Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

ग्राहकांना लुटणार्या बँकांना आरबीआयचा झटका

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आरबीआयने बँकांना फटकारले असून एटीएम ट्रांझेक्शन लिमिटच्या नावाखाली ग्राहकांना लुटण्याच्या प्रकारावर चाप लावला आहे. बँकांकडून महिन्याला केवळ पाच ट्रान्झेक्शन मोफत दिली जात होती. यानंतर प्रत्येक ट्रान्झेक्शनला 20 ते 25 रुपयांचे शुल्क आकारले जात होते. बर्‍याच वेळा बँकांच्या एटीएममध्ये पैसे नाहीत किंवा सर्व्हर डाऊन असल्याने ट्रान्झेक्शन फेल …

Read More »

पाकपासून स्वतंत्र होण्यास मदत करा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताचा 73वा स्वातंत्र्य दिन देशातच नव्हे, तर पाकिस्तानातील बलुचिस्तानातही अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणार्‍या कार्यकर्त्यांनी सर्व भारतीय बंधू-भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. बलुचिस्तान पाकचा भाग नाही. त्यामुळे आम्हाला पाकपासून स्वतंत्र होण्यासाठी भारताने मदत करावी, असे आवाहन बलुचिस्तानातील कार्यकर्त्यांनी केले. बलुचिस्तान हा पाकमधील …

Read More »

पुरावेळी राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय?

सदाभाऊ खोत यांचा संतप्त सवाल वर्धा : प्रतिनिधी  ’पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय? पुराच्या वेळी आले असते, पाण्यात उतरले असते तर स्वागत केले असते,’ अशी बोचरी टीका राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली आहे. राष्ट्रवादीला पूरग्रस्तांशी देणं-घेणं नसून ते केवळ कोरडी सहानुभूती दाखवत आहेत, …

Read More »

विद्यार्थ्याला कारने चिरडले

औरंगाबाद : स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजावंदन सोहळ्यासाठी शाळेत जात असताना नऊ वर्षीय विद्यार्थ्याला भरधाव कारने चिरडले. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. झाल्टा फाटा येथे गुरुवारी सकाळी ही घटना घडली. संभाजी शिंदे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. शाळेतील ध्वजावंदन सोहळ्यासाठी संभाजी निघाला होता. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका …

Read More »

पाणीदार जिल्ह्यासाठी जलसत्याग्रह चळवळ

सर्वांना सहकार्याचे सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन चंद्रपूर : वृत्तसंस्था  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न पाहिले असून त्याअनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात विविध सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. जलसाक्षरता अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींच्या सहकार्यातून जिल्हा पाणीदार करण्यासाठी जलसत्याग्रह चळवळ उभी करण्यात येणार असून याकरिता सर्वांनी सहकार्य करावे, असे …

Read More »

सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील दुदंडी गावात पूरग्रस्तांना मंगळवारी चादर, सफरचंद, बिस्किटे आदी साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी पनवेल मनपाचे नगरसेवक विजय चिपळेकर, प्रदीप भगत, संतोष भगत, मा. जि. प. सदस्य शिवाजी मगर पाटील, अनिल चव्हाण, पं. स. सदस्य रामभाऊ वरोडे, मा. सरपंच माणिक ठोंबरे आदी उपस्थित होते.

Read More »

प. महाराष्ट्रातील पूरबळींची संख्या 43

पुणे : प्रतिनिधी कोल्हापूर आणि सांगलीत आणखी तीन मृतदेह सापडल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पूरबळींची संख्या 43वर पोहोचली असून, अद्यापही तीन जण बेपत्ता आहेत, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सोमवारी (दि. 12) पत्रकार परिषदेत दिली. आतापर्यंत चार लाख 74 हजार 226 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले असून, पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने …

Read More »

जय बजरंग! ; तबिलिसी ग्रांपीत सुवर्णपदक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताच्या दोन आघाडीच्या पहेलवानांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी करीत आपली लय कायम राखली. बजरंग पुनिया याने तबिलिसी ग्रांपीमध्ये सुवर्णपदक पटकाविले, तर विनेश फोगाट हिने मेदवेद कुस्ती स्पर्धेत चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. जॉर्जियामध्ये खेळल्या गेलेल्या तबिलसी ग्रां.पी.मध्ये गेल्या वर्षी सुवर्णपदक जिंकणार्‍या बजरंग याने पुरुषांच्या फ्री स्टाईल …

Read More »

सांगली, कोल्हापुरात 223 गावांना पुराचा फटका; 27 जणांचा बळी

सांगली, कोल्हापूर : प्रतिनिधी सांगली आणि कोल्हापुरातल्या 223 गावांना महापुराचा फटका बसला आहे. आतापर्यंत पुराचे 27 बळी गेले आहेत. कोल्हापूर शहरात हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत. 70 हजार जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे, तर महापुरामुळे एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 67 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, तसेच …

Read More »

प्रणव मुखर्जी यांना ‘भारतरत्न’ प्रदान

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ’भारतरत्न’ गुरुवारी (दि. 8) प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रपती भवन येथे एका विशेष समारंभाचे आयोजन करून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सर्वोच्च नागरी सन्मानाचे वितरण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी या पुरस्कारांची घोषणा केली होती. या …

Read More »