अवघ्या विश्वाला त्रस्त करून सोडणार्या कोरोना महामारीवर अखेर एकापाठोपाठ एक लशी येऊ लागल्या आहेत. आपल्या भारतातही कोविड-19 विषाणूवरील दोन लशींना मंजुरी मिळाली असून, नववर्षात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. कोरोनाचे देशातून समूळ उच्चाटन होण्यास प्रतिबंधक लस महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कोरोनाने जगभर प्रचंड उलथापालथ केल्यानंतर आणि काही देशांमध्ये कोविड विषाणूचा प्रादुर्भाव अद्यापही …
Read More »नव्या दशकातील लंबी रेसचे घोडे कसे शोधणार?
नवनवे उच्चांक प्रस्थापित करणार्या शेअर बाजाराने नव्या दशकाच्या नव्या आशा निर्माण केल्या आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीचे महत्त्व प्रचंड वाढणार असलेल्या या दशकात ‘लंबी रेस के घोडे’ असलेल्या कंपन्या शोधणे म्हणूनच महत्त्वाचे ठरणार आहे. 2020 हे वर्ष जागतिक शेअर बाजारांसाठी दणक्याचं ठरलं. वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांत बाजारांनी नवनवे उच्चांक नोंदवले, तर …
Read More »मनुष्यबळावरील वाढीव खर्च मान्य करणे हेच हिताचे
उद्योग व्यवसायांना मनुष्यबळावर होत असलेल्या खर्चाचे जरा जास्तच ओझे होत आहे. वास्तविक इतर संसाधने आणि माणूस याची तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे मनुष्यबळावर करावयाची बचत हा स्पर्धेचा विषय होऊ नये. अॅपलचे सुटे भाग तयार करणार्या भारतातील तैवानी विस्ट्रोन कंपनीत नेमके तेच झाले आणि त्याचे विपरीत परिणाम सर्वांनाच भोगावे लागले. बंगळूरजवळील …
Read More »पर्यटकांनी समुद्रकिनारे गजबजले!
संचार बंदी दूर होताच मुरुड येथील काशीद व मुरुड समुद्र किनारी हजारो पर्यटकांची गर्दी उसळत आहे.मुंबई पासून 165 किलोमीटरवर मुरुड हे पर्यटन स्थळ असल्याने मुंबई, ठाणे, बोरिवली, कल्याण, डोम्बवली, विरार येथील सर्वाधिक पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत.मुरुड तालुक्यात विविध पर्यटन स्थळे आहेत.या विविध ठिकाणी पर्यटक आवर्जून भेटी देऊन पर्यटनाचा आनंद …
Read More »नवे राष्ट्रीय आव्हान
यंदाचे अवघे वर्षच लसीकरणाच्या अवाढव्य कार्यक्रमात निघून जाणार आहे यात शंका नाही. जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं असा संदेश पंतप्रधान मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी दिला होता. कोरोना विषाणू प्रतिबंधक लस शोधण्यात यश मिळाले आहे म्हणजेच एका अर्थाने या महाघातक आजारावरील उपाय हाती आला आहे. आपल्या देशाची लोकसंख्या …
Read More »सुस्वागतम् 2021
कोरोनाच्या साथीमुळे सरत्या वर्षात जागतिक अर्थव्यवस्था कोलमडली. त्यात आपला देश आणि महाराष्ट्रदेखील अपवाद नव्हता. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेचे जहाज यशस्वीरित्या किनार्याकडे हाकारले आहे. येत्या वर्षभरात असेच काही महासंकट न उद्भवल्यास देशाची अर्थव्यवस्था मूळ पदावर नक्की येईल असा विश्वास वाटतो. सरते वर्ष कसेही गेले …
Read More »सरत्या वर्षाला निरोप
तसे पाहता कुठलेच वर्ष चांगले अथवा वाईट नसते. आपल्या सोयीसाठी मानवाने आखून घेतलेल्या कालगणनेचा तो एक प्रकार आहे. काळ हा काळ असतो व तो प्रवाही असतो. सहस्त्रक, शतक, दशक, वर्ष ही त्या काळाची आपल्या सोयीची रूपे. तथापि काळाचे 2020 सालातील हे बारा तुकडे संपूर्ण मानवी इतिहासात बदनाम ठरले. या वर्षातील …
Read More »धोका दूर ठेवणे हाच उपाय
नववर्षाच्या तोंडावर अवघ्या आरोग्य यंत्रणेला पुन्हा एकदा मोठ्या फैलावाला तोंड देण्यासाठी सज्ज व्हावे लागणार की काय, अशी चिंता निर्माण झाली आहे आणि ही चिंता एकट्या भारताच्याच वाट्याला आली नसून अवघे जगच पुन्हा एकदा या चिंतेतून जात आहे. युरोपात ब्रिटनखेरीज स्पेन, स्वित्झर्लंड, स्वीडन आणि फ्रान्स या देशांत ब्रिटनहून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील …
Read More »जनाधाराची किंमत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांची यथेच्छ निंदानालस्ती करणे, संधी मिळेल तेथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा मानभंग करणे अशा प्रकारचे गलिच्छ राजकारण काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी आरंभले आहे. ज्या पक्षावर आपण बेमुर्वत चिखलफेक करत आहोत, त्या पक्षाला प्रचंड जनाधार आहे, हे ते विसरतात. जनाधाराचा सन्मान करणे …
Read More »नव्या वर्षासाठी नवी दिशा
कोरोना महामारीच्या संकटामुळे अनंत अडचणींनी व परिणामी नैराश्याने झाकोळून गेलेले 2020 साल चार दिवसांतच मागे पडणार आहे. वर्षअखेरीस देशातील कोरोना संदर्भातील परिस्थिती बर्यापैकी नियंत्रणात आल्यामुळे आपण सारेच येणार्या 2021 सालाकडे सकारात्मकतेने आणि आशेने पाहात आहोत. सरणार्या वर्षातील आपल्या अखेरच्या मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेक प्रेरणादायी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper