाहिजे. तसेच भाग्य 137 कोटी भारतीयांना लाभावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार प्रामाणिक तळमळीने अहोरात्र काम करीत आहे. …
Read More »सामान्यांसाठी लोकलसेवा अपूर्णच
मुंबईसह उपनगरे आणि आसपासच्या भागांतील नागरिकांसाठी जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल आजपासून पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या सेवेत रूजू होणार आहे. प्रवाशांची गर्दी होऊ नये यासाठी या रेल्वे प्रवासास वेळेची मर्यादा घालून देण्यात आली आहे, मात्र त्यामुळे दैनंदिन नोकरी करणार्या सामान्य नागरिकांच्या प्रवासाची उद्दिष्टपूर्ती न होण्यासारखीच आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा परवानगी …
Read More »शेअर की रियल इस्टेट की सोने?
मागील आठवड्यातील लेखात आपण सेन्सेक्सचा 100 ते 50 हजार हा प्रवास पहिला. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी हा प्रवास निश्चितच रोमांचक असाच आहे. मी लेखात नमूद केल्याप्रमाणं इतर कोणत्याही मालमत्ता प्रकारात ह्या गुंतवणूक पर्यायानं अधिक परतावा दिलेला दिसतो. परंतु याबाबत अनेकांच्या मनात शंका असू शकतात, अशा शंकांचं निरसन करण्यासाठी आजचा हा लेखप्रपंच. …
Read More »‘डिजिटल इंडिया’साठी उद्या विक्रमी तरतूद?
इंटरनेटने आधीच जगाला अधिक गती दिली होती, आता कोरोना संकटाने त्याच्या वापराची अपरिहार्यता लक्षात आणून दिली आहे. पण त्यातून ते वापरणारे आणि ते न वापरणारे, असा विषमतेला खतपाणी घालणारा भेद निर्माण झाला आहे. इंटरनेट सर्वांपर्यंत पोहचणे आणि सर्वांना ते परवडणे, हे आव्हान त्यातून उभे राहिले असून उद्याच्या अर्थसंकल्पात त्यासंदर्भातील सर्वसमावेशक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper