लक्ष लक्ष नेत्रांनी अनुभवला बीज सोहळा श्रीक्षेत्र देहू : प्रतिनिधी : इंद्रायणी तीरावरील वैकुंठस्थान येथे तुकाराम-तुकाराम असा आसमंत दणाणणारा जयघोष…, माध्यान्ही नांगदुरकीच्या वृक्षावर झालेली बेल-लाह्या फुलांची उधळण, अशा अपूर्व उत्साहात लक्ष लक्ष नेत्रांनी बीज सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवला. श्री संत तुकाराम महाराजांचा 371 वा बीजोत्सव सोहळ्यासाठी गेल्या दोन …
Read More »नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी भारताचे जोरदार प्रयत्न सुरू
लंडन : वृत्तसंस्था पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून परदेशात पळून गेलेला हीरे व्यापारी नीरव मोदी याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. लंडनमधील सरकारी यंत्रणेने ही कारवाई केली. मोदीच्या अटकेमुळे त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू करता येईल, असा विश्वास भारताच्या परराष्ट्र खात्यामार्फत व्यक्त करण्यात आला आहे. न्यायालयाने जामीन नाकारल्यामुळे …
Read More »पंतप्रधानांकडून गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा
पणजी : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. मनोहर पर्रिकरांचे उत्तराधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर सावंत यांनी मध्यरात्री मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गोमंतकीयांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आपण शुभेच्छा देत असल्याचे नमूद करून पंतप्रधान मोदी यांनी गोव्याच्या प्रगतीला नवी दिशा देण्याचे आवाहन केले …
Read More »गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर धडक कारवाई
अहमदनगर ः प्रतिनिधी लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे़ जिल्ह्यातील 25 हजारांपेक्षा जास्त गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असून, यातील 9 हजार जणांना पोलिसांनी आतापर्यंत नोटीस पाठविली आहे़ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या 10 हजार जणांना निवडणूक काळात हद्दपार केले जाणार आहे़ पोलीस …
Read More »‘जवानांचे बलिदान देश विसरला नाही’
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या शौर्याला देश कधी विसरणार नाही आणि विसरूही देणार नाही, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटले आहे. केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलाच्या (सीआरपीएफ) 80व्या वर्धापन दिनानिमित्त हरियाणातील गुरुग्राम येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या …
Read More »सट्टाबाजाराचा भाजपला कौल
एनडीए सरकार पुन्हा स्थापन होण्याचा अंदाज जोधपूर : वृत्तसंस्था राजस्थानमधील जोधपूरजवळच्या फालोदी येथील सट्टाबाजाराने भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला कौल दिला आहे. एनडीए केंद्रात पुन्हा सरकार स्थापन करेल, असा या सट्टाबाजाराचा दावा आहे. निवडणुकीआधी विविध सर्वेक्षण चाचण्यांमधून कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार याचा अंदाज वर्तवला जातो. त्याचप्रमाणे सट्टाबाजारसुद्धा आपला अंदाज वर्तवत …
Read More »मनोहरभाई अमर रहें!
पणजी : वृत्तसंस्था गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर सोमवारी (दि. 18) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मिरामार बीचवर पर्रिकर यांच्या पार्थिवाला त्यांच्या पुत्राने मंत्राग्नी दिला. या वेळी मनोहर भाई अमर रहें अशा घोषणा देण्यात आल्या. मनोहर पर्रिकर गेल्या काही काळापासून स्वादुपिंडाशी संबंधित कर्करोगाशी झुंज देत …
Read More »लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची जागोजागी नाकाबंदी
अहमदनगर ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागाच्या यंत्रणेकडून जिल्ह्याचा सीमा असलेल्या भागासह महत्त्वाच्या ठिकाणी चेकपोस्ट, नाकाबंदी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून नगर जिल्ह्याच्या हद्दीवर नाकाबंदी करण्यात आली आहे, तसेच चेकपोस्टही उभारण्यात आले आहेत. पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. रविवारी शेवगाव-गेवराईच्या सरहद्दीवर महारटाकळी येथे …
Read More »काँग्रेसशी संबंध नाही -मायावती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आमचा आणि काँग्रेसचा काही संबंध नाही. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची आघाडी लढण्यास सक्षम आहे. काँग्रेसने सप-बसप आघाडीसोबत असल्याच्या अफवा पसरवू नये, असा इशारा बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी दिला आहे. मायावती यांनी ट्विट करीत सांगितले की, काँग्रेसने सात जागा सप-बसप आघाडीसाठी सोडल्याचे सांगण्यात येत …
Read More »दिव्यांग मतदारांसाठी आता सरकारी वाहनांची व्यवस्था
नागपूर ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत दिव्यांगांचे मतदान 100 टक्के व्हावे, या उद्देशाने निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी विशेष सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. इतकेच नव्हे तर दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी आणि घरी पोहचविण्यासाठी शासकीय वाहनाची व्यवस्थाही प्रत्येक मतदान केंद्रांवर राहील. नागपूर जिल्ह्यात एकूण सात हजार दिव्यांग मतदार असल्याचे निश्चित करण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper