राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर या सरकारमधील मंत्री आता रंग दाखवू लागलेत असे दिसत आहे. दोन सख्ख्या बहिणींच्या (एक कथित पत्नी) आरोपांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडले असतानाच, आता शिवसेना मंत्र्याचे नाव तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात समोर आले आहे. महाविकास आघाडी सरकार …
Read More »बाजारात उत्तम वेळ साधाल तर फसाल!
बाजार वरती गेल्यास बाजारास पूरक वातावरण कसं तयार झालंय वगैरेबद्दल विश्लेषक चर्चा करतात व बाजार पडल्यावरदेखील नफेखोरीमुळं बाजार कसा पडला हेदेखील तितकंच जोरकसपणे सांगतात. म्हणूनच कोणावर अवलंबून न राहता व बाजारातील गुंतवणुकीबाबत उत्तम वेळ साधायचा प्रयत्न न करता जोखीम मोजून केलेली गुंतवणूक ही नक्की चांगला परतावा देऊ शकते. आजीच्या जवळी …
Read More »तेजी-मंदीच्या ताणातून सुटका करून घेण्यासाठी…
शेअर बाजार नवनवे उच्चांक प्रस्थापित करत असताना गुंतवणूकदार या नात्याने त्यात प्रवेश करावा, अशी अनेकांची इच्छा होते, पण आता बाजार इतका तापला आहे की त्यात नवे गुंतवणूकदार पोळले जाण्याची शक्यता वाढली आहे. तसे काही होऊ नये म्हणून म्युच्युअल फंडात आणि त्यातही बॅलन्स अॅडव्हानटेज फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची ही वेळ आहे. शेअर …
Read More »उशीरा सुचलेले शहाणपण
कोरोनाची साथ ओसरत असल्यामुळे अनेक व्यवहार मूळ पदावर येऊ लागले आहेत. मॉल, बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. मुंबईतील उपनगरी रेल्वेसेवाही पूर्ववत होण्यास सज्ज झाली आहे. लग्नसमारंभ, सार्वजनिक कार्यक्रम सावधगिरी पाळून पार पाडले जात आहेत. इतकेच नव्हे तर भायखळ्याच्या जिजामाता उद्यानात पेंग्विनच्या भेटीला यायचं हं.. अशी लाडाकौतुकाची निमंत्रणेही महापालिकेतर्फे प्रसारित करण्यात येत …
Read More »इमूपालन व्यवसाय काळाच्या ओघात बाद?
पोलादपूर तालुक्यातील कोतवाल बुद्रुकचे स्व. बंधुजीराव पालांडे यांचे नातू प्रसन्ना पालांडे यांना व्यवसायाच्या वेगळ्या वाटा चोखाळण्याची इच्छा सातत्याने असल्याने त्यांनी आपल्या आजोळी गोळेगणी या गावात इमूपालन केंद्र सुरू केले. इमू पक्ष्यांनी अंडी देण्यास सुरुवात केली. या व्यवसायाने धन वाढविण्यास प्रारंभ झाल्याने अनेकांमध्ये या व्यवसायाबद्दल आकर्षण निर्माण झाले. जिल्हा उद्योग केंद्र …
Read More »अनेक प्रश्न, एकच उत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ हातांमध्ये आपल्या देशाचे भविष्य सुरक्षित असल्याची जाणीव गेल्या दोन दिवसांत 137 कोटी जनतेला झाली असेल. गेले तीन दिवस दररोज पंतप्रधान संसदेत भाषणासाठी उभे राहात आहेत. जनतेच्या मनातील असंख्य प्रश्नांना सुस्पष्ट उत्तरे देत आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेचा समारोप करताना पंतप्रधानांनी बुधवारी लोकसभेत विरोधकांच्या आक्षेपांना सडेतोड उत्तरे …
Read More »रुद्रावतार की घातपात?
चमोलीत जे घडले तो निसर्गाचा रुद्रावतार होता की शेजारील चीनने घडवून आणलेला घातपात याची चर्चा समाजमाध्यमांमध्ये होत आहे. निसर्गाचा प्रकोप म्हटले तरी तोही विकासाच्या नावाखाली मानवाने ओढवून घेतलेल्या संकटाचाच चेहरा आहे असे म्हणता येईल. वारेमाप जंगलतोड, भौगोलिक रचनेकडे संपूर्ण दुर्लक्ष करून भराभरा उभी राहणारी बांधकामे, हवामानातील बदल अशी अनेक कारणे …
Read More »दीड शहाण्यांना चोख उत्तर
देशविरोधी कारवाया, शेतीच्या क्षेत्रातील सुधारणा, कोरोना काळातील शर्थीचे प्रयत्न, परदेशी गुंतवणूक अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करणारे पंतप्रधानांचे सोमवारचे संसदेतील भाषण लोकशाही व्यवस्थेतील एक महत्त्वाचे भाषण मानायला हवे. त्या भाषणात काय नव्हते? देशाबद्दल वाटणारी आत्मीयता, गरिबांबद्दलची तळमळ, देशविघातक वृत्तींबद्दलची चीड, विरोधकांच्या टीकेचा स्वीकार करणारी खिलाडूवृत्ती, ऐक्याचे आवाहन असे सारेच रंग पंतप्रधानांच्या …
Read More »दिल्ली हिंसाचाराचे षड्यंत्र
प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत जे काही घडले ते कदापि समर्थनीय ठरू शकत नाही. शेतकरी आंदोलकांची ही उत्स्फूर्त कृती असल्याचे मानले जात होते, मात्र हा हिंसाचार पूर्वनियोजित होता, अशी धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांकडून नियुक्त विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासातून उघड झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या …
Read More »गाड्यांविषयीचे भंगार धोरण ऑटो कंपन्यांना तारणार का?
मागील आठवड्याच्या सुरुवातीस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेल्या 2021-22 या आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचं बाजारानं जोरदार स्वागत केलं आणि त्यामुळं मागील आठवडाभर सर्वच्या सर्व पाच सत्रांमध्ये शेअर बाजारात तेजीची घोडदौड दिसून आली. याच अर्थसंकल्पात मांडलेलं आणि अनेक दिवस प्रतीक्षेत असलेलं एक धोरण म्हणजे स्क्रॅपेज पॉलिसी. हे धोरण म्हणजे ज्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper