राष्ट्रपती दर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी संसदेच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून अभिभाषण करतात. संसदीय लोकशाहीतील हा नितांत सुंदर शिष्टाचार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणामध्ये गेल्या वर्षभरात सरकारने काय काम केले याचा आढावा असतो. तसेच आगामी वर्षामध्ये राष्ट्र कुठल्या दिशेने पुढे जायला हवे याचे मार्गदर्शन देखील असते. परंतु काँग्रेससह 18 विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच बहिष्कार …
Read More »भिजलेल्या घोंगडीची गोष्ट
बेळगाववरून कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सत्ताधार्यांमध्ये अधुनमधुन ठिणग्या उसळतात. दरवेळी हा प्रश्न राजकीय चर्चेत ओढून आणला जातो. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील नेते हमरीतुमरीवर येतात. बेळगाव आहे तेथेच राहते. काही काळ उलटला की वाद शमतो आणि बेळगावचा सीमा प्रश्न भिजलेल्या घोंगड्याप्रमाणे पडून राहतो. लोकशाही व्यवस्थेमध्ये काही प्रश्न हे न सोडविण्यासाठीच उद्भवले जातात. कर्नाटक …
Read More »काजू प्रक्रिया उद्योगांचे पुनरूज्जीवन करणे आवश्यक
सात वर्षांपूर्वी सरकारने कोकणासह राज्याला तसेच देशाला परकीय चलन मोठया प्रमाणात उपलब्ध करून देणार्या आंबा आणि काजू या पिकांपासून विविध उत्पादन तयार करण्याच्या उद्योगांना संरक्षण देण्यासाठी दापोलीतील कृषी विद्यापिठामध्ये आंबा, काजू बोर्डाचे कार्यालय सुरू केले. मात्र, हे कार्यालय सुरू होण्यापूर्वीच रत्नागिरीमध्ये स्थलांतरित करण्यात आले. हा आंबा काजू बोर्ड सक्रीय होण्यापूर्वीच …
Read More »अस्वस्थ प्रजासत्ताक दिन
शेतकर्यांच्या समस्या अग्रक्रमाने सोडवण्याबाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही असतात. म्हणूनच शेतकरी नेत्यांसोबत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दहापेक्षा जास्त वेळा सकारात्मक चर्चा केली. ज्या तीन कृषी कायद्यांबद्दल शेतकर्यांमध्ये नाराजी आहे, ते कायदे दीड वर्ष स्थगित ठेवण्याचीही तयारी दर्शवली. शेतकरी नेत्यांनी खरे तर आंदोलन आटोपते घ्यावे. तेच त्यांच्या हिताचे आहे. शेतकर्यांचा उद्रेक …
Read More »संधीसाधू पुढार्यांचा मोर्चा
सरकारच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेणे शेतकर्यांना शक्य झाले, तो प्रजासत्ताक शाबूत असल्याचा पुरावाच मानला पाहिजे. प्रजेच्या आवाजाला सरकारदरबारी वजन आणि मान आहे हेच यातून सिद्ध होत नाही काय? ऊठसूठ लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याची आरडाओरड करणार्या विरोधीपक्षांनी या निमित्ताने थोडे आत्मचिंतन करावे. अवघ्या विश्वाला अभिमान वाटेल अशा प्रजासत्ताकात रूपांतर झालेल्या …
Read More »मतदारराजा जागा हो!
भारतात निवडणूक आयोगाची स्थापना दि. 25 जानेवारी 1950 रोजी झाल्याने हा दिवस देशभर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात मतदार हाच खर्या अर्थाने राजा आहे. मतदारांमध्ये जनजागृती तसेच बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे, हे …
Read More »भाजपचे मिशन मुंबई
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप एक वर्ष बाकी असले तरी विविध पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिका जिंकण्याचा निर्धार केला असून, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच असेल, असे म्हटले आहे. कोट्यवधी …
Read More »100 ते 50000 सेन्सेक्सचा रोमहर्षक प्रवास
गुंतवणुकीला गेले 41 वर्षे उत्तम परतावा देणार्या शेअर बाजाराने 21 जानेवारी 2021 रोजी 50 हजार अंशाचा ऐतिहासिक टप्पा गाठला. त्याचा हा रोमहर्षक प्रवास… परवाच घरी झालेल्या कौटुंबिक गेट-टूगेदरमध्ये सर्वांत जास्त चर्चिलेला विषय होता, तो म्हणजे शेअर बाजारामधील घोडदौड. मागील आठवड्यात आशियातील सर्वांत जुन्या बाँबे स्टॉक एक्स्चेंजच्या सेन्सेक्स या निर्देशांकानं मागील …
Read More »नव्या गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडांचाच मार्ग योग्य का आहे?
शेअर बाजाराने नवा उच्चांक गाठला की त्यात गुंतवणूक करण्याची इच्छा अनेकांची होते. पण पुरेशा अनुभवाच्या अभावी त्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते. अशा स्थितीत नव्या गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडातच गुंतवणूक सुरू करून शेअर बाजारातील गुंतवणुकीचा अनुभव घ्यावा, असे का म्हटले जाते. त्याची ही कारणे.. भारतीय शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने गेल्या आठवड्यात 50 …
Read More »इकडे आग, तिकडे विहीर
लसीकरणाच्या मोहिमेला थंड प्रतिसाद मिळत असल्याकारणाने सरकारी यंत्रणेमध्ये आधीच चिंतेचे वातावरण होते. त्यात सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीत आग लागल्याच्या बातमीने भरच पडली. देशव्यापी लसीकरण ही सोपी बाब नाही. किंबहुना, ते एक मोठे आव्हानच आहे याची कल्पना सार्यांनाच एव्हाना आली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आघाडीच्या फळीतील कोरोना योद्ध्यांना अग्रक्रमाने लस टोचण्याचे काम …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper