तिघांचा होरपळून मृत्यू नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : पूर्व दिल्लीमधील अक्षरधाम उड्डाणपुलाजवळ झालेल्या एका भीषण अपघातात एका महिलेसहत तिच्या दोन मुलींचा होरपळून मृत्यू झाला. धावत्या गाडीला अचानक आग लागली. गाडी मध्येच थांबवली असती तर मागून येणार्या गाड्यांचाही अपघात होऊन अनेकांचे प्राण धोक्यात आले असते म्हणूनच गाडीचालक उपेंद्र मिश्रा यांनी उड्डाणपुलावर …
Read More »राजू शेट्टींचा आघाडीला अल्टीमेटम!
3 जागा द्या, अन्यथा 15 ठिकाणी उमेदवार सज्ज पुणे ः प्रतिनिधी : आघाडीकडून अद्याप कोणताही प्रकारच्या जागावाटपाची तयारी नाही. आघाडीने आम्हाला तीन जागा सोडाव्यात, अन्यथा राज्यात 15 ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे निवडणुका लढण्यास सज्ज आहे, असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी काल पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी …
Read More »राज्यात तापमानाचा पारा वाढला; यवतमाळात सर्वाधिक तापमान
पुणे ः प्रतिनिधी राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच आता वातावरणही तापू लागले आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ राज्यात सर्वांत जास्त कमाल तापमान यवतमाळ येथे 39 अंश सेल्सिअस, तर सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे 14 अंश सेल्सिअस नोंदविले …
Read More »काळवीट शिकार प्रकरण; सैफ, तब्बू, सोनाली बेंद्रेला हायकोर्टाची नोटीस
जोधपूर ः वृत्तसंस्था राजस्थानमधील काळवीट शिकारप्रकरणी निर्दोष सुटलेले बॉलिवूड कलाकार सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम कोठारी, तब्बू आणि दुश्यंत सिंह या पाच जणांना जोधपूर हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे. यापूर्वी जोधपूरच्या सत्र न्यायालयाने या पाच जणांना दोषमुक्त केले होते, सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात राजस्थान सरकारने जोधपूर हायकोर्टात धाव घेतली आहे. …
Read More »इथिओपिया दृर्घटनेतील मृतांत भारतीय महिला अधिकारी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था इथिओपिअन एअर लाइन्सच्या विमान अपघातात बळी पडलेल्या भारतीयांची संख्या चारवरून सहा इतकी झाली आहे. हे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. दरम्यान, या मृतांमध्ये पर्यावरण मंत्रालयातील संयुक्त राष्ट्रांच्या सल्लागार शीखा गर्ग यांचाही समावेश असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले आहे. इथिओपियाची राजधानी अदिस अबाबाहून नैरोबीला जाणार्या …
Read More »‘मी खोटी आश्वासने देत नाही’
नागपूर ः प्रतिनिधी मी खोटी आश्वासने देत नाही. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेसारखी मूल्येच मोठ्या वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरतात, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. राजकारण हे सामाजिक-आर्थिक सुधारणांचे माध्यम असल्याचे ते म्हणाले. नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. राजकारण हे एक प्रतिस्पर्धी क्षेत्र आहे. जिथे लोकांच्या आकांक्षेनुसार काम …
Read More »रमजानमध्ये शुक्रवारी मतदान नाही ः निवडणूक आयोग
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राज्यात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच आता धार्मिक वातावरणही तापू लागले आहे. राज्यात चार टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. 11 ते 29 एप्रिल या काळात मतदान होणार आहे, परंतु रमजानमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्याच्या निर्णयाला अनेक पक्षांनी विरोध केला असतानाच निवडणूक …
Read More »दहशतवाद सहन करणार नाही : मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दहशतवादप्रकरणी आता गप्प बसणार नाही. खूप झाले. आता सहन करणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्यांना कडक इशारा दिला आहे. पुलवामा आणि उरी हल्ल्यावर सरकारने कडक कारवाई केली आहे, याची आठवणही मोदींनी करून दिली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) …
Read More »लोकसभा महासंग्रामाचा बिगुल वाजला
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. देशभरात एकूण सात टप्प्यांमध्ये राजकीय महासंग्राम रंगणार असून, त्याचा एकत्रित निकाल 23 मे रोजी लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी रविवारी (दि. 10) पत्रकार परिषदेत ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. लोकसभेसह आंध्र प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेसाठी, तसेच …
Read More »प्रेमप्रकरणाच्या संशयावरून मारहाण; तरुणीची आत्महत्या
औरंगाबाद : प्रतिनिधी प्रेमप्रकरणाच्या संशयातून मुलाच्या नातेवाईकांनी 16 वर्षीय मुलीला मारहाण केली. बेदम मारहाण आणि संशय सहन न झाल्यामुळे मुलीने विष प्राषन करून आत्महत्या केली. दिव्या प्रभू गव्हाणे असे मृत मुलीची नाव असून, ती सोयगावजवळील बनोटी(वाडी) येथे राहते. आत्महत्या केलेली मुलगी दहावीची परीक्षा देत होती. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper