नवी मुंबई : बातमीदार नेरूळ राजीव गांधी ब्रिजजवळ शिरवणे गावात जाणार्या रस्त्यावर झाड कोसळल्याने कारचा चुराडा झाल्याची घटना बुधवारी सकाळी 9 च्या दरम्यान घडली. राजीव गांधी ब्रिजजवळून शिरवणे गावात शिरताच रस्त्याच्या कडेला वाहने पार्क केलेली असतात. दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईत मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसात काही झाडे पडली होती तर काही …
Read More »नवी मुंबईतील रस्त्यांवर रेतीच रेती
दुचाकीचे अपघात; प्रशासनाचे दुर्लक्ष नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडलेले असताना सध्या पावसाने वाहून आलेल्या रेतींचे प्रमाण दिसू लागले आहे. नवी मुंबईतील अनेक महत्वाच्या शहरांतर्गत रस्त्यांवर रेती पसरलेली आहे. नियमित या मार्गांवरून प्रवास करणार्या नागरिकांना चटकन या रेतीचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार घसरून पडू लागले आहेत. या …
Read More »रिया चक्रवर्तीला अखेर ‘एनसीबी’कडून अटक
मुंबई ः प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली मंगळवारी (दि. 8) अटक करण्यात आली. अमली पदार्थविरोधी विभागाने (एनसीबी) ही कारवाई केली. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आला होता. त्याची चौकशी केल्यानंतर यात …
Read More »राज्य सरकारच्या विधेयकाचा राज्य सहकार खात्याचा भोंगळ कारभार; घोटाळेबाज कर्नाळा नागरी सहकारी बँकेला संरक्षण; राज्य सरकारच्या विधेयकाचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून निषेध
मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त सहकारी बँकेसंदर्भात राज्याच्या सहकार खात्याकडून चांगल्या तरतुदी आणण्याची गरज होती, मात्र तसे न करता उलट घोटाळेबाज कर्नाळा नागरी सहकारी बँकेला संरक्षण देण्याचे काम केले जात आहे, अशी टीका करीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 8) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सहकारी बँकधार्जिण्या विधेयकाला विरोध करून निषेध …
Read More »कोविड केअर सेंटर की मृत्यूचे आगार? : देवेंद्र फडणवीस
मुंबई ः राज्यात कोरोनामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरमधील परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. बीकेसीमध्ये उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये होणार्या मृत्यूविषयी चिंता व्यक्त करीत ते कोविड केअर सेंटर आहे की …
Read More »नवी मुंबईत डेंग्यूचा रुग्ण नसल्याचा दावा
मागील वर्षीच्या तुलनेत साथ आटोक्यात नवी मुंबई ः प्रतिनिधी दरवर्षी पावसाळा काळात साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात, मात्र या वर्षी हे प्रमाण अत्यल्प दिसत आहे. नवी मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार जानेवारीपासून आतापर्यंत डेंग्यूचा एकही रुग्ण शहरात सापडला नाही, तर मलेरियाचे फक्त नऊ रुग्ण सापडले आहेत. पालिकेकडून कोरोना काळातही याबाबत …
Read More »जलभूषण पुरस्काराचा निर्णय रद्द करा; संघर्ष फाऊंडेशनचे कोकण आयुक्तांना निवेदन
खारघर ः बातमीदार शासनाने जलभूषण पुरस्कार प्रदान करण्यासंदर्भात जूनमध्ये घेतलेला शासन निर्णय तत्काळ रद्द करावा, अशा मागणीचे निवेदन नवी मुंबईतील संघर्ष फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाकडून सोमवारी (दि. 7) कोकण आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना देण्यात आले. शासनाने 12 जून 2020च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी जलक्रांतीचे जनक म्हणून …
Read More »पावसाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात
ग्रामपंचायत विधेयकावरून विरोधकांचा सभात्याग मुंबई : प्रतिनिधीकोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या राज्य विधिमंडळाचे कामकाज सोमवारी (दि. 7) सुरू झाले, पण पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला. ग्रामपंचायत सुधारणा विधेयकावरून विधानसभेत एकच गोंधळ पाहण्यास मिळाला. विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेत सभात्याग केला.विधिमंडळाच्या दोनदिवसीय पावसाळी अधिवेशाला सोमवारी …
Read More »मुंबईतील लोकल, कार्यालये 1 नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; ‘टीआयएफआर’चा मनपाला अहवाल
मुंबई : प्रतिनिधी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने (टीआयएफआर) एक महत्त्वपूर्ण अहवाल मुंबई महापालिकेकडे सोपवला आहे. त्यानुसार 1 नोव्हेंबरपर्यंत मुंबईतील सर्व कार्यालयांसह वाहतूक सुविधा पूर्णपणे सुरळीत करता येऊ शकेल, असे सांगण्यात आले आहे. याचबरोबर स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड कॉम्प्युटर सायन्सचे संचालक संदीप जुनेजा यांनी अहवाल सादर करीत शाळा जानेवारी 2021पासून …
Read More »‘त्या’ हुंडाबळीतील आरोपींना अटक करा
आमदार मंदा म्हात्रे यांचे गृहमंत्र्यांना पत्र नवी मुंबई : बातमीदार बीड जिल्ह्यात 30 नववधूंनी हुंडाबळीमुळे आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेतील आरोपींना अटक करून त्यांना कठोर शासन करावे, अशी मागणी आ. मंदा म्हात्रे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कोरोनासारख्या संकटकाळात काही समाजकंटक नववधूंचा हुंड्यासाठी …
Read More »