Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

…म्हणून घेतली गडकरींची भेट

अहमद पटेल यांचा खुलासा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागून जवळजवळ दोन आठवडे होत आले तरी सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नसतानाच दिल्लीमध्ये काँग्रेसचे अहमद पटेल यांनी भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेटी घेतली. बुधवारी (दि. 6) सकाळी दहाच्या सुमारास पटेल गडकरींची भेट घेण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी …

Read More »

सत्तेची समीकरणे मांडणार्यांवर काहीही बोलणार नाही : फडणवीस

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था महाराष्ट्रात सत्तेची समीकरणे रोज मांडली जात आहेत. त्याबाबत अनेक जण बोलत आहेत, मात्र मी त्याबाबत काहीही बोलणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सत्तेच्या समीकरणावर रोज कोणी ना कोणी बोलत आहे. त्याबाबत मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होईल याची खात्री …

Read More »

भारतात गुंतवणुकीसाठी हीच सर्वोत्तम वेळ ः पंतप्रधान

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था उद्योजकांना आवाहन करताना भारतात गुंतवणुकीसाठी हीच सर्वोत्तम वेळ आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. बँकॉक येथे आयोजित आदित्य बिर्ला समूहाच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. मोदी तीन दिवसांच्या थायलंड दौर्‍यावर आहेत. मोदी आपल्या दौर्‍यादरम्यान असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स (आसियान), पूर्व आशिया आणि प्रादेशिक व्यापक …

Read More »

‘जिथे यंत्रणा पोहचणार नाही, तिथेही मदत करणार’

अकोला ः प्रतिनिधी गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने मराठवाडा, विदर्भ, कोकणासह राज्यातील अनेक भागांना फटका बसला आहे. या पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांची पाहणी केली. या वेळी अधिकार्‍यांच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांना 6 नोव्हेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेेश दिले, …

Read More »

सरकार लवकरच स्थापन होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रसारमाध्यमांना माहिती

अकोला : प्रतिनिधी ओल्या दुष्काळाच्या स्थितीत काळजीवाहू सरकार म्हणून काम करताना अडचण होते. लवकरात लवकर सरकार स्थापन करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला दौर्‍यावर आले आहेत. …

Read More »

अयोध्या ः सुरक्षा वाढवण्याची मुस्लिमांची मागणी

नवी दिल्ली :  अयोध्येतील वादग्रस्त जागेवरचा अंतिम निर्णय येण्याआधी अयोध्येत अतिरिक्त सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम समाजाने केली आहे. राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणावरच्या फैसल्याआधी मुस्लिम समाजाने प्रशासनाकडे केंद्रीय अर्धसैनिक दल (पॅरामिलिट्री फोर्स) तैनात करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. अयोध्येत ज्या भागात मुस्लिमांची संख्या बर्‍यापैकी आहे त्या भागात सुरक्षा …

Read More »

युरोपियन शिष्टमंडळ काश्मीरमध्ये

पंतप्रधान मोदींची घेतली भेट नवी दिल्ली : वृत्तसंस्था युरोपियन संघ (ईयू)चं संसदीय प्रतिनिधीमंडळ मंगळवारी (दि. 29) काश्मीर दौरा करण्यासाठी रवाना झाले. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद 370 रद्द झाल्यानंतर पहिल्यांदाच एखादं परदेशी शिष्टमंडळ आज काश्मीरमध्ये पाहणी करणार आहे. 21 जणांचं हे शिष्टमंडळ दिल्लीहून काश्मीरला रवाना झालंय. 11 वाजेच्या दरम्यान हे …

Read More »

कर्ज थकवल्याने धनंजय मुंडेंच्या फ्लॅटवर बँकेचा ताबा

पुणे : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पुण्यातील फ्लॅटचे कर्ज थकवल्याप्रकरणी त्यांचा फ्लॅट बँकेने ताब्यात घेतला आहे. त्यामुळे मुंडे यांची नाचक्की झाली आहे. पुण्यातील एका वृत्तपत्रात शुक्रवारी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यामध्ये मॉडेल कॉलनी येथील युगाई ग्रीन सोसायटीतील धनंजय मुंडे यांच्या नावे असलेल्या फ्लॅटवर …

Read More »

हरयाणात खट्टर पुन्हा मुख्यमंत्री, चौटालांनीही घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

चंदीगड : वृत्तसंस्था मनोहरलाल खट्टर यांनी रविवारी (दि. 27) सलग दुसर्‍यांदा हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत जननायक जनता पक्षाचे (जजप) नेते दुष्यंत चौटाला यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सत्यदेव नरेन आर्य यांनी दोघांनाही शपथ दिली. शपथविधी सोहळ्याला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, काँग्रेस नेते भूपिंदरसिंह हुड्डा, …

Read More »

शत्रुत्वाची भावना संपवा -मोदी ‘मन की बात’मधून पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’द्वारे देशातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या वेळी पंतप्रधानांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि देशाच्या एकतेचा उल्लेख करीत अयोध्या प्रकरणावर भाष्य केले. दिवाळीचा प्रकाश सर्वदूर पसरवत शत्रुत्वाची भावना समाप्त करून टाका, असा बंधुभाव आणि प्रेमाचा संदेश दिला. पंतप्रधान मोदी …

Read More »