नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर सरकार स्थापनेसाठी दिल्लीतील संसद भवनात काल बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते एनडीएच्या नेतेपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, तसेच 353 खासदारांनी देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाला समर्थन दिले. मोदींनी आज रात्री राष्ट्रपती रामनाथ कोविंद …
Read More »काँग्रेसला 17 राज्यांत फक्त भोपळाच
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 350 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) फक्त 86, तर अन्य पक्षांना 106 जागा मिळाल्या आहेत. सलग दुसर्या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने 44 जागा जिंकल्या होत्या. यंदा …
Read More »सुरतमध्ये भीषण आग विद्यार्थ्यांसह 19 मृत्युमुखी
सुरत ः वृत्तसंस्था येथील सरथाना भागातील तक्षशिला कॉम्प्लेक्स इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 19 जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. यातील बहुतांश विद्यार्थी आहेत. घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाच्या 19 गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या इमारतीत एक डान्स क्लास आणि फॅशन इन्स्टिट्यूट आहे. …
Read More »काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपची जोरदार मुसंडी
सोलापूर ः प्रतिनिधी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. या मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे या दुसर्यांदा प्रतिनिधित्व करीत असताना भाजपने चांगलीच आघाडी घेतली आहे. नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा फटका बसणार नाही, असा विश्वास बाळगणारे काँग्रेसचे उमेदवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना शहर मध्य विधानसभा मतदारसंघात …
Read More »‘राजू शेट्टींनी काशीला जाऊन पापक्षालन करावे’
कोल्हापूर ः प्रतिनिधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकर्यांच्या प्रश्नावर आत्मक्लेश यात्रा काढली होती, परंतु याच शेतकर्यांनी आता त्यांचा पराभव केला आहे. साखर कारखानदारांशी केलेली अभद्र युती शेतकर्यांना आवडली नाही. ज्यांनी शेतकर्यांची वाट लावली, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे शेतकर्यांना आवडले नाही. तेव्हा शेट्टी यांनी केलेले पाप धुण्यासाठी …
Read More »महर्षी अण्णासाहेबांच्या काढ्याचे घनसार गोळीस्वरूपात अनावरण
पुणे ः प्रतिनिधी लोकमान्य टिळकांचे राजकीय गुरू, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या 172व्या जयंतीनिमित्त पॅट फार्मास्य्ाुटिकल्स प्रा. लि. पनवेलतर्फे महर्षी आण्णासाहेबांच्या तेरापंथी काढ्याचे घनसार गोळी स्वरूपात पुणे येथे अनावरण करण्यात आले. हे अनावरण अण्णासाहेबांचे पणतू जावई विनायक कृष्णाजी गद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन औषधाविषयी माहिती देताना पॅट फार्माचे मालक …
Read More »अमेठीकरांसाठी उगवली नवी पहाट -स्मृती इराणी
अमेठी ः वृत्तसंस्था अमेठी हा लोकसभा निवडणूक 2019मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे. येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजप नेत्या, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यात टक्कर होती. राहुल यांचा अमेठीत पराभव झाल्यानंतर अमेठीतील राजकीय चित्र पालटले आहे. अशा प्रकारे संजय गांधी यांच्यानंतर राहुल असे ’गांधी’ आहेत, ज्यांना अमेठीच्या जनतेने …
Read More »पश्चिम बंगालमध्ये शाह‘निती’ यशस्वी ; 18 जागांवर भाजपचा विजय
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पश्चिम बंगालमध्ये भाजपला पहिल्यांदाच मोठा विजय मिळाला आहे. गेल्या निवडणुकीत दोन जागा जिंकणार्या भाजपने तब्बल 18 जागांवर विजय मिळवत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. दरम्यान, सर्व जागांवर विजय मिळवण्याची अपेक्षा करणार्या तृणमूल काँग्रेसला केवळ 23 जागांवर समाधान मानावे लागले आहे, तर …
Read More »‘लोकांच्या मनात मोदींची हवा नाही, तर तुफान होते’
मुंबई ः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर 2014ची निवडणूक जिंकली, मात्र आता मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारच्या कामावर 2019ची निवडणूक आम्ही जिंकली आहे. नरेंद्र मोदींची हवा नाही, असे म्हणणार्या गांधी परिवाराचा करिष्मा देशातून संपला असून, जनतेच्या मनात मोदींची केवळ हवा नव्हती, तर तुफान होते हे या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून भूषण गवई आज घेणार शपथ
नागपूर ः प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली आहे. ते शुक्रवारी (दि. 24) शपथग्रहण करणार असून त्यांच्या रूपाने सर्वोच्च न्यायालयातील मराठी न्यायमूर्तींच्या यादीत आणखी एका मराठी न्यायमूर्तीचा समावेश होणार आहे. गवई यांच्यासह हिमाचलचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, झारखंडचे मुख्य न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper