नागपूर : प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सह-सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी राम मंदिरासाठी मोदी सरकारवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, सत्तेत असणार्यांचाही राम मंदिराला विरोध नाही, असे आम्ही मानतो. त्यांच्या प्रतिबद्धेबाबत आमच्या मनात कोणतीच शंका नाही. अयोध्या वादावर मध्यस्थी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून त्रिसदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे. …
Read More »असंघटित कामगारांसाठीचे लाभ सफाई कामगारांना द्यावे
मुख्यमंत्र्यांचे निर्देश नागपूर : प्रतिनिधी सर्व क्षेत्रातील सफाई कामगारांना असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या श्रेणीत समाविष्ट करुन त्यांना सर्व योजनांचा लाभ देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 7) येथे दिले. सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकसि लघुउद्योग विकास …
Read More »नीरव मोदीला तत्काळ अटक करा
सीबीआयची मागणी नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंजाब नॅशनल बँकेत 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून देशाबाहेर पळून गेलेला हिरेव्यापारी नीरव मोदी याला तत्काळ अटक करा, अशी मागणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) इंटरपोल आणि ब्रिटनमधील संबंधित संस्थांशी संपर्क साधत केली आहे. मोदी याच्या विरोधात गेल्या वर्षी जुलै महिन्यात रेड कॉर्नर …
Read More »लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांचा भारतीयांवर हल्ला
लंडन : वृत्तसंस्था बालाकोटमध्ये भारताच्या एअर स्ट्राइकवरून संतापलेल्या पाकिस्तानकडून कुरापती करणे सुरूच आहे. आयएसआयचे समर्थक असलेल्या खलिस्तानी लोकांनी भारताच्या उच्चायोगासमोर पाकिस्ताविरोधी घोषणाबाजी करणार्या भारतीय लोकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. न्यूज एजन्सी एएनआयने ही माहिती दिली आहे. ’एएनआय’ने यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. आयएसआयच्या समर्थक असलेल्य लोकांनी भारतीय उच्च …
Read More »जैसलमेरमधून पाकमध्ये व्हिडीओ कॉल करणार्या संशयिताला अटक
जैसलमेर : वृत्तसंस्था राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला अटक केली आहे. त्याने मोबाईलवरून पाकिस्तानमध्ये व्हिडीओ कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. जैसलमेर येथील सैन्य तळाच्या आसपास ही व्यक्ती फिरत असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. …
Read More »पाकिस्तानची घाबरगुंडी! भारताविरुद्ध ’एफएटीएफ’कडे धाव
इस्लामाबाद : वृत्तसंस्था भारताला आशिया-प्रशांत संयुक्त समूहाच्या (एपीजी) सहअध्यपदावरून हटवावे अशी मागणी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय दहशतवादाला वित्तपुरवठ्यावर करडी नजर ठेवणारी आंतरराष्ट्रीय संस्था फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सकडे (एफएटीएफ) केली आहे. भारत समूहात असअध्यक्षपदावर असेल; तर पाकिस्तान संदर्भात निष्पक्ष तपासणी होऊ शकणार नाही, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री असद उमर यांनी पॅरिसमध्ये …
Read More »लोकसभा निवडणुकीचा बिगूल लवकरच वाजणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशातील या महत्त्वपूर्ण निवडणुकीचा बिगूल कधी वाजणार याचीच चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. राजकीय पक्षदेखील निवडणुकीच्या तयारीला लागलेत. सर्वांच्या प्रतीक्षेला पुढील आठवड्यात पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून यंदा लोकसभा निवडणूक …
Read More »महाराष्ट्रातील सहा कर्तृत्ववान महिलांना नारीशक्ती पुरस्कार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 8) जागतिक महिला दिनी महाराष्ट्रातील सहा कर्तृत्ववान महिलांना प्रतिष्ठित नारीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या देशभरातील 44 माहिलांना नारीशक्ती पुरस्काराने …
Read More »झारखंडमध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 10 जण ठार
रांची : वृत्तसंस्था : झारखंडची राजधानी रांचीजवळ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका कुटुंबातील 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रांचीजवळच्या कुजू घाटात डम्पर आणि इनोव्हा कार यांच्यात हा अपघात झाला. रांचीच्या हटिया येथील रेल्वे कॉलनीमध्ये राहणारे सिंह कुटुंबीय बिहारच्या भोजपूर येथील एका मौजीबंधन कार्यक्रमाहून येत होते. या वेळी कुजू …
Read More »मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प टप्पा 3-अ : रेल्वेचा ताण कमी होणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : मुंबई उपनगरी रेल्वेवरील ताण कमी करणारा व वाहतुकीसाठी वरदान ठरणार्या मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाच्या टप्पा 3-अ ला गुरुवारी (दि. 7) केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी एकूण 30 हजार 849 कोटींचा खर्च अपेक्षित असून, येत्या पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper